शहरं
Join us  
Trending Stories
1
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
2
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
3
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
4
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."
5
वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले
6
Raigad Accident: रायगडमध्ये विचित्र अपघात, भरधाव टेम्पोची सायकलसह दोन वाहनांना धडक, ३ जण ठार
7
“आमच्याकडे आजही सगळे नियोजन, महिलांना ३ हजार रुपये देऊ शकतो”; ठाकरे गटाचा मोठा दावा
8
बलुचिस्तानमधील बोलान येथे पाकिस्तानी सैन्याच्या वाहनावर हल्ला, एका अधिकाऱ्यासह ६ सैनिकांचा मृत्यू 
9
MI vs GT : 'पॉवरप्ले'मध्ये DSP सिराजचा धाक! पहिल्याच ओव्हरमध्ये साधला विकेट्सचा डाव
10
मशिदीत होता हजारोंचा जमाव, मौलानाने विचारलं भारताविरोधात कोण लढणार? हात वर करा, मग घडलं असं काही...
11
"धोनीसाठी हे सगळं करण्यात आलंय..."; सुनील गावसकरांचा IPL 2025च्या नियमावरून प्रचंड संताप
12
चीनला मोठा धक्का; iPhone चे सर्व मॉडेल्स भारतात तयार होणार, केंद्रीय मंत्र्यांची माहिती...
13
“आमचा युद्धसराव झालेला आहे, महापालिका निवडणुकांसाठी तयार”; संजय राऊतांचा निर्धार
14
वैभव सूर्यवंशी नंतर आणखी एका 14 वर्षीय स्फोटक खेळाडूने झळकावले द्विशतक, कोण आहे तो?
15
जीवघेण्या फंगसचा अलर्ट! वाढत्या तापमानामुळे येईल नवं संकट; तज्ज्ञांनी दिला धोक्याचा इशारा
16
पाकिस्तानने मर्यादा ओलांडल्या, आता अद्दल घडवावी लागेल..; काश्मीरमधून ओवेसींचा निशाणा
17
महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार का? CM फडणवीस म्हणाले...
18
कोहलीच्या पोस्टरसमोर बकऱ्याचा बळी, आरसीबीच्या ३ चाहत्यांना अटक, कारण ऐकूण पोलीसही चक्रावले
19
चीनचा पाकिस्तानसोबत डबल गेम! UN परिषदेत भेटी-गाठींचा देखावा; पण बाजूने एक शब्दही नाही बोलला
20
'ही' आहेत पाकिस्तानातील श्रीमंत शहरं? मुंबई-दिल्लीशी तुलना करायची झाली तर...

२० दिवसांपासून चुकारे नाही

By admin | Updated: December 12, 2015 00:34 IST

कधी ओला दुष्काळ तर कधी कोरडा दुष्काळाचा शेतकऱ्यांना सामना करावा लागत आहे.

शेतकरी संकटात : १७ हजार ५५४ क्विंटल धानाची खरेदी संजय साठवणे साकोलीकधी ओला दुष्काळ तर कधी कोरडा दुष्काळाचा शेतकऱ्यांना सामना करावा लागत आहे. दुष्काळाच्या छायेत जीवन जगताना दुसऱ्याच्याही पोटाला दोन घास मिळावे यासाठी राबणाऱ्या शेतकऱ्याची अवस्था सरकार कोणतेही आले तरीही तशीच राहते. यावर्षी निसर्गाने पाठ फिरविली. पाऊस नाही, धानाला किडीने ग्रासले. अपेक्षित उत्पन्न हाती आले नाही. आले तेही अत्यल्प. तरीही केंद्रावर धान देऊन २० दिवस लोटूनही शेतकऱ्यांना चुकारे मिळालेले नाही. त्यामुळे शेतकऱ्यावर आर्थिक संकट कोसळले आहे.मागीलवर्षी शेतकऱ्यांना आलेल्या तोट्यातून शेतकरी कसाबसा सावरला. कर्ज काढून यावर्षी शेती केली मात्र यावर्षी निसर्गाने दगा दिला. मात्र शेतकऱ्याची जमेल तसे प्रयत्न करून वेळेचा सामना केला. पीक वाचविले. आलेले उत्पन्न शासकिय धान खरेदी केंद्रावर विकले.विर्शी व साकोली येथील धान खरेदी केंद्र १६ नोव्हेंबरला सुरु झाले. तेव्हापासून आतापर्यंत दोन्ही केंद्रावर १७ हजार ५५४ क्विंटल धान खरेदी करण्यात आली आहे. या धानाची एकूण किंमत २ कोटी ६९ लाख रूपये एवढी असून २१ नोव्हेंबरपर्यंत साकोली केंद्रावरील ४३ लाख ७६ हजार २७० रुपये तर विर्शी केंद्रावरील शेतकऱ्यांचे १२ लाख ६२ हजार ३७३ रुपयांचे चुकारे शेतकऱ्यांना मिळाले. उर्वरित रकमेची हुंडी केंद्रातर्फे तयार असली तरी शासनातर्फे पैसेच आले नसल्याने शेतकऱ्यांना धानाचे चुकारे मिळू शकलेले नाही.