शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?...
2
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
3
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
4
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
5
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
6
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
7
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
8
"म्हणून पुन्हा एकदा सांगतो, शून्य अधिक शून्य...", निकाल लागताच भाजपचा उद्धव ठाकरेंवर पहिला प्रहार
9
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
10
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील नगरपरिषद, नगरपंचायतींमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
11
Muktainagar Nagar Panchayat Election Result 2025: “रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
12
"पैसे भरा, मृतदेह न्या", पोटच्या पोरासाठी बापाने मागितली भीक; घर गहाण ठेवलं, कर्ज काढलं, पण...
13
धारुरमध्ये हे काय घडलं? भाजपचे सर्व उमेदवार आपटले...! पंकजा मुंडे यांना मोठा धक्का, म्हणाल्या...
14
रेल्वे प्रवासासाठी आता मोजावे लागणार जादा पैसे! जास्त सामान नेण्यावरही अतिरिक्त शुल्क लागू होणार
15
Sangamner Nagar Parishad Election Result 2025: संगमनेरमध्ये पुन्हा 'तांबे-थोरात' पॅटर्न; डॉ. मैथिली तांबे महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी
16
Khed Nagar Parishad Election Result 2025: “कोकणातील विजय हा मुंबई मनपा विजयाची नांदी”; एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराचे मोठे भाकित
17
एका आठवड्यात चांदी १६ हजारांनी महागली; वर्षात दिला १२६% परतावा, सोन्याची काय स्थिती?
18
Amul: नोकरीची चिंता सोडा आणि स्वतःच मालक व्हा! अमूलसोबत दरमहा कमवा १.५ लाख रुपये, कसे?
19
IND vs PAK U19 Asia Cup: कोण आहे Sameer Minhas? ज्यानं दोन वेळा मोडला वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड
20
सावधान! तुमचं बँक खातंही होऊ शकतं रिकामं! आधार कार्ड सुरक्षित ठेवण्यासाठी करा 'बायोमॅट्रिक लॉक'
Daily Top 2Weekly Top 5

पवनीकरांचे घर बांधण्याचे स्वप्न अपूर्ण

By admin | Updated: April 27, 2015 00:12 IST

विदर्भाची काशी म्हणून प्रसिद्ध असलेले पवनी नगर प्राचीन जवाहर गेट, परकोट, मोठ्या संख्येने असलेले मंदिर, उत्खननात सापडलेले ..

जनहित याचिका दाखल करणार : पुरातत्त्व विभाग, पालिका प्रशासनामुळे त्रस्तअशोक पारधी पवनीविदर्भाची काशी म्हणून प्रसिद्ध असलेले पवनी नगर प्राचीन जवाहर गेट, परकोट, मोठ्या संख्येने असलेले मंदिर, उत्खननात सापडलेले भव्य स्तुपाचे अवशेष यामुळे पर्यटनस्थळ म्हणूनदेखील प्रसिद्ध आहे. परंतु पुरातन स्थळ पवनीच्या विकासात अडथळा ठरत असून पुरातत्व विभाग व पालिका प्रशासनामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.भारतीय पुरातत्व विभागाने संरक्षित घोषित केलेल्या स्थळामध्ये प्रामुख्याने जवाहरगेटचा समावेश आहे. गेट संरक्षित स्थळ असल्याने गेटपासून ३०० मीटर अंतरापर्यंत बांधकाम करण्यास विभागाच्या एका आदेशान्वये मनाई करण्यात आलेली आहे. त्यामुळे नगरात बांधकामाची गती मंदावली आहे. जवाहर गेटच्या परिसरात कित्येक जुनी घरे आहेत. नागरिकांना त्या घरात राहणे अवघड झालेले आहे. जुनी घरे पाडून नवीन घरे लोकांना बांधायची आहेत. घराचे बांधकाम करण्यासाठी नागरिक नगरपालिका प्रशासनाकडे परवानगीसाठी अर्ज दाखल करतात. परंतु पुरातत्व विभागाचे पत्रकान्वये संरक्षित स्थळापासून १०० मिटर परिसरात कोणतेही बांधकाम करण्यास मंजूरी दिल्या जात नाही. २०० ते ३०० मिटर परिसरात बांधकाम करावयाचे असल्यास भारतीय पुरातत्व विभागाकडून मंजूरी घेणे अत्यावश्यक केलेले आहे. गेल्या चार पाच वर्षात कित्येक प्रस्ताव भारतीय पुरातत्व विभागाकडे पाठविण्यात आले.परंतु परवानगी देण्यात आलेली नाही. परवानगी नाही त्यामुळे कोणीही बांधकाम करू शकत नाही. त्यामुळे नागरिकांचे घर बांधकाम करण्याचे स्वप्न अपूर्ण राहते. त्यांची गरज पूर्ण होत नाही व पालिकेला मालमत्ता करात भर घालता येत नाही.पुरातत्व विभागाचे आदेशामुळे परवानगीशिवाय बांधकाम करता येत नाही. परंतु गरज म्हणून बांधकाम केल्यास विभागाकडून पोलिसात तक्रार दिल्या जाते व कारवाई सुद्धा केल्या जाते.स्वत:चे वडिलोपार्जीत जागेवर घर बांधण्यास अडथळे येत असल्याने नागरिक पालिका प्रशासन व पुरातत्व विभाग यांचेवर संतापलेले आहेत. स्वत:चे हक्कासाठी जनहित याचिका दाखल करण्यासाठी नागरिक न्यायालयाचे दार ठोठावणार असल्याची चर्चा सुरु आहे.