शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : बुमराह-वरुण चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
5
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
6
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
7
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
8
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
9
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
10
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
11
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
12
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
13
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
14
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
15
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
16
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
17
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
18
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
19
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
20
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस पथक परतले रिकाम्या हाताने

By admin | Updated: February 19, 2015 00:32 IST

हरदोली (सिहोरा) येथील बेपत्ता युवकाच्या शोधात कोलकत्ता, बिलासपूर व रायगड येथे गेलेले पोलीस पथक रिकाम्या हाताने परत आले.

तुमसर : हरदोली (सिहोरा) येथील बेपत्ता युवकाच्या शोधात कोलकत्ता, बिलासपूर व रायगड येथे गेलेले पोलीस पथक रिकाम्या हाताने परत आले. पुन्हा पोलीस पथक शोध मोहिमेवर जाणार आहे.हरदोली (सि) येथील सदानंद नेवारे (२०) हा तरुण रोजगाराच्या शोधात बिलासपुरला गेला असता तिथून बेपत्ता झाला. ३१ जानेवारीला सदानंद आणि मोहगाव खदान येथील आशिष मेश्राम (३०) असे दोघेजण बिलासपूर (छत्तीसगड) शहरात रोजगारासाठी गेले होते. २ फेब्रुवारीला आशिष मेश्राम गावाकडे परतला. सदानंद गावाकडे परतला नाही. त्यामुळे त्याची आई वंदना नेवारे यांनी सिहोरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या प्रकरणात आशिषची कसून चौकशी पोलिसांनी केली. बिलासपूर रेल्वे स्थानकावरीेल सिसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर सदानंद व आशिष दोघेही दिसले. परंतु ३ फेब्रुवारीपासून सदानंद गायब झाला.सदानंदच्या शोधात सिहोरा पोलिसांनी रायगड, बिलासपूर व कोलकात्याला एक पथक पाठविले. या पथकात पोलीस उपनिरीक्षक एन.आर. झायले, पोलीस शिपाई माणिक पटले, राम साठवणे, ईश्वर चौधरी, गिरीधरलाल बोकडे यांचा समावेश होता. (तालुका प्रतिनिधी)