शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
2
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
3
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
4
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
5
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
6
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
7
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
8
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
9
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
10
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
11
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
12
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
13
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
14
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
15
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
16
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
17
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
18
कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? सर्वात आधी चित्रपट पाहून राजामौली म्हणाले "थिएटरमध्ये बसलेल्या लहान मु
19
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
20
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
Daily Top 2Weekly Top 5

जंगलाचे रक्षण करणे काळाची गरज

By admin | Updated: January 4, 2015 23:06 IST

तालुक्यातील बहुतेक गाव नागझिरा व नवेगांवबांध व्याघ्र प्रकल्पाला लागून आहेत. त्यामुळे या व्याघ्र प्रकल्पातील झाडे व वन्यप्राण्याची काळजी घेणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. यासाठी शासनातर्फे विविध

साकोली : तालुक्यातील बहुतेक गाव नागझिरा व नवेगांवबांध व्याघ्र प्रकल्पाला लागून आहेत. त्यामुळे या व्याघ्र प्रकल्पातील झाडे व वन्यप्राण्याची काळजी घेणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. यासाठी शासनातर्फे विविध योजना आहेत. जंगल वाढेल तर या योजनांचा भविष्यात आणुनही लाभ नागरिकांना घेता येईल, असे प्रतिपादन आमदार बाळा काशिवार यांनी केले. उमरझरीत व्याघ्रप्रकल्पाच्यावतीने आयोजित धनादेश वाटप कार्यक्रमात बोलत होते. यावेळी जांभळीच्या सरपंच भीमावती पटले, राजेश खेडीकर, सहाय्यक वनसंरक्षक अशोक खुणे उपस्थित होते. यावेळी उमरझरी, पिटेझरी, कुलबा या गावातील समित्यांना प्रत्येकी ५० हजार रुपयांचे धनादेश तर जांभळी खांबा येथील समितीला ४ लाख रुपयांचे धनादेश त्यांच्या हस्ते देण्यात आले. संचालन वनक्षेत्राधिकारी संदिप गव्हारे यांनी तर आभारप्रदर्शन दादा राऊत यांनी केले.काय आहे ग्रामपरिस्थिती?शासनाने नागझिरा व नवेगावबांध अभयारण्याचे रुपांतर व्याघ्रप्रकल्पात केल्यामुळे येथील वन्यप्राणी व जंगल वाचविणे जिकरीचे झाले आहे. या व्याघ्र प्रकल्पालगत अनेक गावे आहेत. या गावातील बहुतांश लोकांना या जंगलातील काळ्या विकुन उपजीविका करीत आहेत. जंगलाचा ऱ्हास थांबविण्यासाठी वनविभागाने योजना आखली आहे. या योजनेंतर्गत पर्यावरणातून गोळा होणारा महसूल शासनाला न देता जमा झालेल्या या निधीतून ही समिती गॅस सिलिंडर व गाई-म्हशी खरेदी करेल. गॅस कनेक्शनसाठी लाभार्थी २५ टक्के रक्कम देईल व समिती ७५ टक्के रक्कम देईल तसेच गाय खरेदी करण्यासाठी लाभार्थी ५० टक्के व समिती ५० टक्के रक्कम देईल. यातून त्यांनी आपली उपजिवीका चालवावी व जंगलातील झाडे तोडू नये असा या योजनेचा हेतू आहे. (तालुका प्रतिनिधी)