शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
2
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
3
महात्मा गांधींना शरण जाणे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वैचारिक पराभव; काँग्रेसचा खोचक टोला
4
गावात वास्तव्य, सायकलवरून प्रवास आणि..., असं आहे Arattaiचे संस्थापक श्रीधर वेंबू यांचं साधं राहणीमान
5
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस
6
Colab Platforms Stock Price: ७३ दिवसांपासून शेअरला लागतंय अपर सर्किट, वर्षभरात ८४२% ची वाढ; गुंतवणूकदार मालामाल
7
चौकट मोडली, भरारी घेतली! २१ व्या वर्षी लग्न, पतीचा मृत्यू... सिंगल मदर झाली राजस्थानची DSP
8
Amravati: गर्लफ्रेंड पोलीस ठाण्यात जाताच ६व्या मजल्या गेला अन् व्हिडीओ कॉल केला; नंतर बॉयफ्रेंडने सगळ्यांनाच फोडला घाम
9
"तरुणांच्या मनातील शंका..."; थेट आंदोलक तरुणांना भेटण्यासाठी पोहोचले CM धामी, परीक्षा प्रकरणात CBI चौकशीला सहमती 
10
गुंतवणूकदारांची चिंता वाढवणारी बातमी! सलग आठव्या दिवशी बाजार कोसळला; 'ही' आहेत ४ कारणे
11
कुणी कर्ज देता का कर्ज?... पाकिस्तानने पुन्हा IMF पुढे पसरले हात, महापुराचं कारण देत मागितला मोठा निधी
12
Rule Change: उद्यापासून बदलणार 'हे' महत्त्वाचे आर्थिक नियम; सामान्यांवर होणार परिणाम, पटापट चेक करा लिस्ट
13
भारतीय शास्त्रज्ञ डॉ. संध्या यांचा जागतिक स्तरावर डंका, अव्वल २ टक्के शास्त्रज्ञांमध्ये स्थान
14
दिवाळीची भेट! सरकारच्या लाखो कर्मचाऱ्यांसाठी मोठा बोनस जाहीर; दसऱ्यापूर्वीच रक्कम हातात येणार
15
चमत्कार दाखवा आणि २१ लाख जिंका! अंनिसचे बुवा-बाबांना आव्हान; ३६ वर्षांत कोणीच पुढे आले नाही
16
Man-Animal Conflict: "आमचं सरकार तुमच्या प्रत्येक दुःखात सोबत", मुख्यमंत्री योगींचे पीडितांना आश्वासन
17
नमाज पढत होते विद्यार्थी, तेवढ्यात झाला मोठा आवाज, शाळेची इमारत कोसळून ६५ विद्यार्थी अडकले 
18
"शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून लक्ष हटवण्यासाठी अहिल्यानगरमध्ये सरकार पुरस्कृत दंगल झाली’’ काँग्रेसचा गंभीर आरोप
19
बाबाचे 'चाळे'! इन्स्टिट्यूटमधील महिलांसोबतच स्वामी चैतन्यानंदचे संबंध; मोबाईलमध्ये मिळाले फोटो
20
खून करुन आलोय, मुलींकडे लक्ष द्या; पत्नीच्या डोळ्यात चटणी टाकून केले वार, कोल्हापुरात हत्येचा थरार

कृषी कर्मचाऱ्यांचे ‘अ‍ॅग्रीकोज’मधून मनोमिलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2017 00:02 IST

कृषी पदवीका घेतल्यानंतर केंद्र व राज्य शासनाच्या विविध विभागात सेवारत कृषी कर्मचाऱ्यांसमोर आता विविध आवाहने उभे ठाकले आहेत.

ठळक मुद्देसाकोलीत मेळावा : ५०० च्यावर कृषी कर्मचाऱ्यांचा सहभाग

आॅनलाईन लोकमतभंडारा : कृषी पदवीका घेतल्यानंतर केंद्र व राज्य शासनाच्या विविध विभागात सेवारत कृषी कर्मचाऱ्यांसमोर आता विविध आवाहने उभे ठाकले आहेत. दिवसागणिक समस्यांना तोंड द्यावे लागत असल्याने या समस्यांचे निराकरण करता यावे, यासाठी आता ‘अ‍ॅग्रीकोज’ने पुढाकार घेतला आहे. साकोलीत अ‍ॅग्रीकोज मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यात पूर्व विदर्भातील सुमारे ५०० च्यावर कृषी कर्मचारी सहभागी झाले होते.साकोली येथील एकोडी मार्गावरील आशिर्वाद सभागृहात या अ‍ॅग्रीकोज मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. कृषी पदवी व पदविका घेतलेल्या काहिंनी काही वर्षापूर्वी नागपूरला असताना ‘अ‍ॅग्रीकोज’ची स्थापना केली होती. यामाध्यमातून कृषी कर्मचाºयांवर होणाऱ्या अन्याय, अत्याचाराला वाचा फोडण्याचे काम करण्यात आले. सुरूवातीला काही दिवसाच्या कामानंतर कामाच्या व्यापामुळे दुरावलेले सहकारी पून्हा एकत्र यावे, यासाठी या ‘अ‍ॅग्रीकोज’ मेळाव्याचे आयोजन केले होते.या मेळाव्याला प्रामुख्याने प्रकाश बाळबुद्धे, विजय बाहेकर, समीर ईलमे, हेमंत खराबे यांची उपस्थिती होती. यावेळी त्यांनी उपस्थित कृषी कर्मचाऱ्यांना येणाऱ्या अडचणी व त्यावर उपाययोजना करण्याबाबत मार्गदर्शन केले. या मेळाव्यात भंडारा, गोंदिया, चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यात शासकीय सेवेत कार्यरत कर्मचारी सहभागी झाले होते.यावेळी अ‍ॅग्रीकोजसमोरील आव्हाने व त्यावरील उपाययोजना तथा भविष्यातील संकटांना कसे सामोरे जायचे यावर कृषी सेवेत उत्कृष्ठ कामगिरी करणाºया तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले.या मेळाव्याच्या माध्यमातून मागील अनेक वर्षांपासून नोकरीनिमित्त दुरवर असलेल्या व केवळ मोबाईलवर संपर्कात असलेल्या दुरावलेल्या शेकडो सहकाºयांची उपस्थिती होती. या माध्यमातून अनेक वर्षानंतर सर्वांचे मनोमिलन झाले. दरवर्षी अ‍ॅग्रीकोजचा मेळावा आयोजित करण्याचा ठराव उपस्थितांनी घेतला.