शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
वर्ल्ड बँकेकडून पाकिस्तानला ७०० मिलियन डॉलर्ची 'खैरात', भारताच्या विरोधानंतरही मिळाले कर्ज
3
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
4
"तुम्ही एक कोटी देताय; मी एअर इंडियाला दोन कोटी देते, माझे वडील परत द्या"; बाप गमावला, मुलीच्या अश्रूंचा फुटला बांध
5
झापुक-झुपुक...! देशी कंपनीने एकाचवेळी दोन स्वस्त ५जी फोन लाँच केले, स्मार्टफोन मार्केटमध्ये अजून काय हवे...
6
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
7
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
8
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
9
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
10
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
11
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
12
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
13
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
14
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
15
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
16
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
17
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
18
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
19
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
20
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस

व्यावसायिक शिक्षणाची गरज

By admin | Updated: May 5, 2017 00:43 IST

शिक्षणातून कुटूंबाच्या उदरनिर्वाहाला हातभार लागू शकते. त्याकरिता शिक्षणात बदल होणे गरजेचे आहे.

नाना पटोले : शिक्षणमंत्र्यांशी चर्चा भंडारा : शिक्षणातून कुटूंबाच्या उदरनिर्वाहाला हातभार लागू शकते. त्याकरिता शिक्षणात बदल होणे गरजेचे आहे. त्यासाठी व्यवसायिक शिक्षणाची गरज आहे असे खा. नाना पटोले यांनी राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांचेशी चर्चा करतांना सांगितले. व्यावसायिक शिक्षणाची गरज असून शिक्षणात बदल होणे गरजेचे आहे. व्यावसायिक शिक्षणातून कुटूंबाच्या उदरनिर्वाहाला हातभार लागू शकेल. अशा पध्दतीचे शिक्षण देणे गरजेचे असून त्याकरिता शिक्षणात बदल करुन व्यावसायिक शिक्षणाची गरज असल्याचे खा.पटोले यांनी शिक्षणमंत्र्यांशी चर्चा करतांना सांगितले. जिल्ह्यातील अनेक शाळांमध्ये डिजीटलायझेशन प्रणाली अवलंविण्यात आली. याचा फायदा विशेषत: ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना होणार आहे. स्पर्धा परिक्षांमध्ये ग्रामीण विद्यार्थी टिकला पाहिजे त्यासाठी दर्जेदार शिक्षण मिळायला पाहिजे. यासाठी जिल्ह्यातील संपूर्ण शाळा डिजीटल करण्याचा आपला मानस असून सर्वांच्या पुढाकारातून शाळा डिजीटल करण्याचा आपला मानस असून सर्वांच्या पुढाकारातून शाळा डिजीटल कशी होईल यासाठी सर्वांच्या सहकार्यानेच होऊ शकते. येत्या काही वर्षात जिल्ह्यातील सर्व शाळा डिजीटल होणार असून यासाठी उच्च स्तरावरुन प्रयत्न चालविले जात असल्याचे खा.नाना पटोले यांनी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना सांगितले. (नगर प्रतिनिधी)