शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
2
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
3
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
4
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
5
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
6
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
7
तेजीसह शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात, Sensex ८१,१०० च्या वर; Nifty मध्येही तेजी, 'हे' स्टॉक्स वधारले
8
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
9
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
10
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
11
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
12
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
13
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
14
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
15
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
16
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
17
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
18
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
19
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
20
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू

आरक्षण संपविण्याचा शासनाचा डाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2020 05:00 IST

काँग्रेस तीव्र लढा देईल, असा इशारा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रेमसागर गणवीर यांनी दिला. काँग्रेसने सोमवारी घरगुती गॅसच्या दरवाढ मागे घ्यावी व ओबीसी समाजाची जातीनिहाय जनगणना करावी या मागणीला घेऊन आंदोलन केले. यावेळी मार्गदर्शन करताना गणवीर बोलत होते.

ठळक मुद्देकाँग्रेसचे आंदोलन : ओबीसी समाजाची जातीनिहाय जनगणना करा

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : एससी, एसटी व ओबीसींचे आरक्षण संपविण्याचा भाजप व आरएसएस प्रणित शासनाचा डाव आहे. केंद्रातील भाजप सरकार आरक्षण सपवण्याचा प्रयत्नात असून काँग्रेस पक्ष हा कुटील डाव हाणून पाडेल. या विरोधात काँग्रेस तीव्र लढा देईल, असा इशारा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रेमसागर गणवीर यांनी दिला. काँग्रेसने सोमवारी घरगुती गॅसच्या दरवाढ मागे घ्यावी व ओबीसी समाजाची जातीनिहाय जनगणना करावी या मागणीला घेऊन आंदोलन केले. यावेळी मार्गदर्शन करताना गणवीर बोलत होते.केंद्रातील भाजप सरकारविरूद्ध भाजप हटाव आरक्षण बचाव या अंतर्गत सदर आंदोलन करण्यात आले. यावेळी काँग्रेसचे प्रदेश सचिव प्रमोद तितीरमारे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सीमा भुरे, विकास राऊत, माणिकराव ब्राम्हणकर, मधूकर लिचडे, प्रकाश पचारे, सुरेश मेश्राम, रविभूषण भुसारी, महेंद्र निंबार्ते, मुकूंद साखरकर, अमरनाथ रगडे, रेखा वासनिक, प्रेम वनवे, होमराज कापगते, उत्तम भागडकर, मंगेश हुमणे आदी उपस्थित होते.सोमवारी येथील त्रिमुर्ती चौकात काँग्रेस जिल्हा पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ठिय्या देण्यात आला. यावेळी उपस्थित नेत्यांनी मार्गदर्शन केले. आरक्षण विरोधी मुद्यावर भाजपावर जोरदार टीका करण्यात आली. काँगे्रस पक्ष मागासवर्गीयांच्या पाठिशी भक्कमपणे उभा असून भाजपचा हा डाव हाणून पाडण्यासाठी काँग्रेस मागेपुढे पाहणार नाही, असेही ते म्हणाले.लाखनीतही निषेधलाखनी : येथील महिला काँग्रेस कमिटीतर्फे मीनाक्षी बोपचे यांच्या नेतृत्वात गॅस दरवाढीचा निषेध करण्यात आला. तहसीलदार मल्लीक विराणी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी रजनी मुळे, मुरमाडीच्या सरपंच सुनिता भालेराव, माधवी बावनकुळे, सविता गौरे, शांता भोसकर, प्रिया खंडारे, जिजा तुमडाम, मोनाली गाढवे, रूपलता जांभुळकर, रजनी आत्राम, कल्पना भिवगडे, मुनेश्वरी पटले, संध्या धांडे आदी उपस्थित होते.प्रति सिलिंडरमागे दरवाढतेल कंपन्यांनी घरगुती गॅसच्या किंमतीत १४४ रूपये प्रती सिलिंडर वाढ केली आहे. त्यामुळे घरगुती सिलिंडर ९१४ रूपयात प्रती सिलिंडर मिळत आहे. या दरवाढीने सर्वसामान्य जनता त्रस्त झाली असून आर्थिक बजेट कोलमडले आहे. ही भाव वाढ त्वरीत मागे घेण्यात यावी, असेही निवेदनात नमूद केले आहे. मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.