शहरं
Join us  
Trending Stories
1
७ वर्षांनी 'टीम मोदी'मध्ये परतले एमजे अकबर; केंद्रीय मंत्रिपदाचा का द्यावा लागला होता राजीनामा?
2
Mumbai Fire: विधान भवनाच्या प्रवेशद्वाराजवळ आग; शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची माहिती
3
'सिमकार्ड नको, आता काहीतरी मोठे करा...', हरियाणाच्या तारीफला पाकिस्तानने दिले होते 'हे' काम!
4
अभिनेत्री शिल्पा शिरोडकरला कोरोनाचं निदान, सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली माहिती
5
८व्या वेतन आयोगानंतर पगार आणि पेन्शन किती वाढेल? कधी लागू होईल? कोणाला मिळेल फायदा?
6
"आजाराबद्दल ऐकून काळजी वाटली, आम्ही तुमच्या सोबत..."; PM मोदींनी जो बायडेनना दिला धीर
7
एसीची सर्व्हिसिंग करण्याची योग्य वेळ तुम्हाला माहितीय का? अन्यथा बसेल मोठा फटका
8
मोसादचा सर्वात खतरनाक गुप्तहेर...! एली कोहेनला चौकात फाशी दिलेली, त्याला आज ६० वर्षे झाली; इस्रायलचे सिक्रेट ऑपरेशन
9
CJI साठी काय असतो प्रोटोकॉल? महाराष्ट्र दौऱ्यावर आलेले सरन्यायाधीश गवई झाले नाराज
10
10th Pass Job: दहावी पास उमेदवारांसाठी बँकेत चांगल्या पगाराची नोकरी, लगेच करा अर्ज!
11
पाकिस्तानला माहिती देणे चूक नाही, गंभीर गुन्हा...राहुल गांधींची जयशंकर यांच्यावर घणाघाती टीका
12
India Pakistan War : मोठा खुलासा! सीमेवरील तणावाच्या काळात चीनने पाकिस्तानसाठी हेरगिरी केली
13
मीठ ते विमान... पण सुरुवात कुठून? जमशेदजी टाटांच्या पहिल्या व्यवसायाची अनोखी गोष्ट
14
ज्योती मल्होत्रा, अन् नवांकुर चौधरीसह ते 10 लोक कोण, ज्यांच्यावर देशद्रोहाचा आरोप?
15
Mumbai: धक्कादायक! अडीच वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार करून हत्या; आईसह तिच्या प्रियकराला अटक
16
अनिल अंबानी पुन्हा ॲक्शन मोडमध्ये! मुकेश अंबानींना देणार टक्कर? भूतानसोबत २००० कोटींचा करार
17
प्यार तूने क्या किया! डिजिटल अफेअर्स म्हणजे काय, भारतात का लोकप्रिय होतोय रिलेशनशिप ट्रेंड?
18
IPL मध्ये आतापर्यंत खेळले १२०० क्रिकेटर्स, पण 'ही' कामगिरी करणारा साई सुदर्शन 'एकमेव'!!
19
जिथे होते लष्कर-ए-तोयबाचे तळ, तिथेच १४ दिवस प्रशिक्षण घेत होती ज्योती मल्होत्रा! नवा खुलासा
20
मॅनेजरच्या वागणुकीनं नैराश्य, कामाच्या दबावामुळे २५ वर्षीय इंजिनिअरनं उचललं टोकाचं पाऊल

घरकुल अनुदान पद्धतीत बदल करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2018 00:21 IST

बेघर कुटुंबांना हक्काचे घर अनुदानाच्या रकमेतून शासनाच्या माध्यमातून दिला जाते. परंतु अनुदान देण्याची जाचक अट असल्यामुळे लाभार्थींची आर्थिक कोंडी होते. त्यामुळे लाभार्थी कर्जबाजारी होतो.

ठळक मुद्देअनुदान देण्याची जाचक अट असल्यामुळे लाभार्थींची आर्थिक कोंडी होते

लोकमत न्यूज नेटवर्कसानगडी : बेघर कुटुंबांना हक्काचे घर अनुदानाच्या रकमेतून शासनाच्या माध्यमातून दिला जाते. परंतु अनुदान देण्याची जाचक अट असल्यामुळे लाभार्थींची आर्थिक कोंडी होते. त्यामुळे लाभार्थी कर्जबाजारी होतो. या प्रकाराकडे शासनकर्त्यांनी लक्ष देवून अनुदान देण्याच्या पद्धतीत बदल करण्याची मागणी लाभार्थीनी केली आहे.समाजात अनेक कुटूंबांना हक्काचे घर नाही. ते बेघर म्हणून शासनाच्या दप्तरी मांडल्या जातात. अशा बेघर कुटुंबांना इंदिरा आवास व रामई आदी योजनांचा माध्यमातुन घरकुलाचा लाभ दिला जातो. सध्या घरकुलाचे अनुदान शौचालयासह सव्वा लाखापर्यंत आहे. त्यामुळे पंचायत समिती स्तरावरुन ग्रामपचांयतच्या माध्यमातून ही योजना अनेक गावात राबविली जात आहे. प्रतिक्षा यादीतील लाभार्थीची घरकुलासाठी निवड करुन त्याला तीन टप्प्यात हे अनुदान दिल्या जाते. पहिल्या टप्प्याने अनुदान देण्यापुर्वी लाभार्थीना आपले घर पाडून खाली जागेचा फोटो ग्रामपंचातच्या माध्यमातून विविध दाखल्यासह सादर करावा लागतो.त्यामुळे घरकुलाचा पहिला हप्ता म्हणून ३५ ते ४० हजार पर्यंत अदा केला जातो. या अनुदानातून लाभार्थ्यांला लेंटल लेव्हलपर्यंत बांधकाम करुन फोटो सादर करावा लागतो. नेमका हाच प्रकार लाभार्थीला कर्जबाजारी करणारा ठरतो.३५ ते ४० हजारापर्यंत लेंटरपर्यंत कोणत्याच पध्दतीने काम होत नाही. पंरतु लाभार्थी व्याजाने पैसा काढून लेटर लेव्हल पर्यंत काम करुन दुसरा हप्ता मिळवितो. या हप्त्यात मग त्याला घरकुलाचे काम करावे लागते.अर्थातच ७० हजारात काम करतांना लाभार्थिला कर्जबाजारी व्हावे लागते. शेवटचे अनुदान मिळविण्यासाठी लाभार्थी कर्जबाजारी झालेल्या असतो. शेवटचे अनुदान हाती येताच त्या अनुदानातुन कर्ज ही फेडल्या जात नाही. त्यामुळे १ ते २ वर्ष या घरकुलाच्या नादात त्याला कर्जाची परतफेड करावी लागते.जर शासनाने अनुदान देताना पहिल्याप्रमाणे ओटा लेव्हल एक टप्पा लेंटर लेव्हलसाठी दुसरा टप्पा. नंतर तिसरा टप्पा अशा पद्धतीने अनुदान दिले तर बराच फायदा लाभार्थीला होवू शकतो. अशी अपेक्षा लाभार्थीकडून व्यक्त होत आहे.