शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

आता ग्रामीण भागातलीही पोरं होणार अधिकारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 04:35 IST

राहुल भुतांगे तुमसर : यशस्वी होण्यासाठी व्यवस्थितरीत्या व तंत्रपूर्ण अभ्यास करणे महत्त्वाचे आहे. मात्र ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना बहुदा ...

राहुल भुतांगे

तुमसर : यशस्वी होण्यासाठी व्यवस्थितरीत्या व तंत्रपूर्ण अभ्यास करणे महत्त्वाचे आहे. मात्र ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना बहुदा या परीक्षेसाठीच्या अभ्यासाची योग्य दिशा सापडतच नाही. तीच योग्य दिशा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मिळावी या उदात्त हेतूने गोबरवाही ठाणेदारांनी ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी विनामूल्य स्पर्धा परीक्षा केंद्र सुरू केले आहे. आता ग्रामीण भागातील पोरंही अधिकारी हाेणार असल्याचा विश्वास निर्माण झाला आहे.

संपूर्ण जग हे स्पर्धेचे आहे. माहिती तंत्रज्ञानाचे युग आहे, संगणकाचे युग आहे. हे आपण सतत ऐकतो, वाचतो आहोत. आयुष्य हीच जणू स्पर्धा आहे. हे जवळजवळ बरेचजण अनुभव घेत आहेत. ऐन तरुण वयातील काळ म्हणजे सुवर्णकाळच आहे. हा काळ काही केल्या पुन्हा परत येणार नाही. म्हणूनच या वयात आपल्या आयुष्याचे सोने करायला हवे. हा काळ म्हणजे जीवनध्येय निश्चितीचा काळ आहे ग्रामीण भागातील मुलांना योग्य ते मार्गदर्शन व शिक्षण मिळत नसल्यामुळे स्पर्धा परीक्षेत तो टिकाव धरू शकत नाही. मग त्यांच्या जीवनात नैराश्य येते आणि तेच ग्रामीण भागातील पोरातून काढण्यासाठी गोबरवाही पोलीस ठाण्यात नव्याने रुजू झालेले ठाणेदार दीपक पाटील यांनी पुढाकार घेतला. ठाण्यांतर्गत येत असलेल्या सर्व गावांना भेटी देऊन तेथील तरुण पिढीला भेटून शिक्षणाचे महत्त्व पटवून देत आहेत. पोलीस भरती करिता ग्रामीण युवकांना प्रोत्साहित करून त्यांच्यासाठी विनामूल्य स्पर्धा परीक्षा केंद्र सुरू केले आहे.

बाॅक्स

दर आठवड्याला विनामूल्य चाचणी परीक्षा

परीक्षा केंद्रात दर आठवड्याला विनामूल्य चाचणी परीक्षा घेण्यात येत आहे. त्यात विद्यार्थ्यांना प्रिंटेड प्रश्नपत्रिका, प्रिंटेड उत्तरपत्रिका, निकाल व पहिले तीन क्रमांक येणाऱ्या विद्यार्थ्यांना उत्तेजनार्थ चषक देणार येणार आहेत. यामुळे ग्रामीण विद्यार्थ्यांना आपला अभ्यास किती झाला याचे मूल्यमापन सहज करता येईल, तसेच चाचणीला परिसरातील जास्त विद्यार्थी आल्यामुळे आपला अभ्यास नेमका किती आहे, याचे व्यापक अर्थाने मूल्यमापन हाेईल. मोठ्या शहरात जाऊन टेस्ट सिरीज लावण्याचा खर्च व वेळही वाचणार आहे त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना योग्य व व्यापक मार्गदर्शन विनामूल्य मिळणार आहे.