सनफलॅग कंपनीने सामाजिक दायीत्व निधी अंतर्गत वरठी येथील इंग्रजकालीन तलावाचे सौंदर्यीकरणाचे काम सुरु केले. त्याकरिता तलावाच्या पाळीवर रासायनीक प्रक्रियेतून निघणारी दूषित चुरी वापरली आहे. यात लोहकण व रसायन आहे. ही चुरी तलावात मिळसत असल्याने पाणी दूषित होत आहे. त्यामुळे नागरिकांसह जनावरांचे जीव धोक्यात आले आहे.
लोहकण मिश्रीत पाणी :
By admin | Updated: April 28, 2015 00:33 IST