शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
3
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
4
'त्या प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
5
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
6
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
7
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
8
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
9
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
10
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
11
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
12
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
13
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
14
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
15
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
16
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
17
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
18
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
19
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
20
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
Daily Top 2Weekly Top 5

नरव्हा रेती घाटावर रेतीचा अवैध उपसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2020 05:00 IST

दिवस-रात्र रेतीची वाहतूक सुरु असल्याने गावकऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. गावातूनच रेती तस्कर रेतीची तस्करी करत असल्याने लहान मुलं रस्त्यावर खेळत असल्याने त्यांचा जीव धोक्यात आला आहे. दीड महिन्यापूर्वी एका बालकाचा रस्त्यावर अपघात रेती तस्करीतून झाला होता. त्यानंतरही वाहतूक सुरुच आहे.

ठळक मुद्देगावकऱ्यांची होते झोपमोड : रस्त्याची दूरवस्था, ठिकठिकाणी रस्त्यावर खड्डे

लोकमत न्यूज नेटवर्कपालांदूर : लाखनी तालुक्यातील चुलबंद खोऱ्यातील नरव्हा रेती घाटावर ट्रॅक्टरच्या आधाराने रेती उपसा व वाहतूक सुरू आहे. रेती उपसा बंद करावा अन्यथा गावकऱ्यांच्या वतीने प्रशासनाच्या विरोधात उपोषणाचा मार्ग अवलंबावा लागेल असा इशारा नरव्हा वासियांनी प्रशासनाला दिला आहे.दिवस-रात्र रेतीची वाहतूक सुरु असल्याने गावकऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. गावातूनच रेती तस्कर रेतीची तस्करी करत असल्याने लहान मुलं रस्त्यावर खेळत असल्याने त्यांचा जीव धोक्यात आला आहे. दीड महिन्यापूर्वी एका बालकाचा रस्त्यावर अपघात रेती तस्करीतून झाला होता. त्यानंतरही वाहतूक सुरुच आहे.मुरमाडी व पालांदूर परीसरातील रेती तस्कर पूर ओसल्यापासून नरव्हा , मऱ्हेगाव पाथरी, पळसगाव, दिघोरी घाटावर सक्रिय झालेले आहेत. रात्रीच्या वेळी होणाऱ्या रेती वाहनाने गावकऱ्यांची झोप कठीण झाली आहे. रेती तस्करांची संबंध लांब पर्यंत असल्याने प्रशासन सुद्धा त्यांचे वर कारवाई करण्याकरिता मागेपुढे पाहत आहेत.दिवसभर होत असलेली रेती वाहतूक ही चिंतेची बाब असून उन्हाळ्यामध्ये काठावरील शेतकऱ्यांना व गावकऱ्यांना पिण्याच्या पाण्यासाठी अनेक संकटांचा सामना करावा लागतो. जिल्ह्यात आलेल्या पुराने नदीपात्र रेतीने भरून होते. मात्र रेती तस्करांनी अवैध रेती वहन मोठ्या प्रमाणात चालविल्याने आतापासूनच नदीपात्र मोकळे होत आहेत. कोतवाल, तलाठी, मंडळ अधिकारी, तहसीलदार, खनिकर्म विभाग आदींनी वेळीच लक्ष घालत अवैध रेतीला प्रतिबंध घालावा अशी मागणी नदी तीरावरील गावकऱ्यांनी केलेली आहे.जिल्ह्यात अजून तरी रेतीघाटांचा लिलाव झालेला नाही. तेव्हा शासनाच्या वतीने पुढाकार घेत पर्यावरण विभागाची परवानगी घेत तात्काळ नदीकाठावरील गावकऱ्यांना विश्वासात घेत नदीघाट लिलावात काढावे अशी मागणी होत आहे. काही हिस्सा गावच्या सुधारणेसाठी देत गावातील रस्त्याची दुरावस्था सुधारावे, पिण्याच्या पाण्याकरिता विशेष व्यवस्था म्हणून शक्य ते प्रयत्न करीत नदीकाठावरील नागरिकांना सहकार्य करावे अशी मागणी नागरिकातून पुढे येत आहे.

टॅग्स :sandवाळूSmugglingतस्करी