शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
3
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
4
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
5
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
6
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
7
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
8
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
9
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
10
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
11
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
12
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
13
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
14
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
15
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
16
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
17
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
18
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
19
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
20
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक

वेतन पथकातील अनियमितता रोखणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2019 00:56 IST

यावेळी सभेला मार्गदर्शन करतांना धार्मिक यांनी तालुका संघटन मजबुत करण्याबाबत माहिती दिली. धनंजय तिरपुडे यांनी आपल्या मार्गदर्शनात संघटनेचे महत्व व कार्यप्रणाली तसेच जिल्हा मुख्याध्यापक संघ मजबूत करून मुख्याध्यापकांच्या समस्या कशाप्रकारे सोडवता येतील याबाबत मार्गदर्शन केले.

ठळक मुद्देराजू बालपांडे : लाखनी येथील सिद्धार्थ विद्यालयात मुख्याध्यापक संघाची सभा

लोकमत न्यूज नेटवर्कलाखनी : वेतन पथक (माध्यमिक) भंडारा येथे लहान - सहान बाबींमुळे वेतन बिल परत केले जाते. वेळेवर वेतन केले जात नाही. अंशदान निवृत्ती योजनेत गोंधळ चालला आहे. वेतन पथकाचे काम पारदर्शक, वेळेत व्हावे यासाठी शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकारी माध्यमिक यांना भेटून नियमितता रोखली जाणार, असे मुख्याध्यापक संघाचे जिल्हा अध्यक्ष राजू बालपांडे यांनी प्रतिपादन केले .भंडारा जिल्हा मुख्याध्यापक संघाची संघटनात्मक बांधणी, मुख्याध्यापकांच्या अडचणी, जिल्हा अधिवेशनाची तयारी या विषयी लाखनी येथे मुख्याध्यापक संघाची तालुका सभा सिद्धार्थ विद्यालय सावरी येथे जिल्हा अध्यक्ष राजू बालपांडे यांच्या अध्यक्षताखाली घेण्यात आली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून धनंजय तिरपुडे जिल्हा कार्यवाह जी.एन. टिचकुले, हरिदास भुरे, मनीष वंजारी, प्रमोद धार्मिक, डोंगरे उपस्थित होते.सभेत शिक्षण शुल्क, शिष्यवृत्ती देयक, डीसीपीएस, जीपीएफ पावत्या वाटप तसेचविविध विषयावर चर्चा करण्यात आली. मनीष वंजारी यांनी मागील सभेचे इतिवृत्त सभेपुढे सादर केले. यावेळी तालुक्यातील सेवानिवृत्त मुख्याध्यापक भैसारे, खोटेले, कामथे, हेमने, धकाते यांचा सत्कार करण्यात आला. सेवानिवृत्त मुख्याध्यापकांनी आपले मनोगत व्यक्त करतांनी विविध अडचणीवर मात करत आपले कर्तव्य पार पाडून सेवानिवृत्त होणे हे अतिशय सुखद असल्याचे सांगितले.यावेळी सभेला मार्गदर्शन करतांना धार्मिक यांनी तालुका संघटन मजबुत करण्याबाबत माहिती दिली. धनंजय तिरपुडे यांनी आपल्या मार्गदर्शनात संघटनेचे महत्व व कार्यप्रणाली तसेच जिल्हा मुख्याध्यापक संघ मजबूत करून मुख्याध्यापकांच्या समस्या कशाप्रकारे सोडवता येतील याबाबत मार्गदर्शन केले.जी.एन. टिचकुले यांनी वेतन पथक अधीक्षक यांच्या सोबत झालेल्या बैठकीतील माहिती दिली. तसेच जिल्हा व राज्य अधिवेशनबाबत चर्चा केली. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष राजकुमार बालपांडे यांनी तालुक्यातील मुख्याध्यापकांच्या विविध समस्या सोडविण्याबाबत तात्काळ कार्यवाही करण्याबाबत आश्वासन दिले. जिल्हा व राज्यस्तरीय अधिवेशनाला जास्तीत जास्त मुख्याध्यापकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले.प्रास्ताविक हरीदास भुरे सभेला नाकाडे, निंबार्ते , बोदेले, गद्रे, गिºहेपुंजे, मांडवटकर उपस्थित होते. प्रास्ताविक हरीदास भुरे यांनी केले. संचालन प्रवीण गजभिये यांनी तर महेंद्र राऊत उपस्थितांचे आभार व्यक्त केले. यावेळी जिल्ह्यातील मुख्यापकांची उपस्थित होते

टॅग्स :Socialसामाजिक