शहरं
Join us  
Trending Stories
1
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
2
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
3
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
4
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
5
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
6
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
7
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!
8
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
9
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
10
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
11
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
12
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
13
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
14
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
15
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
16
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
17
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
18
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
19
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
20
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप

बालगुन्हेगारी थांबविण्यासाठी संस्काराची गरज

By admin | Updated: February 2, 2016 01:03 IST

गुन्हा घडला की पोलीस स्टेशन व कायदा पुढे येतो. त्यापेक्षा गुन्हा घडू नये, यासाठी समाजातील प्रत्येक घटकाने पुढाकार घेण्याची गरज आहे.

पवनीत जनजागृती कार्यक्रम : यु.व्ही. जोशी यांचे प्रतिपादनपवनी : गुन्हा घडला की पोलीस स्टेशन व कायदा पुढे येतो. त्यापेक्षा गुन्हा घडू नये, यासाठी समाजातील प्रत्येक घटकाने पुढाकार घेण्याची गरज आहे. समाजात मुलगा, मुलगी असे भेदभाव व्हायला नको. सर्वांना समानतेची वागणूक घ्यावी. तसेच एकही मुल शाळाबाह्य राहू नये त्यांना शाळेत आणण्यासाठी प्रयत्न व्हावेत. शिक्षण मिळाले नाही तर गुन्हेगारीकडे वाटचाल सुरु होते. म्हणून बालगुन्हेगारी थांबविण्यासाठी संस्काराची गरज आहे, असे प्रतिपादन क स्तर दिवाणी न्यायाधीश यु.व्ही. जोशी यांनी केले.उच्च न्यायालय यांचे आदेशान्वये बाल न्यायालय अधिनियमानुसार गठीत बाल कल्याण समिती, बाल न्याय मंडळ यांची कर्तव्ये, भूमिका व जबाबदारी याबाबत जनजागृतीकरिता पोलीस स्टेशनच्या सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून बोलताना न्यायाधीश जोशी यांनी बाल कल्याण समिती, बाल न्याय मंडळ यांची माहिती उपस्थितांना दिली. याप्रसंगी सहाय्यक दिवाणी न्यायाधीश एस.एम. सय्यद, गटशिक्षणाधिकारी बी.वाय. निमसरकार, पोलीस निरीक्षक मधुकर गीते, अ‍ॅड. एस.एम. भुरे, वकील संघाचे माजी अध्यक्ष अ‍ॅड.एल.के. देशमुख, पदविधर शिक्षक रविंद्र रायपुरकर व मुख्याध्यापक अशोक पारधी यांनी बालगुन्हेगारी वाढण्याचे कारण व ते थांबविण्यासाठी करावयाच्या उपाययोजना या विषयावर मार्गदर्शन केले. कार्यक्रमासाठी माध्यमिक, पूर्व माध्यमिक व प्राथमिक शाळांचे मुख्याध्यापक, पोलीस पाटील,शिक्षक व कर्मचा-यांसह पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन व आभार अ‍ॅड.एस.एम. भुरे यांनी केले. (तालुका प्रतिनिधी)