शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
Sana Mir Controversial Comment : सनाची Live मॅच वेळी वादग्रस्त कमेंट; ICC तिला नोकरीवरून काढणार?
3
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
4
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
5
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
6
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
7
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
8
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
9
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
10
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
11
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
12
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
13
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
14
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
15
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
16
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
17
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
18
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
19
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
20
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश

बेरोजगारी दूर करण्यासाठी नोकरी हक्क कायदा करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2019 01:01 IST

देशात बेरोजगारीची फार मोठी समस्या आहे. ती दूर करण्यासाठी नोकरी मागण्याचा कायदेशीर हक्क नाही. म्हणून केंद्र सरकारने ‘भगतसिंग राष्ट्रीय रोजगार हमी कायदा’ या नावाने कायदा करावे, अशी मागणी युवक - विद्यार्थी मेळाव्यात भाकपचे जिल्हा सचिव व माजी नगर सेवक हिवराज उके यांनी केली.

ठळक मुद्देजिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने : मागणी दिनानिमित्त एकवटले बेरोजगार

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : देशात बेरोजगारीची फार मोठी समस्या आहे. ती दूर करण्यासाठी नोकरी मागण्याचा कायदेशीर हक्क नाही. म्हणून केंद्र सरकारने ‘भगतसिंग राष्ट्रीय रोजगार हमी कायदा’ या नावाने कायदा करावे, अशी मागणी युवक - विद्यार्थी मेळाव्यात भाकपचे जिल्हा सचिव व माजी नगर सेवक हिवराज उके यांनी केली.९ आॅगस्टला दुपारी १२ वाजता राणा भवन भंडारा येथे क्रांतीदिनाच्या पर्वावर आॅल इंडिया स्टूडंट्स फेडरेशन एआयएसएफ व आॅल इंडिया युथ फेडरेशनच्या वतीने बनेगा नावाचा कायदा करा व इतर रोजगार आणि शैक्षणिक समस्यांच्या समाधानासाठी ‘मागणी दिन’ पाळण्यात आला.मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी एआयएसएफचे अध्यक्ष प्रितेश धारगावे होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून हिवराज उके, पंकज गजभिये, क्रांती उके व भाऊराव गिºहेपुंजे यांची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी क्रांती उके यांनी युवक गीत सादर केला. मेळाव्यात युवक- विद्यार्थ्यांच्या मागण्यां विषयी बोलत असतांना क्रांतीदिनासंबंधीचा इतिहास, जागतिक आदिवासी गौरव दिनानिमित्त क्रांतीवीर बिरसा मुंडांच्या उलगुलानची माहिती तसेच हिरोसीमा नागासाकीवर अमेरिकन साम्राज्यवाद्यानी केलेला बॉम्ब हल्ला आदीदी विषयीची माहिती हिवराज उके यांनी दिली.त्यानंतर दुपारी २.३० वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मागणी दिनानिमित्त निदर्शने आंदोलन करण्यात आले. तसेच १३ मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत पंतप्रधान, राज्यपाल व मुख्यमंत्र्यांच्या नावे देण्यात आले. त्यात सुशिक्षीत बेरोजगार युवक युवतींना ३६५ दिवसाच्या रोजगाराची हमी देणारा भगतसिंग नॅशनल एम्प्लायमेंट गॅरंटी अ‍ॅक्ट या नावाने कायदा करुन सरकारने त्याची काटेकोर अमंलबजावणी करावी. शिवाय रोजगार (नोकरी) मिळेपर्यंत वर्क वेटिंग अलाऊंसच्या रुपात सातव्या वेतन आयोगाच्या किमान समान वेतन इतकी आर्थिक मदत बेरोजगारास मिळावी अशा १३ मागण्यांचा समावेश आहे.मागण्यांचे निवेदन उपजिल्हाधिकारी विलास ठाकरे यांना देण्यात आले. केंद्र सरकार तसेच राज्य शासनाला पाठपुरावा करण्याचे सांगितले. शिष्टमंडळात हिवराज उके, एआयएसएफचे अध्यक्ष प्रितेश धारगावे, सचिव भाऊराव गिऱ्हेपुंजे, रवि तिघरे, पंकज गजभिये, उपाध्यक्ष क्रांती उके, गंगाधर फाये, शाहिल मेश्राम, नेहा तिजारे, प्रेरणा गजभिये, अभिलासा मेश्राम, चेतना उके, मिताराम उके, गौतम भोयर आदीचा समावेश होता. कार्यक्रमाचे संचालन भाऊराव गिऱ्हेपुंजे यांनी, तर आभार नेहा तिजारे यांनी मानले.

टॅग्स :Studentविद्यार्थी