शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
2
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
3
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
4
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
5
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
6
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
7
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
8
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
9
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
10
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...
11
“पूरग्रस्तांचे संसार पुन्हा उभे करण्यासाठी सर्वस्व पणाला लावू”; अजित पवारांचा VCद्वारे संवाद
12
नवरात्रात सोनं खरेदी करणं झालं अवघड! सर्वकालीन उच्चांकी पातळीच्या अगदी जवळ जाऊन पोहोचलं; चेक करा 'लेटेस्ट रेट'
13
जॉन अब्राहमच्या 'फोर्स ३'मध्ये साउथच्या या प्रसिद्ध अभिनेत्रीची झाली एन्ट्री, जाणून घ्या कोण आहे ती?
14
Dombivli Video: हात सोडला अन् ११व्या मजल्यावरून तरुण कोसळला; डोंबिवलीतील घटनेचा व्हिडीओ
15
दुहेरी हत्येच्या प्रयत्नाने दिल्ली हादरली, पतीने पत्नी आणि मुलावर झाडल्या गोळ्या 
16
'सोनम वांगचुकच्या संपर्कात पाकिस्तानी नागरिक, बांगलादेशातही गेले'; पोलिसांचा धक्कादायक खुलासा
17
संविधान रक्षणासाठी काँग्रेस काढणार दीक्षाभूमी ते सेवाग्राम ‘संविधान सत्याग्रह पदयात्रा’
18
"आम्ही जगायचं की नाही, मुख्यमंत्र्यांनी सांगावं"; लक्ष्मण हाकेंचा संतप्त सवाल, हल्ल्याचा सगळा घटनाक्रम सांगितला
19
“PM केअर फंडात महाराष्ट्राचाही पैसा, ५० हजार कोटींची मदत जाहीर करावी”; उद्धव ठाकरेंची मागणी
20
“संकट आले तेव्हा आम्ही पंचांग काढून बसलो नाही, सरकारने सरसकट कर्जमाफी द्यावी”: उद्धव ठाकरे

शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2020 05:01 IST

जिल्ह्यांतर्गत येणाऱ्या वैनगंगा नदीच्या पाण्यावर अनेक शेतकरी आपली शेती करीत आहेत. या परिसरातील शेतकरी नगदी पीक म्हणून भाजीपाल्याचे पीक मोठ्या प्रमाणात घेतात. कोरोनाचा फैलाव होऊ नये यासाठी शासनाकडून प्रतिबंधात्मक विविध उपाययोजना राबविल्या जात आहे. या उपाययोजनेमध्ये आठवडी बाजार बंद करण्याच्या निर्णयाच्या समावेश असल्याने टमाटर, वांगे, हिरवी मिरची, पालेभाज्या, फुलकोबी यांचे अतोनात नुकसान होत आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.

ठळक मुद्देआठवडी बाजार बंद : कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ नये म्हणून उपाययोजना

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : कधी महापूर तर कधी कोरडा दुष्काळ अशा नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी नेहमीच अडचणीत सापडत आहे. अशातच शेतकऱ्यांच्या अडचणीत कोरोना व्हायरसने भर घातली आहे. कोरोना विषाणुचा संसर्ग होवू नये म्हणून प्रशासनाने आठवडी बाजार बंद करण्याच्या सूचना दिल्या. त्यामुळे शहरात आठवड्यातून दोनदा भरणारे आठवडी बाजार बंद आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा भाजीपाला जागेवरच पडून राहत असल्याने मोठे नुकसान सहन करावे लागत आहे.जिल्ह्यांतर्गत येणाऱ्या वैनगंगा नदीच्या पाण्यावर अनेक शेतकरी आपली शेती करीत आहेत. या परिसरातील शेतकरी नगदी पीक म्हणून भाजीपाल्याचे पीक मोठ्या प्रमाणात घेतात. कोरोनाचा फैलाव होऊ नये यासाठी शासनाकडून प्रतिबंधात्मक विविध उपाययोजना राबविल्या जात आहे. या उपाययोजनेमध्ये आठवडी बाजार बंद करण्याच्या निर्णयाच्या समावेश असल्याने टमाटर, वांगे, हिरवी मिरची, पालेभाज्या, फुलकोबी यांचे अतोनात नुकसान होत आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.पावसाळ्यात झालेल्या दमदार पावसामुळे जलसाठ्यात बºयापैकी वाढ झाली आहे. वैनगंगा नदीपात्रात मुबलक पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे वैनगंगा नदीकाठाशेजारील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात भाजीपाल्याच्या पिकाची लागवड केली आहे. कोरोनाच्या सावटामुळे शहरात भरत असणारा बुधवार व रविवार या दोन दिवशी आठवडी बाजार भरला नसल्याने शेतकºयांच्या भाजीपालाचे नुकसान झालेले आहे.भाजीपाला विक्रीअभावी आर्थिक फटकाशहरात बुधवार व रविवार या दोन दिवशी आठवडी बाजार भरत असल्याने शहराजवळील शेतकरी आपला शेतमाल विकण्यासाठी आणत असतात. मात्र जागतिक स्तरावर कोरोनाचा होणारा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने सार्वजनिक ठिकाणांसह आठवडी बाजारावर बंदी आणलेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या काठणीवर आलेला भाजीपाला पिकाचे नुकसान झाल्यामुळे शेतकरी पुन्हा संकटात सापडला आहे. भाजीपाला पीक कमी वेळात कमी होणारा असल्यामुळे तो वेळेवर काढून वेळेवर मार्केटमध्ये पोहोचण्याची धडपड शेतकºयांमध्ये असते. मात्र शहरातील आठवडी बाजार बंद असल्यामुळे शेतकºयांच्या पीकांचे मातीमोल होत आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी