शहरं
Join us  
Trending Stories
1
BCCIचे अध्यक्ष बदलताच आगरकरच्या निवड समितीत मोठा बदल, दोन स्टार क्रिकेटर बनले 'सिलेक्टर्स'
2
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
3
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
4
भारतावर राज्य करण्याचं स्वप्न, ५० लाख हल्लेखोरांची फौज, शेजारील देशात आखला जातोय भयानक कट 
5
“मातोश्रीवर हल्ल्याचा आणि राज ठाकरेंना मारायचा कट होता”; प्रदीप शर्मांनी सांगितला 'एन्काउंटर'चा थरार
6
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
7
भीषण! रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; ५९५ ड्रोन, ४८ क्षेपणास्त्रे डागली, इमारती उद्ध्वस्त
8
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
9
तुमचा गॅस एजन्सीवाला चांगली सेवा देत नाही? मोबाईल सिमप्रमाणे आता LPG गॅस कंपनी बदला
10
“नवी मुंबईत सत्ता हे आनंद दिघेंचे स्वप्न, महायुतीचे आम्ही पाहू, तुम्ही फक्त...”: एकनाथ शिंदे
11
गर्दीवर दगडफेक, पोलिसांकडून लाठीमार, करूरमधील चेंगराचेंगरीबाबत विजयच्या पक्षाला वेगळाच संशय, केली अशी मागणी 
12
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश
13
Triptii Dimri : "आयुष्यात रोमान्स करण्यासाठी..."; करोडपती बिझनेसमनच्या प्रेमात आहे अभिनेत्री, गुपचूप करतेय डेट?
14
आशिया कप २०२५ फायनल: क्रिकेटचा थरार, प्राईज मनी ५० टक्क्यांनी वाढविला, भारताला मिळणार एवढे कोटी...
15
हृदयद्रावक! फ्लॅटमध्ये आग, अभिनेत्रीच्या दोन्ही मुलांचा गुदमरून मृत्यू; बाल कलाकाराने गमावला जीव
16
दुर्गा पूजा ते दिवाळी! ऑक्टोबरमध्ये बँकांना २१ दिवस सुट्टी! 'ही' यादी तपासूनच कामाचे नियोजन करा
17
मराठवाडा, सोलापूर येथील परिस्थिती कायम; धरणांतील विसर्ग वाढला, हजारो नागरिक सुरक्षितस्थळी
18
Tamilnadu Stampede : “आता कोणाला नवरदेव बनवू?”, चेंगराचेंगरीत लेकाचा मृत्यू; आईचा टाहो, पुढच्या महिन्यांत होतं लग्न
19
"सरकार मायबाप… आता कसं जगायचं?", अतिवृष्टीने हिरवी स्वप्नं चुराडली; राहेरीतील शेतकऱ्यांचा हंबरडा
20
प्रणितकडे इशारा करत वरुण धवन म्हणाला, 'इसने मेरा भी मजाक उडाया है!', कॉमेडियन म्हणतो...

लाखांदूर येथे राष्ट्रीय संविधान साहित्य संमेलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2020 06:00 IST

प्रास्ताविक बहूजन प्रबोधन मंचचे अनिल कानेकर यांनी केले. याप्रसंगी डॉ. एस. एम. राजन यांनी ‘संविधान निर्मात्यांच्या अपेक्षा पुर्तीसाठी न्याय पालिकांचे प्रयत्न’ या विषयावर मार्गदर्शन करताना म्हणाले, भारताच्या संविधानाच्या उद्देशिकेत संविधान निर्मात्यांच्या अपेक्षा व्यक्त झालेल्या आहेत. विधानपालिका व कार्य पालिका योग्य काम करीत नसल्यास न्याय पालिका समोर येते.

ठळक मुद्देबहुजन प्रबोधन मंचचे आयोजन : मार्गदर्शन, कवी संमेलन, कीर्तनातून जनजागृती, गुणवंताचा गौरव

लोकमत न्यूज नेटवर्कलाखांदूर : येथील बहूजन प्रबोधन मंचच्या वतीने कृष्णराव अर्जुनजी केडूसकर (आर्शिवाद मंगल कार्यालय) साहित्य परिसरात आयोजित १९ वे राष्ट्रीय संविधान साहित्य संमेलन उत्साहात पार पडले.संमेलनाच्या अध्यक्षस्थानी डॉ. एस. एम. राजन होते. यावेळी अ‍ॅड. डॉ. कल्याणकुमार अ‍ॅड. रमन श्रीहरी चिमुरकर, स्वागताध्यक्ष भारती दिवटे आदी उपस्थित होते. प्रास्ताविक बहूजन प्रबोधन मंचचे अनिल कानेकर यांनी केले. याप्रसंगी डॉ. एस. एम. राजन यांनी ‘संविधान निर्मात्यांच्या अपेक्षा पुर्तीसाठी न्याय पालिकांचे प्रयत्न’ या विषयावर मार्गदर्शन करताना म्हणाले, भारताच्या संविधानाच्या उद्देशिकेत संविधान निर्मात्यांच्या अपेक्षा व्यक्त झालेल्या आहेत. विधानपालिका व कार्य पालिका योग्य काम करीत नसल्यास न्याय पालिका समोर येते. नागरिकांच्या हक्काचे रक्षण करण्यासाठी न्याय पालिकांनी केलेले प्रयत्न अनेक उदाहरणानी समजावून सांगितले.सामाजिक आणि आर्थिक उद्देशांच्या पुर्तीसाठी नागरिकांनी संविधानिक मार्गानेच लढा द्यावा असे आवाहन केले. यावेळी डॉ. रिता राऊत, डॉ. सुधिर मस्के, डॉ. प्रवीण अबगड, गजेंद्र गजभिये, जी. एस. कान्हेकर, प्रा. वासंती सरदार, सी. एम. बागडे, राजेश तिरपुडे, दिनेश राऊत, सरिता जनबंधू, दोपेश्वर मेश्राम, मेघा आंबुलकर, अजीत वैद्य, नितेशकुमार भैसारे, अश्विन रामटेके, प्यारेलाल लोणारे यांचा स्मृतीचिन्ह, भारताचे संविधान देवून सत्कार करण्यात आला.संमेलनाच्या दुसऱ्या सत्रात धनंजय मुळे यांच्या अध्यक्षतेखाली कवी संमेलन घेण्यात आले. यात संध्या कानेकर, नंदा कुटे, अल्का खोब्रागडे, जयश्री गणवीर, सुप्रिया उके, अस्मिता नंदागवळी, ममता राऊत, भुवनेश्वरी परशुरामकर, दौलतभाई पठाण, अशोक भजने, प्रणय पिल्लेवान, पंकज बावनकुळे, यशवंत सिम्पोलकर, ललीत तिरपुडे या नवोदित कवींनी कविता सादर करुन श्रोत्यांची वाहवा मिळविली.तिसºया सत्रात सप्तखंजरीवादक आकाश ताले आणि त्यांच्या संचाने समाजप्रबोधन र्कीतन सादर केले. कीर्तनातून त्यांनी व्यसनानिधता, अंधश्रध्दा, भ्रष्टाचार, ग्रामस्वच्छता अशा विविध मुद्यांवर जनजागृती केली. संचालन बहुजन विद्यार्थी संघाचे संघटक हितेंद्र रामटेके, आभार प्रदर्शन प्रदीप भावे यांनी केले. संमेलनासाठी बहुजन विद्यार्थी संघ लाखांदूर, नागपूर यांनी सहकार्य केले.