शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी ते केले तर चीन उद्ध्वस्त होईल'; ड्रॅगनची भारताशी जवळीक वाढल्याने डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी
2
Saurabh Bharadwaj: आप नेते सौरभ भारद्वाज यांच्या घरासह १३ ठिकाणी ईडीचे छापे, नेमकं प्रकरण काय?
3
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
4
२ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा मुंबईत धडकू, मनोज जरांगे यांचा इशारा; आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, काठी उगारली तर सरकारच उलथवून टाकणार
5
लग्नानंतरही विवाहितेला भेटायला गेला बॉयफ्रेंड; मुलीच्या बापाने दोघांनाही हात बांधून विहिरीत फेकलं
6
आजचे राशीभविष्य, २६ ऑगस्ट २०२५: वाद-विवादापासून दूर राहा, गोड बोलून कामे पूर्ण कराल
7
बँकिंग-फायनान्स क्षेत्रात बंपर भरती! मिळणार तब्बल २.५० लाख नोकऱ्या, छोटी शहरे केंद्रस्थानी
8
८ शुभ योगात गणपती २०२५: ८ राशींना अष्टविनायक वरदान, समृद्धी-ऐश्वर्य; वैभव-सुबत्ता, मंगल-कल्याण!
9
‘सरकारने मागणीला गांभीर्याने घ्यावे, घराघरांतून मराठा समाज मुंबईला येणार’, मनोज जरांगे यांचा इशारा
10
'रिझर्व्हेशन'ची स्पेलिंगही न येणारे मुंबईला निघाल्यास ओबीसी रस्त्यावर उतरतील: लक्ष्मण हाकेंचा इशारा
11
२६ लाख लाडक्या बहिणींचे मानधन रोखले, छाननीचे काम सुरू, २.२९ कोटी बहिणींचे मानधन मात्र सुरूच
12
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
13
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
14
वैकुंठाला जाण्याचा हट्ट; इरकर कुटुंबीय नजरकैदेत
15
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
16
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा
17
बेरोजगार पतीला सतत टोमणे मारणे पत्नीला पडले महागात; कोर्ट म्हणाले ही मानसिक क्रूरता
18
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
19
‘सोना जल्दी निकालो, वरना मार दूंगा’ साधू बनून लुटले
20
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!

गोसेखुर्द प्रकल्पबाधित सात गावे रिकामे करण्याचे निर्देश

By admin | Updated: June 21, 2014 00:58 IST

यावर्षी आॅक्टोबरमध्ये गोसीखुर्द धरणाच्या पाण्याची पातळी वाढविण्याचे काम सुरू होणार

पवनी : यावर्षी आॅक्टोबरमध्ये गोसीखुर्द धरणाच्या पाण्याची पातळी वाढविण्याचे काम सुरू होणार असल्यामुळे भंडारा जिल्ह्यातील तीन व नागपूर जिल्ह्यातील चार असे एकूण सात गाव ४० जूनपुर्वी रिकामे करण्याचे निर्देश सरकारने प्रकल्पग्रस्तांना दिले आहे.राज्य सरकारने २०१३ मध्ये आॅक्टोबर महिन्यापासून गोसीखुर्द धरणाच्या पाण्याची पातळी २३७.७०० मीटर पासून वाढविण्याचा सुरूवात केली होती. पण गोसीखुर्द प्रकल्पग्रस्तांनी त्यांच्या मागण्या सोडविल्याशिवाय जलस्तर वाढविण्याला विरोध करून अनेक आंदोलने केलेत. हे प्रकल्पग्रस्त त्यांना १२०० कोटी रूपयाचे पुनर्वसन अनुदानाचे पॅकेज देण्याचे व त्यांचे पुनर्वसन सन्मानजनकरित्या करण्याची मागणी करीत होते.शेवटी सरकारने पुर्ण राज्यात फक्त गोसीखुर्द प्रकल्पग्रस्तांना १२०० कोटी रूपयाचे पुनर्वसन पॅकेज देवून त्यांच्या अनेक मागण्या सोडविण्याचा प्रयत्न केला. मागीलवर्षी प्रकल्पग्रस्तांच्या आंदालनामुळे सरकारला धरणाला जलस्तर २३९.२०० मीटरवर स्थिर ठेवून जलस्तर वाढविण्याचे काम थांबवावे लागले. यावर्षी आॅक्टोबर महिन्यापासून गोसीखुर्द धरणाचा जलस्तर वाढविण्याच्या संदर्भात वरील अधिकाऱ्यांसह प्रकल्पग्रस्तांच्या दोन तीन सभा संपन्न झाल्या. या सभेमध्ये भंडारा जिल्ह्यातील पाथरी, सावरगाव, जामगाव व नागपूर जिल्ह्यातील जिवनापूर, खराडा, नवेगाव व पांजरेपार असे एकूण ७ गावे ३० जूनपूर्वी पावसाळ्या अगोदर रिकामे करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. प्रशासकीय अधिकारी, पुनर्वसन व महसूल विभागाचे वरिष्ठ अधिकारी याकडे लक्ष ठेवून आहेत. (तालुका प्रतिनिधी)