शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
5
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
6
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
7
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
8
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
9
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
10
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
11
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
12
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
13
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
14
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
15
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
16
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
18
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
19
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
20
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
Daily Top 2Weekly Top 5

कृषी कर्मचाऱ्यांचे ‘अ‍ॅग्रीकोज’मधून मनोमिलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2017 00:02 IST

कृषी पदवीका घेतल्यानंतर केंद्र व राज्य शासनाच्या विविध विभागात सेवारत कृषी कर्मचाऱ्यांसमोर आता विविध आवाहने उभे ठाकले आहेत.

ठळक मुद्देसाकोलीत मेळावा : ५०० च्यावर कृषी कर्मचाऱ्यांचा सहभाग

आॅनलाईन लोकमतभंडारा : कृषी पदवीका घेतल्यानंतर केंद्र व राज्य शासनाच्या विविध विभागात सेवारत कृषी कर्मचाऱ्यांसमोर आता विविध आवाहने उभे ठाकले आहेत. दिवसागणिक समस्यांना तोंड द्यावे लागत असल्याने या समस्यांचे निराकरण करता यावे, यासाठी आता ‘अ‍ॅग्रीकोज’ने पुढाकार घेतला आहे. साकोलीत अ‍ॅग्रीकोज मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यात पूर्व विदर्भातील सुमारे ५०० च्यावर कृषी कर्मचारी सहभागी झाले होते.साकोली येथील एकोडी मार्गावरील आशिर्वाद सभागृहात या अ‍ॅग्रीकोज मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. कृषी पदवी व पदविका घेतलेल्या काहिंनी काही वर्षापूर्वी नागपूरला असताना ‘अ‍ॅग्रीकोज’ची स्थापना केली होती. यामाध्यमातून कृषी कर्मचाºयांवर होणाऱ्या अन्याय, अत्याचाराला वाचा फोडण्याचे काम करण्यात आले. सुरूवातीला काही दिवसाच्या कामानंतर कामाच्या व्यापामुळे दुरावलेले सहकारी पून्हा एकत्र यावे, यासाठी या ‘अ‍ॅग्रीकोज’ मेळाव्याचे आयोजन केले होते.या मेळाव्याला प्रामुख्याने प्रकाश बाळबुद्धे, विजय बाहेकर, समीर ईलमे, हेमंत खराबे यांची उपस्थिती होती. यावेळी त्यांनी उपस्थित कृषी कर्मचाऱ्यांना येणाऱ्या अडचणी व त्यावर उपाययोजना करण्याबाबत मार्गदर्शन केले. या मेळाव्यात भंडारा, गोंदिया, चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यात शासकीय सेवेत कार्यरत कर्मचारी सहभागी झाले होते.यावेळी अ‍ॅग्रीकोजसमोरील आव्हाने व त्यावरील उपाययोजना तथा भविष्यातील संकटांना कसे सामोरे जायचे यावर कृषी सेवेत उत्कृष्ठ कामगिरी करणाºया तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले.या मेळाव्याच्या माध्यमातून मागील अनेक वर्षांपासून नोकरीनिमित्त दुरवर असलेल्या व केवळ मोबाईलवर संपर्कात असलेल्या दुरावलेल्या शेकडो सहकाºयांची उपस्थिती होती. या माध्यमातून अनेक वर्षानंतर सर्वांचे मनोमिलन झाले. दरवर्षी अ‍ॅग्रीकोजचा मेळावा आयोजित करण्याचा ठराव उपस्थितांनी घेतला.