शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

शेतकऱ्यांचे सरसकट कर्जमाफ करा

By admin | Updated: October 9, 2015 01:13 IST

निसर्गाचा लहरीपणा व सततची नापिकी यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मदत म्हणून शासनाने शेतकऱ्यांचे सरसकट कर्ज माफ करावे, ..

उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन: साकोली तालुका काँगे्रस कमेटीची मागणीसाकोली : निसर्गाचा लहरीपणा व सततची नापिकी यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मदत म्हणून शासनाने शेतकऱ्यांचे सरसकट कर्ज माफ करावे, असे निवेदन साकोली तालुका काँग्रेस कमेटीच्यावतीने तालुका अध्यक्ष नंदकिशोर समरीत यांच्या नेतृत्वात उपविभागीय अधिकारी साकोली यांना देण्यात आले आहे.या निवेदनानुसार शसनाने पेट्रोल व डिझेलचे दर कमी करावे, शेतकऱ्यांचे सरसकट कर्ज माफ करण्यात यावे, शेतकऱ्यांचे विज बिल माफ करण्यात यावे, कृषी पंपासाठी विद्युत जोडणी देण्यात यावी, तालुक्यातील विद्यार्थ्यांचे उच्च व तांत्रिक शिक्षण शुल्क माफ करण्यात यावे, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचे देयके त्वरीत देण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.निवेदन देतानी तालुका अध्यक्ष नंदकिशोर समरीत, जिल्हा परिषद सदस्य अशोक कापगते, रेखा समरीत, माजी सभापती ब्रिजलाल समरीत, जगन रहांगडाले, प्रकाश करंजेकर, ओम गायकवाड, सुनिता शहारे, विष्णू पुस्तोडे, अश्विन नशीने, जितेंद्र नशीने, मनोहर डोंगरे, कपील मल्लानी, उमेश भुरे, जिल्हा परिषद सदस्य होमराज कापगते, दिपक रामटेके, ताराबाई तरजुले, विजय दुबे, ओमप्रकाश बनकर, अमीत राऊत, कुलदीप नंदेश्वर, सुशील बनकर, शालु नंदेश्वर, जिल्हा परिषद सदस्य मंदा गणवीर, निनाद राऊत उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)