शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

रासायनिक खतांच्या तुलनेत शेणखत पोषक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2021 04:17 IST

ग्रामीण भागात आजही पशुधन अनेक प्रमाणात आहे. मात्र, हे पशुधन टिकावे याकरिता दुग्ध धोरणाला बळकटी देणे अत्यंत महत्त्वाचे आहे. ...

ग्रामीण भागात आजही पशुधन अनेक प्रमाणात आहे. मात्र, हे पशुधन टिकावे याकरिता दुग्ध धोरणाला बळकटी देणे अत्यंत महत्त्वाचे आहे. पशुधनाला सशक्त ठेवण्याकरिता पशूंचे आहार महत्त्वाचे असून, ते महाग होत चालले असून दुधाचे भाव मात्र कमी होत आहेत. दुग्ध संघाच्या माध्यमातून खरेदी केलेल्या दुधाचे नियमित हप्ते मिळत नाहीत. दुधाला अपेक्षित भाव नाही. पशुखाद्याचे भाव दररोज वाढतच आहेत. अशा एक ना अनेक संकटाने पशुधन धोक्यात आले आहे. पशुधन टिकेल तरच शेती टिकेल हे सूत्र शासनाने अंगीकारत ग्रामीण भागातील शेतकरी वर्गाला पशुधन संवर्धनाकरिता सर्वतोपरी सहकार्य करीत मार्गदर्शन करणे नितांत गरजेचे आहे. चूलबंद खोऱ्यात शेतीत वर्शभर उत्पन्न घेतले जाते. बऱ्याच शेतकऱ्यांकडे पशुधन आहे. शेतीत पशुसंवर्धन ही महत्त्वाची गरज असून, पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या अधिकाऱ्यांनी थेट पशुधनाशी संबंधित मार्गदर्शन शेतकऱ्यांना करीत त्यांना न्याय द्यावा. शेणखत अत्यंत उपयुक्त व गुणकारी आहे. शेतीला शेणखताची जोड मिळाल्यास किडींचासुद्धा त्रास कमी होतो. शेणखताच्या शेतीला संतुलित रासायनिक खताची मात्रा पुरविल्यास चांगल्या उत्पन्नाकरिता मोठी मदत होते.