शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
2
ट्रम्प यांनी दंड थोपटले! अमेरिकेच्या तीन युद्ध नौका व्हेनेझुएलाच्या दिशेने रवाना; ४००० सैन्यही सज्ज
3
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
4
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
5
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
6
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
7
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
8
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
9
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!
10
१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
11
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
12
रिलायन्समुळे मिळाला आधार; निफ्टी-सेन्सेक्स विक्रमी उच्चांकावर बंद; कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक वाढ?
13
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?
14
ऑनलाइन गेमिंगवर बंदी येण्यापूर्वी झुनझुनवालांची 'या' कंपनीतून एक्झिट; निखिल कामत, मधुसूदन केला यांना अजूनही विश्वास?
15
वाहतूक नियम मोडल्याचे चलन येताच फाईन भरा, ७५ टक्क्यांपर्यंत सूट मिळणार; महाराष्ट्रात विचार सुरु...
16
"पावसाळी अधिवेशनात लोकसभेत केवळ ३७ तास चर्चा, संसदेचा खर्च खासदारांकडून वसूल करा’’, नाराज खासदाराने केली मागणी
17
"बाळासाहेब थोरातांच्या केसालाही धक्का लावण्याची गोडसेच्या औलादीमध्ये धमक नाही", हर्षवर्धन सपकाळ यांनी ठणकावले
18
घरात काय चाललंय ते कळेना! पाक दिग्गज टीम इंडियात डोकावत श्रेयस अय्यरवर बोलला, म्हणे...
19
'का ग कुठे गेली होती?', सुनेत्रा पवारांबद्दलचा प्रश्न ऐकून अजित पवारांनी पत्रकार परिषदेतच जोडले हात
20
१२%, २८% चा GST स्लॅब संपवण्याचा प्रस्ताव राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या गटानं स्वीकारला, सामान्यांना मिळणार मोठा दिलासा

पोटाच्या खळगीसाठी गोपाळ समाजाची धडपड

By admin | Updated: June 2, 2015 00:45 IST

जगाने आधुनिकतेचा आधार घेतला आहे. प्रगतीच्या दिशेने सर्वांनी पाऊले टाकली असतानही, वितभर पोटासाठी जीवावर बेदणाऱ्या ....

वेदना : दोन घास मिळविण्यासाठी जीव ठेवतात टांगणीला, शासनाच्या मदतीपासून कोसोदूरविशाल रणदिवे अड्याळजगाने आधुनिकतेचा आधार घेतला आहे. प्रगतीच्या दिशेने सर्वांनी पाऊले टाकली असतानही, वितभर पोटासाठी जीवावर बेदणाऱ्या कसरती करून त्यांना दारोदारी भटकंती करून पोटाची खडगी भरावी लागत आहे.समाजातील प्रत्येक घटकाला जगण्याचा समान अधिकार मिळाला पाहिजे, त्यांच्या मूूलभूत गरजांची पुर्तता व्हावी, यासाठी शासनाने त्यांत्या उत्थानासाठी अनेक योजना अस्तित्वात आणल्या असल्या तरी, गोपाळ समाज या योजनांपासून कोसोदूर आहे. हा समाज वस्ती करून राहू लागला असून त्यांच्या पोटाचा प्रश्न मात्र सुटलेला दिसत नाही. या समाजातील लोकांचा सकाळपासूनच लहान्यापासून ते मोठ्यापर्यंत आपआपली कसरती करून जे मिळेल जसे अन्न मिळाले देण्याऱ्याला भगवान मानून त्याला मान देऊन आणि शिळ्या अन्नाचाही आदर करून आपल्या पोटाची भूक भागवताना हा समाज पाहायला दिसतो. स्वातंत्र्यांच्या ६० वर्षानंतरही या समाजाची पोटासाठी कसरती व गावोगावची भटकंती मात्र आजही कायम आहे.ही एक शोकांतिका आहे की आजही गोपाळ समाज दरवर्षी अड्याळ व परिसरात आपला परिवार घेऊन येतात वय वाढली काळही बदलला पण त्यांचा पोटासाठी होणारा खेळ मात्र आजही तोच. याला जबाबदार कोण? घरातल्या अठराविश्व दारिद्र्यात दोन वेळच्या भाकरीचा पत्ता नाही मग चोरी चापलुसी न करता कला कसरतीचे कर्तव्य दाखवून मिळेल ते अन्न धन, धान्यावर आपला व परिवाराचा पोटाचा प्रश्न मिळविणे यापलिकडे ते दिसत नाही. शासनाने या समाजासाठी योजना आणल्या. सोयी, सवलत सुविधा यांचा लाभ यांना किती प्रमाणात मिळत असेल हे गोपाळ समाजाच्या भटकंतीवरून दिसून येते. या समाजातील लहान मुलं खेळण्याच्या वयात दुसऱ्यांना खेळ दाखविण्यासाठी फिरतो आहे. शिक्षणापासून कोसो दूर असलेल्यांना शिक्षणाच्या प्रवाहात कोण नेणार? शासन अनेक योजना राबवितो. कोट्यवधी रुपये खर्च करते. पण त्यांचा उपयोग काय, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो.