शहरं
Join us  
Trending Stories
1
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
2
Maharashtra Nagar Palika Election Result: महाराष्ट्रातील २४६ नगरपरिषदांमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
3
Maharashtra Election Results 2025: भाजपाचं 'शतक', ठाकरेसेना सगळ्यात मागे; सर्वाधिक नगराध्यक्ष कुणाचे? शिंदे-अजितदादांमध्ये 'टफ फाइट'
4
Loha Nagar Parishad Election Result 2025: लोह्यात भाजपाला घराणेशाहीचा मोठा फटका; एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव
5
'आता तरी आपली लायकी ओळखावी' ; परळीतील विजयानंतर धनंजय मुंडेंची खा. सोनवणेंवर टीका
6
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: राज्यात शिवसेनेची जोरदार फाईट, भाजपाही मजबूत; उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला किती जागा? जाणून घ्या
7
भोकरदनमध्ये दानवे पिता-पुत्रांना मोठा धक्का, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या समरीन मिर्जा विजयी; भाजपला किती जागा मिळाल्या? 
8
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 : 'एकदम ओक्के'! सर्वांनी एकट पाडलं, पण शहाजीबापूंनी मैदान मारलं; सांगोल्यात शिवसेनेचा मोठा विजय
9
Nitesh Rane: निवडणुका संपल्या, आता...; सिंधुदुर्गातील निकाल स्पष्ट होताच नितेश राणे म्हणाले...
10
Shahada Nagar Parishad Election Results 2025: २९ पैकी २० जागा भाजपाने जिंकल्या, पण नगराध्यक्षद जनता विकास आघाडीकडे
11
Bhagur Nagar Parishad Election Result 2025: २७ वर्षांची शिवसेनेची सत्ता गेली, भगूरमध्ये अजित पवार गटाचा मोठा विजय; ‘अशी’ झाली लढत!
12
Kankavali Nagar Parishad Election Result 2025: कणकवलीत भाजपा मंत्री नितेश राणेंना मोठा धक्का; शहर विकास आघाडीचे संदेश पारकर विजयी
13
Georai Nagar Parishad Election Result 2025: गेवराईत भाजपचे कमळ फुलले; नगराध्यक्षपदाच्या उमेदवार गीता पवार विजयी
14
शूटिंग करताना अक्षय खन्नाला 'या' गोष्टीचा होतो त्रास, 'धुरंधर' अभिनेता म्हणाला- "रात्रीच्या वेळी मला..."
15
Maharashtra Nagar Palika Election Result: अमरावतीत १२ पैकी ४ निकाल हाती, बच्चू कडूंच्या 'प्रहार', भाजपचं काय झालं?
16
क्रूरतेचा कळस! कोंबडा बनवलं, नाक घासायला लावलं...; कचरा वेचणाऱ्या मुलांना अमानुषपणे मारलं
17
धोक्याची घंटा! डिजिटल युगाचा 'सायलेंट किलर'; १८ हजार वृद्ध विसरले घरचा पत्ता, ५०० जणांचा मृत्यू
18
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींवर अष्टविनायक कृपा, सरकारी नोकरी योग; अडकलेले पैसे येतील, धनलाभ!
19
Dharangoan Nagar Parishad Election Result 2025 : शिंदेसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांना होमपीचवर मोठा धक्का; मविआ उमेदवाराचा मोठा विजय
Daily Top 2Weekly Top 5

विजेच्या तारा लोंबकळलेले, खांबही वाकलेले

By admin | Updated: September 29, 2015 02:12 IST

पवनी तालुक्यात विहिरीला मुबलक पाणी असल्यामुळे ५० टक्के शेतकऱ्यांकडे शेतावर विद्युतपंप लावले आहेत. मात्र विद्युत

खेमराज डोये ल्ल आसगावपवनी तालुक्यात विहिरीला मुबलक पाणी असल्यामुळे ५० टक्के शेतकऱ्यांकडे शेतावर विद्युतपंप लावले आहेत. मात्र विद्युत पुरवठा होत असलेले जनित्र, तारा, खांबांची अवस्था दयनीय झाली आहे. परिणामी याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे.पवनी तालुक्यात बहुतांश शेतकऱ्यांच्या शेतात कृषी पंपासाठी विद्युत कनेक्शन आहे. या कनेक्शनसाठी ज्या तारा टाकण्यात आलेल्या आहेत त्या मागील अनेक महिन्यांपासून लोंबकळत आहेत. काही ठिकाणी तर शेतकरी ज्या शेतात काम करतात त्याच्या डोक्याला हे तार स्पर्श करीत आहेत. काही ठिकाणी खांब झुकलेले आहेत तर ज्याठिकाणी जनित्र बसविण्यात आले आहेत त्यांचे दरवाजे गायब झाले आहेत. याची विद्युत मंडळाकडे वारंवार तक्रार करूनही या तारांना उंच करण्याचे काम झालेले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील धान कापणी, रोवणी, ऊस काढणे व इतर कामे करतेवेळी शेतकऱ्यांना गैरसोयीचे होत आहे. लोंबकळलेल्या तारांमुळे अनेक ऊसाच्या वाळ्या, शेतकऱ्यांचे पुंजण्यांचे शार्टसर्किटमुळे नुकसान झाले आहे.अड्याळच्या पुनरावृत्तीची शक्यताअड्याळ येथील संदीप नवघडे या शेतमजुराचा तुटलेल्या विद्युत तारेला शेतात स्पर्श झाल्याने मृत्यू झाला. त्यामुळे विद्युत विभागाने लोंबकळलेल्या तारा, वाकलेले खांब, खुले जनित्र यांचे मेंटनन्स करणे गरजेचे झाले आहे. अन्यथा अड्याळची पुनरावृत्ती होण्यास वेळ लागणार नाही. विद्युत मंडळाचा झिरो मेन्टनन्सच्या नावावर विद्युत मंडळाने दुरूस्तीच्या कामावर दुर्लक्ष केले आहे. कर्मचारी नसल्याचे कारण सांगून अभियंते वेळ मारून नेत आहेत. दुरूस्तीचे काम करण्यासाठी पवनी तालुक्यात एकच कंत्राटदार असल्याचे सांगितले जात आहे. पवनी तालुक्यात वीज मंडळाचे अड्याळ, कोंढा, कोसरा, खैरी, आसगाव, पवनी ग्रामीण व शहर सात उपविभागीय कनिष्ठ कार्यालये आहेत. आसगाव व खैरी दिवाण कार्यालयाचे कनिष्ठ अभियंता यांच्याशी संपर्क साधला असता उपअभियंता मोतनकर व पिंपळकर म्हणाले, डी.सी. आॅफीसला कोणतीही गोष्ट विचारली जात नाही. पवनी तालुक्यासाठी एकच कंत्राटदार असल्याने काम होत नाही. त्यांच्यावर पूर्ण भार आहे. प्रत्येक डी.सी.मध्ये पदांची कमतरता आहे. कमीत कमी २० लोकांचा स्टॉप असावा, असे त्यांचे म्हणणे आहे.