शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

राजेदहेगाव ग्रामपंचायतीला नळधारकांनी ठोकले कुलूप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2018 22:09 IST

१५ दिवसांपासून गावकरी नळधारकांनी पिण्याचे पाणी मिळाले नाही. ग्रामपंचायत व वरिष्ठ प्रशासनाची दिरंगाईमुळे नळधारक महिलांनी ग्रामपंचायत राजेदहेगाव येथील कार्यालयाला कुलूप ठोकले. घटनास्थळी पोलीस निरीक्षक दाखल झाले असता कायदा व सुव्यवस्था राखण्याचे याप्रसंगी आवाहन त्यांनी केले.

ठळक मुद्देपाणीप्रश्न : पोलीस विभागाचे शांततेचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्कजवाहरनगर : १५ दिवसांपासून गावकरी नळधारकांनी पिण्याचे पाणी मिळाले नाही. ग्रामपंचायत व वरिष्ठ प्रशासनाची दिरंगाईमुळे नळधारक महिलांनी ग्रामपंचायत राजेदहेगाव येथील कार्यालयाला कुलूप ठोकले. घटनास्थळी पोलीस निरीक्षक दाखल झाले असता कायदा व सुव्यवस्था राखण्याचे याप्रसंगी आवाहन त्यांनी केले.सार्वजनिक विंधन विहिरीचे सुरळीत सुरु असलेले पाणी, नुकतेच लगतच्या शेतकऱ्याने खोदलेली विंधन विहिरीचे पाणी शेताबांध्याला देत असल्यामुळे गावातील पाणीपुरवठा योजनेवर प्रतिकुल परिणाम पडले आहे. त्यामुळे गावात १५ दिवस पिण्याच्या पाण्यापासून वंचित राहावे लागले. स्थानिक ग्रामपंचायतीने शासन व प्रशासन यांना पत्रव्यवहार व वरिष्ठ विभागाला याबाबतीत लेखी कळवूनही यावर योग्य तोडगा काढण्यात आलेला नाही.परिणामी मंगळवारला गावकºयांनी सौम्य आंदोलनाचा मार्ग पत्करून शेतीच्या कामावर न जाता संपूर्ण नळधारक नागरिक विशेषकरून महिलांनी सकाळी ग्रामपंचायत कार्यालयाला कुलूप ठोकण्यात आले. ग्रामपंचायत कर्मचारी यांनी वरिष्ठांना याबाबत पोलीस बंदोबस्ताची मागणी केली.पोलीस निरीक्षक एम.के. बारसे पोलीस उपनिरीक्षक एस.जी. खेडेकर आपल्या ताफ्यानिशी घटनास्थळी दाखल झाले. नळधारकांची समजूत घालण्याचा प्रयत्न करण्यात आले. मात्र महिला प्रवेशद्वारापासून हटले नाही. याप्रसंगी गावात शांतता व सुव्यवस्था राखण्याचे आवाहन याप्रसंगी करण्यात आले. जिल्हा स्तरावर शासकीय कर्मचाºयाचे संप असल्यामुळे आज तोडगा निघू शकला नाही. योग्य तोडगा निघल्यानंतर ग्रामपंचायत कार्यालयाचा दार मोकळा करू, असा निर्धार उपस्थित महिलांनी केला. गावातील महिलांचा रोष पाहता सरपंच व सदस्य कार्यालयाकडे फिरकले नाही. त्यामुळे आक्रोशात वाढ दिसून आली.