शहरं
Join us  
Trending Stories
1
Devayani Farande: डोळ्यात पाणी, आवाजही गहिवरला...! नाशिकमधील पक्षप्रवेशानंतर भाजपा आमदार देवयानी फरांदे भावूक
2
"चीन भारतासोबतचे संबंध विकसित करण्यावर भर देतो, कोणत्याही तिसऱ्या देशाला..."; अमेरिकेच्या अहवालावरून चीन भडकला
3
‘मी स्नेहाची हत्या केलेली नाही…’, पँटवर लिहून प्रियकरानं संपवलं जीवन, पोलिसांवर गंभीर आरोप
4
श्रीमंत व्हायचंय? 'रिच डॅड पुअर डॅड'च्या लेखकाचा गुंतवणुकीचा नवा 'मंत्र', चांदी विषयी केलं मोठं भाकित
5
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
6
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
7
“महानगरपालिकांमध्ये ‘वंचित’बरोबर आघाडी करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न सुरू”: हर्षवर्धन सपकाळ
8
नवीन वर्षात करा नवीन भाषा शिकण्याचा संकल्प, मिळेल आयुष्याला कलाटणी; पाहा सोप्या टिप्स
9
३१ डिसेंबरला अयोध्येतील राम मंदिर खरोखरच बंद राहणार का? महत्त्वाची माहिती आली समोर
10
विधानसभेला संधी हुकली कृष्णराज महाडिक आता महापालिका निवडणूक लढवणार, प्रभागही ठरला!
11
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये मविआ-मनसतील ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
12
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
13
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
14
नाताळाला गालबोट; महाराष्ट्र, केरळसह काही राज्यांत तोडफोड अन् झटापटीच्या घटना...
15
Crime: धक्कादायक! आयटी कंपनीच्या महिला मॅनेजरवर धावत्या कारमध्ये सामूहिक बलात्कार
16
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
17
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
18
कर्क राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? स्वप्नपूर्ती आणि मानसन्मानाचे वर्ष; पण आरोग्याबाबत राहा सतर्क!
19
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
20
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
Daily Top 2Weekly Top 5

विद्युतअभावी धानपीक धोक्यात

By admin | Updated: September 15, 2015 00:40 IST

आधीच निसर्गाची अवकृपा व त्यात वीज वितरण कंपनीचे संकट यामुळे तालुक्यातील शेतकरी तुर्तास तरी संकटात सापडला आहे.

मंत्र्यांच्या आदेशाचे पालन नाही : समस्यासंदर्भात वीज वितरण कंपनीचे दुर्लक्षचसाकोली : आधीच निसर्गाची अवकृपा व त्यात वीज वितरण कंपनीचे संकट यामुळे तालुक्यातील शेतकरी तुर्तास तरी संकटात सापडला आहे. मागील पंधरा दिवसापासून जांभळी सडक शेतशिवारातील केबल खराब झाल्याने विद्युत पुरवठा बंद आहे. त्यामुळे शेतीला पाणीपुरवठा बंद आहे. त्यामुळे धानपीक करपत आहे. याची तक्रार कंपनीला देण्यात आली असली तरी उडवाउडवीचे उत्तरे देण्यात येत आहेत. ‘उर्जामंत्री आले अन गेले’ मात्र विजेच्या समस्या कायमच आहेत. त्यामुळे उर्जा मंत्र्यांची आढावा बैठक कशासाठी असा प्रश्न आता शेतकऱ्यांना पडला आहे.जांभळी सडक येथील नगिना राईस मिल जवळील मधुकर ठवरे यांचे शेतात असलेल्या ट्रॉन्सफार्मर पासून वायर खराब झाल्यामुळे शेतकरी शेतीला पाणीपुरवठा करु शकत नाही. त्यामुळे पीक नष्ट होत आहेत. त्यामुळे नवीन वायर तात्काळ लावून विद्युत पुरवठा सुरु करावा अशी तक्रार जिल्हा परिषद सदस्य होमराज कापगते यांनी वीज कंपनीचे कार्यकारी अभियंत्याकडे केली आहे. काही दिवसांपासून पाऊस बेपत्ता आहे. शेतीसाठी समाधानकारक पाणी अजूनही मिळालेले नाही. या अपुऱ्या पावसामुळे जिल्ह्यातील तलाव, नदी, नाले, बोळ्या पूर्णपणे भरले नाही. त्यामुळे उन्हाळ्यापर्यंत जलसाठा पुरणार नाही अशी विदारक परिस्थिती निर्माण झाली आहे.या अडचणीतूनही शेतकऱ्यांनी कसेबसे पीक वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र आता पुन्हा करपा व खोडकिडा या रोगाने परिसरात हैदोस घातला. त्यामुळे शेतकरी पुरता खचला असून यावर्षीही उत्पन्न मिळेल याची हमखास हमी नाही. त्यामुळे शासनाने भंडारा जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करून एकरी २५ हजार रुपये नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी वाडीभस्मे यांनी केली आहे. (तालुका प्रतिनिधी)आत्महत्या रोखण्यासाठी शेतकऱ्यांना इतर सोयीसुविधा मिळाव्या यासाठी अनेक उपक्रम हाती घेतले. त्याची अंमलबजावणी होत असताना वीज वितरण कंपनी शेतकऱ्यांच्या बाबतीत उदासीन का? जांभळी येथील ही समस्या तत्काळ मार्गी लागली नाही तर काँग्रेस पक्षातर्फे आंदोलन करू.- होमराज कापगते,जिल्हा परिषद सदस्य, कुंभली