शहरं
Join us  
Trending Stories
1
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
3
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
4
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
5
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
6
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
7
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
8
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
9
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
10
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
11
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
12
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
13
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
14
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
15
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
16
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
17
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
18
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
19
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक

झाडे लावणेच नव्हे, तर त्यांचे संवर्धन करणेही गरजेचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 04:32 IST

खातिया : झाडांच्या कत्तलीमुळे पर्यावरणाचे संतुलन बिघडले असून, त्याचे दुष्परिणाम आता बघावयास मिळत आहेत. अशात जास्तीत जास्त झाडे ...

खातिया : झाडांच्या कत्तलीमुळे पर्यावरणाचे संतुलन बिघडले असून, त्याचे दुष्परिणाम आता बघावयास मिळत आहेत. अशात जास्तीत जास्त झाडे लावणे ही काळाची गरज आहे. मात्र, फक्त यावेळी झाडे लावणेच नव्हे तर त्यांचे संरक्षण व संवर्धन करणे हीसुद्धा आम्हा सर्वांची जबाबदारी आहे, असे प्रतिपादन विमानतळ संचालक विनय ताम्रकार यांनी केले.

बिरसी विमानतळ येथे भारतीय विमानपतन प्राधिकरणच्या वतीने अभिनव भारतच्या ७५व्या स्वातंत्र्य अमृतमहोत्सवानिमित्त मंगळवारी (दि. २०) आयोजित वृक्षारोपणमहोत्सव कार्यक्रमात ते बोलत होते.

कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हाधिकारी नयना गुंडे, उपविभागीय अधिकारी वंदना सवरंगपते, एनएफटीआईचे जीएम पेट्रीक मरसी, मुख्य उडान प्रशिक्षक दीपक चंद्रण, इग्रुआके सीएफआई बरनी शंकर, मुख्य सुरक्षा अधिकारी मिलेंद्र नीरमालकर, विमानतळ समितीचे सदस्य गजेंद्र फुंडे, एअरपोर्ट टर्मिनल प्रबंधक इंडियन ऑयलचे वसंत पारडीकर, पंकज वंजारी, विनोद नेताम आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

यावेळी नीम, बाबूळ, गुलमोहर, करंजी आदी प्रजातींची एकूण ३० रोपटी विमानतळ परिसरात लावण्यात आली.

गेल्या अनेक वर्षांपासून बिरसी विमानतळाच्या वतीने अनेक ठिकाणी वृक्षारोपण करण्यात येत असून, पर्यावरण संतुलित ठेवण्याच्या उद्देशातून हे कार्यक्रम घेण्यात येत आहे.