शहरं
Join us  
Trending Stories
1
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
2
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
3
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
4
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
5
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
6
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
7
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
8
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?
9
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
10
IND A vs SA A : रोहित-विराट दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 'या' वनडे मालिकेपासून दूरच
11
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
12
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
13
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
14
UP: बेकायदेशीर औषधाविरुद्ध योगी सरकारची कडक कारवाई; ४ दिवसांत १६ गुन्हे दाखल, २५ दुकानांवर बंदी!
15
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
16
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
17
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
18
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
19
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
20
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा

वृक्षसंवर्धन ही काळाची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2018 22:23 IST

जागतिक पर्यावरणाची होत असलेली ºहास यामुळे वातावरणात विविध बदल घडून येत आहे. या बदलामुळे लहानपणापासुन बालकांच्या शरीरात विपरीत परिणाम घडून येत आहे. वयस्कर होताच त्यात सुधारणा करण्यास मोठी अडचण जात आहे. कौटुंबिक जीवन उध्वस्त होते. याला टाळण्यासाठी वृक्षारोपणासोबत वृक्षसंवर्धन ही काळाची गरज आहे. परिणामी आरोग्यदायी जीवन उत्तम राहतो, असे प्रतिपादन महाप्रबंधक ए. षणमुग्म यांनी केले.

ठळक मुद्देए. षणमुग्म : आयुध निर्माणी वसाहतीत वृक्षारोपण

लोकमत न्यूज नेटवर्कजवाहरनगर : जागतिक पर्यावरणाची होत असलेली ºहास यामुळे वातावरणात विविध बदल घडून येत आहे. या बदलामुळे लहानपणापासुन बालकांच्या शरीरात विपरीत परिणाम घडून येत आहे. वयस्कर होताच त्यात सुधारणा करण्यास मोठी अडचण जात आहे. कौटुंबिक जीवन उध्वस्त होते. याला टाळण्यासाठी वृक्षारोपणासोबत वृक्षसंवर्धन ही काळाची गरज आहे. परिणामी आरोग्यदायी जीवन उत्तम राहतो, असे प्रतिपादन महाप्रबंधक ए. षणमुग्म यांनी केले.आयुध निर्माणी भंडारा येथील स्थानिक शासकीय कंत्राटदार यांच्या वतीने आयुध निर्माणी वसाहतीमधील महात्मा गांधी उद्यानासमोरील पटांगणात वृक्षारोपणाचे उद्घाटन प्रसगी आयुध निर्माणी भंडाराचे महाप्रबंधक बोलत होते. यावेळी अतिरिक्त महाप्रबंधक डॉ. प्रविण महाजन, अप्पर महाप्रबंधक एम. राजकुमार, डॉ. मुंड, डॉ. बंसोड, नेगी, रेड्डी, निशिद, दिवेदी, रामगैन सिंग, घोष, अनुप दिवेदी, बिसनोई आदी उपस्थित होते.डॉ. प्रविण महाजन म्हणाले की, याठिकाणी प्रथमत: वृक्षारोपणाचा कार्यक्रम येथील आयुध निर्माणी कंत्राटदारानी घेतलेला आहे. तो वाखाण्याजोगा आहे. याला जनतेनी योग्य प्रतिसाद देऊन लोकपयोगी कार्यास हातभार लावणे अगत्याचे आहे. एकमेकांच्या सहकार्यानेच वसाहतीमध्ये नवचैत्यन्याची बगीचा फुलून निघेल. एम. राजकुमार म्हणाले, आज हिमालय टेकडी कोसळत आहे. औद्योगिक क्रांतीसोबत वृक्षसंवर्धनाची क्रांती घडविण्याची गरज आहे. प्रौढ मनातील विचार आजच्या तरुणाईमध्ये आत्मसात करुन पुढील धोका टाळावा.याप्रसंगी स्थानिक कंत्राटदारातर्फे आयुध निर्माण फॅक्ट्री स्कुल येथील महात्मा गांधी उद्यानासमोरील प्रांगणात, बाल शिशु क्रीडांगण, केंद्रीय विद्यालय परिसर, रिकरेशन क्लब येथे आवळा, बदाम, कवट, सिताफळ, बेल, गुलमोहर आदी प्रजातींच्या फळांची व वनऔषधी वृक्षाचे रोपण करुन त्यांना लोखंडी कठडे लावण्यात आले.या वृक्षाांचे संगोपन करण्याचा संकल्प कंत्राटदारासह कर्मचाऱ्यांनी घेतला. संचालन व आभार सैय्यद इब्राईम यांनी केले.