शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
3
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
4
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
5
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
6
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
7
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
8
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
9
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
10
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
11
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
12
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
13
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
14
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
15
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
16
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
17
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
18
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
19
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
20
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!

लाखांदूर तालुक्यात नदीकाठच्या गावांत गाळांचे थर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2020 05:00 IST

२८ ऑगष्ट रोजी जिल्ह्यात अतिवृष्टीने गोसी (खु.) धरणाचे पाणी वैनगंगा नदीला मोठ्या प्रमाणात सोडले गेल्याने वैनगंगेच्या पाण्याचा दाब निर्माण होऊन तालुक्यात वैनगंगेसह चुलबंद नदीला देखील मोठा पूर आला होता. या नदीला चक्क तिसऱ्यांदा पूर आल्याने नदीकाठावरील गावांसाह लगतच्या गावातील पीक शेतीसह घरांचे मोठे नुकसान होत पडझड झाले आहे. वैनगंगा नदीकाठावरील जवळपास ६५० घरात पुराचे पाणी शिरल्याने संबंधितांना प्रशासनाने स्थलांतरीत देखील केले होते.

ठळक मुद्देहजारो हेक्टर शेती पीक झाले नष्ट, शेकडो घरांचे नुकसान, सर्वत्र दुर्गंधीयुक्त वातावरण

लोकमत न्यूज नेटवर्कलाखांदूर : तालुक्यातील वैनगंगा व चूलबंद नदीला पूर येऊन पुराचे पाणी नदीकाठावरील अनेक गावातील घरात व शेतीतपीकांत जमा झाले होते. यामुळे या घटनने हजारो हेक्टर पीकांखालील शेती नष्ट होत शेकडो घरांचे नुकसान झाले आहे. मात्र तब्बल दोन-तीन दिवसांनी सदर पुराचे पाणी ओसरत असल्याने पुरबाधित सर्वच गावात दुगंर्धीचे वातावरण निर्माण झाले असून गावात गाळांचे थर साचल्याचे दिसून येत आहेत. २८ ऑगष्ट रोजी जिल्ह्यात अतिवृष्टीने गोसी (खु.) धरणाचे पाणी वैनगंगा नदीला मोठ्या प्रमाणात सोडले गेल्याने वैनगंगेच्या पाण्याचा दाब निर्माण होऊन तालुक्यात वैनगंगेसह चुलबंद नदीला देखील मोठा पूर आला होता. या नदीला चक्क तिसऱ्यांदा पूर आल्याने नदीकाठावरील गावांसाह लगतच्या गावातील पीक शेतीसह घरांचे मोठे नुकसान होत पडझड झाले आहे. वैनगंगा नदीकाठावरील जवळपास ६५० घरात पुराचे पाणी शिरल्याने संबंधितांना प्रशासनाने स्थलांतरीत देखील केले होते. या पुरामुळे शेकडो घरांची पडझड व लागवडी खालील पिक शेती पुर्णत: नष्ट होत रस्तेदेखील खड्डेमय झाले आहेत. पुराने विरली (खु.) येथील गोवर्धन कुथे नामक तरुण शेतकºयाचे कुक्कुट पालन व मत्स्य केंद्र पुराच्या पाण्यात वाहुन गेल्याने सुमारे सहा लक्ष रुपयांचे नुकसान झाले आहे. डांभेविरली येथील एका शेतकºयाची टरबूज शेती पुर्णत: नष्ट होवून लाखोंचे नुकसान झाले आहे. पूर संकटामुळे घरे, शेती व रस्त्यांची मोठी हानी झाली आहे. पूर ओसरतच पूर बाधित गावात प्रचंड दर्गंधी पसरली असून आरोग्याचे संकट निर्माण झाले आहे.स्वच्छता मोहीम गरजेचीवैनगंगेला आलेल्या पुरामुळे तालुक्यातील अनेक घरामध्ये तसेच गावात ठिकठिकाणी चिखल पसरला आहे. त्यामुळे तालुका प्रशासनाने स्वच्छता मोहीम राबविण्याची गरज आहे. यामुळे अनेक आरोग्याच्या समस्या निर्माण झाल्या असून कोरोना संकटामुळे नागरिकांना विशेष उपाययोजना करण्यासाठी मार्गदर्शन करण्याची गरज आहे. नागरिकांना मोफत औषधे तसेच दवाखान्याच्या सोयी उपलब्ध करून देण्याची गरज आहे.

टॅग्स :floodपूर