शहरं
Join us  
Trending Stories
1
घातपात की आणखी काही? योगी आदित्यनाथांच्या दौऱ्यापूर्वी ५०० किलो स्फोटके सापडली; 20 किमीपर्यंत पेरली...
2
गोव्यात चाललेय काय? आरोग्य मंत्र्यांकडून सीएमओचे काल निलंबन, आज मुख्यमंत्र्यांनी केले रद्द
3
उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का! ज्याच्यासाठी लोकसभेला काँग्रेसला नडले, त्यानेच साथ सोडली; चंद्रहार पाटलांचा रामराम  
4
Maharashtra Politics : "भाजप आणि निवडणूक आयोगाची मॅच फिक्सिंग...", नाना पटोलेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार
5
पाकिस्तान पुन्हा उघडा पडला! सॅटेलाईट फोटो सोबत छेडछाड केली, खोटे दावे केले
6
बीएसएनएलने आणला ऑपरेशन सिंदूर प्लॅन! रिचार्जची काही रक्कम सैन्याला देणार; ग्राहकांनाही डिस्काऊंट मिळणार...
7
जळगाव: लग्नाच्या वाढदिवसासाठी माहेरावरून आली अन् घरात पाय ठेवताच दिसला पतीचा मृतदेह
8
चांदीचा भाव विक्रमी उच्चांकावर; आठवड्यात ८,४०० रुपयांची वाढ; ३ टक्के जीएसटीसह १,०९,२८३ रुपये
9
Bhushi Dam Incident: पोहण्याच्या मोहाने घेतला जीव, भुशी डॅममध्ये बुडून दोन तरुणांचा मृत्यू
10
इंजिनिअरिंगच्या 'त्या' विद्यार्थिनीचा खून प्रेम प्रकरणातून, पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये काय? मित्राविरुद्ध गुन्हा दाखल
11
सासू-सासरे अन् पतीसह तिनं मुलांनाही सोडलं नाही! कुटुंबाला 'स्लो पॉयझन' देणाऱ्या महिलेची 'अशी' झाली पोलखोल
12
पहलगाम हल्ला : मेजर विनय नरवाल यांच्या पत्नीचा अश्लील AI व्हिडीओ व्हायरल; पिता-पूत्र ताब्यात
13
अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
14
मुंबई: मेट्रोमोनियल साईटवर भेट, लग्नाचं स्वप्न दाखवून बलात्कार, पैसेही उकळले; आरोपीला न्यायालयाने काय दिली शिक्षा?
15
"कोरोनापेक्षाही वाईट परिस्थिती येईल...", चीनबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांना तज्ज्ञांचा मोठा इशारा
16
IND vs ENG : इंग्लंडमध्ये पोहचताच टीम इंडियाचा कसून सराव; २२ वर्षांनी हा चेहरा पुन्हा संघासोबत दिसला
17
Viral Video : चोरी करायला गेला अन् पाय घसरून पडला! चोराची फजिती सीसीटीव्हीत झाली कैद
18
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
19
हिंसाचार, बलात्कार, स्थलांतर...मणिपूर मुद्द्यावरुन प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा

शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2020 05:01 IST

जिल्ह्यांतर्गत येणाऱ्या वैनगंगा नदीच्या पाण्यावर अनेक शेतकरी आपली शेती करीत आहेत. या परिसरातील शेतकरी नगदी पीक म्हणून भाजीपाल्याचे पीक मोठ्या प्रमाणात घेतात. कोरोनाचा फैलाव होऊ नये यासाठी शासनाकडून प्रतिबंधात्मक विविध उपाययोजना राबविल्या जात आहे. या उपाययोजनेमध्ये आठवडी बाजार बंद करण्याच्या निर्णयाच्या समावेश असल्याने टमाटर, वांगे, हिरवी मिरची, पालेभाज्या, फुलकोबी यांचे अतोनात नुकसान होत आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.

ठळक मुद्देआठवडी बाजार बंद : कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ नये म्हणून उपाययोजना

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : कधी महापूर तर कधी कोरडा दुष्काळ अशा नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी नेहमीच अडचणीत सापडत आहे. अशातच शेतकऱ्यांच्या अडचणीत कोरोना व्हायरसने भर घातली आहे. कोरोना विषाणुचा संसर्ग होवू नये म्हणून प्रशासनाने आठवडी बाजार बंद करण्याच्या सूचना दिल्या. त्यामुळे शहरात आठवड्यातून दोनदा भरणारे आठवडी बाजार बंद आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा भाजीपाला जागेवरच पडून राहत असल्याने मोठे नुकसान सहन करावे लागत आहे.जिल्ह्यांतर्गत येणाऱ्या वैनगंगा नदीच्या पाण्यावर अनेक शेतकरी आपली शेती करीत आहेत. या परिसरातील शेतकरी नगदी पीक म्हणून भाजीपाल्याचे पीक मोठ्या प्रमाणात घेतात. कोरोनाचा फैलाव होऊ नये यासाठी शासनाकडून प्रतिबंधात्मक विविध उपाययोजना राबविल्या जात आहे. या उपाययोजनेमध्ये आठवडी बाजार बंद करण्याच्या निर्णयाच्या समावेश असल्याने टमाटर, वांगे, हिरवी मिरची, पालेभाज्या, फुलकोबी यांचे अतोनात नुकसान होत आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.पावसाळ्यात झालेल्या दमदार पावसामुळे जलसाठ्यात बºयापैकी वाढ झाली आहे. वैनगंगा नदीपात्रात मुबलक पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे वैनगंगा नदीकाठाशेजारील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात भाजीपाल्याच्या पिकाची लागवड केली आहे. कोरोनाच्या सावटामुळे शहरात भरत असणारा बुधवार व रविवार या दोन दिवशी आठवडी बाजार भरला नसल्याने शेतकºयांच्या भाजीपालाचे नुकसान झालेले आहे.भाजीपाला विक्रीअभावी आर्थिक फटकाशहरात बुधवार व रविवार या दोन दिवशी आठवडी बाजार भरत असल्याने शहराजवळील शेतकरी आपला शेतमाल विकण्यासाठी आणत असतात. मात्र जागतिक स्तरावर कोरोनाचा होणारा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने सार्वजनिक ठिकाणांसह आठवडी बाजारावर बंदी आणलेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या काठणीवर आलेला भाजीपाला पिकाचे नुकसान झाल्यामुळे शेतकरी पुन्हा संकटात सापडला आहे. भाजीपाला पीक कमी वेळात कमी होणारा असल्यामुळे तो वेळेवर काढून वेळेवर मार्केटमध्ये पोहोचण्याची धडपड शेतकºयांमध्ये असते. मात्र शहरातील आठवडी बाजार बंद असल्यामुळे शेतकºयांच्या पीकांचे मातीमोल होत आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी