शहरं
Join us  
Trending Stories
1
IND W vs PAK W "म्हारी छोरियां छोरो से कम है के.." हरमनप्रीत ब्रिगेडनंही पाकची जिरवली!
2
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
3
मुंबईतील राजकीय नेत्याच्या मुलाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, शौचालयात गाठले आणि...
4
IND vs AUS : बढती मिळताच अय्यरनं टीम इंडियाला जिंकून दिली ट्रॉफी; घरच्या मैदानात कांगारुंची शिकार
5
गाझातील सत्ता सोडण्यास नकार दिल्यास हमासची धुळधाण उडवू, डोनाल्ट ट्रम्प यांची ताकिद 
6
नेपाळमध्ये हाहाकार... मुसळधार पावसाचा कहर! आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दुःख, म्हणाले - भारत...!
7
Muneeba Ali Controversial Run Out : हुज्जत घालून पाक क्रिकेटच्या इज्जतीचा फालुदा; असं काय घडलं?
8
हिमालयात दार्जिलिंगपासून माऊंट एव्हरेस्टपर्यंत विध्वंस, ६० हून अधिक मृत्यू, कारण काय?
9
IND vs AUS : ३०० पारच्या लढाईत अभिषेक-तिलकनं तलवार केली म्यान; वादळी शतकासह प्रभसिमरन सिंगची हवा
10
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
11
प्रवाशांनी भरलेली विरार ते पालघर रो-रो बोट जेट्टीवर अडकली; हायड्रॉलिक पाईप तुटल्याने मनस्ताप
12
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
13
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
14
Irani Cup 2025: नागपूरच्या मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
15
ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?
16
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
17
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
18
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
19
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
20
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार

एकात्मिक ऊर्जा विकास योजनेमुळे आता २४ तास वीज

By admin | Updated: November 23, 2015 00:31 IST

वीज वितरण प्रणालीचे आधुनिकीकरण करणे, वीजहानी व वाणिज्यिक हानी कमी करणे आणि शहरी भागाबरोबरच ग्रामीण ...

वीज वितरण प्रणालीचे आधुनिकीकरण : केंद्राकडून राज्यासाठी २,४०५ कोटींची योजनादेवानंद नंदेश्वर भंडारावीज वितरण प्रणालीचे आधुनिकीकरण करणे, वीजहानी व वाणिज्यिक हानी कमी करणे आणि शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातील ग्राहकांना २४ तास वीजपुरवठा व्हावा, यासाठी केंद्र सरकारने एकात्मिक ऊर्जा विकास योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेतील कामे ही संबंधित मंडळ कार्यालयातील लोकप्रतिनिधींसमवेत करून घेतली जाणार आहेत.ग्राहकांपर्यंत वीज नेण्याच्या सर्वच क्षेत्रात अत्याधुनिकता असणे आता काळाची गरज झाली आहे. सिंगल फेजिंग, गावठाण फिडर्स, पुनर्रवित गतिमान विद्युत विकास कार्यक्रम व पायाभूत आराखडा प्रकल्प अशा विविध योजनांच्या माध्यमातून महावितरणने आपल्या विद्युत यंत्रणेचे आधुनिकीकरण आणि सक्षमीकरण केले आहे. या सर्वांचा परिणाम म्हणून वीज वितरण यंत्रणेत काही आमूलाग्र बदलही घडले आहेत. या सुधारणांमध्ये आणखी गतिमानता आणण्यासाठी केंद्र सरकारने राज्यासाठी एकात्मिक ऊर्जा विकास योजना मंजूर केली आहे. या योजनेमध्ये महावितरणच्या ४४ मंडळ कार्यालयांचा समावेश करण्यात आला आहे. २०११ च्या जनगणनेनुसार पाच हजारांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये आणि गावांमध्ये या योजनेची कामे होणार आहेत. यामध्ये ३३ बाय ११ केव्ही ची १२८ नवीन उपकेंद्रे बांधण्यात येणार असून ६० उपकेंद्राची क्षमता वाढ केली जाणार आहे. त्याचप्रमाणे ३७७८.७२ किमीच्या उच्चदाब, तर ३१५१.८८ किमीच्या लघुदाब वाहिन्या उभारण्यात येणार आहेत. याशिवाय या सर्व भागात सुमारे ६ हजार वितरण रोहित्रे उभारले जाणार आहेत. ही कामे तातडीने आणि दर्जेदार होण्यासाठी संबंधित मंडळ कार्यालयातील लोकप्रतिनिधींसमवेत चर्चा करून केली जाणार आहेत. त्यांच्याकडून तसे प्रमाणपत्र घेऊन ही कामे पूर्णत्वास आणावयाची आहेत. त्यामुळे निर्धारित वेळेत ही कामे पूर्ण होतील, असा विश्वास महावितरणला आहे.