शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
2
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
3
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
4
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
5
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
6
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
7
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
8
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
9
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
10
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
11
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
12
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
13
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
14
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
15
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
16
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
17
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
18
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
19
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
20
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत

देवरी तलावातून ४० वर्षानंतर होणार सिंचन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2019 01:11 IST

दुष्काळी काळात मजुरांच्या हाताला काम मिळावे म्हणून १९७२ साली लाखनी तालुक्यातील देवरीगोंदी येथे तलावाचे काम करण्यात आले. सहा वर्षात रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून तलाव निर्माणही झाला. मात्र कालव्याच्या सदोष कामामुळे अपेक्षित सिंचनच होत नव्हते.

ठळक मुद्देसंडे अँकर । आमदारांच्या पुढाकाराने जलस्वराज्यातून ७० लाख व खनीज विकासातून ४० लाख निधी

मुखरू बागडे ।लोकमत न्यूज नेटवर्कपालांदूर : दुष्काळी काळात मजुरांच्या हाताला काम मिळावे म्हणून १९७२ साली लाखनी तालुक्यातील देवरीगोंदी येथे तलावाचे काम करण्यात आले. सहा वर्षात रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून तलाव निर्माणही झाला. मात्र कालव्याच्या सदोष कामामुळे अपेक्षित सिंचनच होत नव्हते. अखेर साकोली विधानसभा क्षेत्राचे आमदार बाळा काशीवार यांनी पुढाकार घेत या तलावाचे पुनरुज्जीवन केले. आता तब्बल ४० वर्षानंतर देवरी गोंदी तलावाचे पाणी शेतकऱ्यांना सिंचनासाठी मिळणार आहे.लाखनी तालुक्यातील शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी उपलब्ध व्हावे यासाठी आमदार बाळा काशीवार यांनी पुढाकार घेतला आहे. त्यातच देवरी गोंदी तलाव केवळ सदोष कालव्यामुळे सिंचनात अपयशी ठरल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी या तलावाच्या पुनरुज्जीवनासाठी पुढाकार घेतला. त्यांनी जलस्वराज्य योजनेतून ७० लाख आणि खनीज विकास योजनेतून ४० लाख रुपये मंजूर करवून घेतले. यासाठी जिल्हाधिकारी शांतनू गोयल यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.आता ६०० मीटर लांबीच्या कालव्याचे सीमेंटीकरण करण्यात येत आहे. या कामावर अभियंता सुशांत गडकरी व एस.एन. राऊत लक्ष देऊन आहेत. 

टॅग्स :Irrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प