शहरं
Join us  
Trending Stories
1
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
2
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
3
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
4
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
5
लव जिहादच्या आरोपावर आमिर खानने दिलं उत्तर, म्हणाला, "माझ्या दोन्ही बहिणी अन् मुलीने..."
6
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
7
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
8
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
9
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया
10
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
11
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
12
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
13
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
14
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
15
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
16
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
17
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
18
अग्रलेख: ‘ती’च्यावर गर्भाशय काढण्याची वेळ का येते?
19
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
20
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन

ठाणा येथे बंदला चांगला प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2020 06:00 IST

केंद्रातील भाजप सरकारने सर्वसामान्य नागरिकांच्या हक्कावर गदा आणणारा कायदा रद्द करावा, या मागणीसाठी संविधान बचाव कृती समितीच्या वतीने एक दिवशीय बंदचे आयोजन ठाणा येथे करण्यात आले होते. त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सकाळी १० वाजता भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, वंचित बहुजन आघाडी, शिवसेना, मुस्लिम संघटना यांच्या संयुक्त विद्यमानाने या बंदचे आयोजन करण्यात आले होते.

ठळक मुद्देअधिकाऱ्यांना निवेदन : संविधान बचाव कृती समिती

लोकमत न्यूज नेटवर्कजवाहरनगर : केंद्रातील भाजप सरकारने सर्वसामान्य नागरिकांच्या हक्कावर गदा आणणारा कायदा रद्द करावा, या मागणीसाठी संविधान बचाव कृती समितीच्या वतीने एक दिवशीय बंदचे आयोजन ठाणा येथे करण्यात आले होते. त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.सकाळी १० वाजता भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, वंचित बहुजन आघाडी, शिवसेना, मुस्लिम संघटना यांच्या संयुक्त विद्यमानाने या बंदचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी एक मोर्चा काढण्यात आला. त्यात कुंदलता उके, मंजू गजभिये, मीना कांबळे, किरण शहारे, वैशाली शहारे, सुनील बन्सोड, रूपलता भागवत, रमा रामटेके, रूपा मेश्राम, भावेंद्र मेश्राम, पल्लवी सुखदेवे, रेखा तिरपुडे, आर. हाजरा, फरीब खान पठाण, अरविंद तिरपुडे, आदिल सैय्यद, शिवदास उरकुडे, अब्दुल सलाम कुट्टी, रूफीभाई, अनवर छवारे, रज्जाक शेख, अनवर छवारे, गफार छवारे, सुभाष रामटेके, शशिकांत देशपांडे, सोमेश्वर सेलोकर, नितीन तेलंग, शिवदास उरकुडे, शशीकांत भोयर, अरुण कांबळे, दिलीप उरकुडे, नदीम पठाण, फयाद शेख, मोहशीन शेख आदी सहभागी झाले होते. ठाणा येथे ९० टक्के दुकाने बंद होती.लाखनीत बंदला संमिश्र प्रतिसादलाखनी : वंचित बहुजन आघाडीच्यावतीने पुकारलेल्या बंदला लाखनी येथे संमिश्र प्रतिसाद मिळाला. लाखनी शहरातून मोर्चा काढण्यात आला. मोर्चेकरांनी आपल्या मागण्यांचे निवेदन ठाणेदार दामदेव मंडलवार यांना दिले. यावेळी दीपक जनबंधू, निहाल कांबळे, अतुल नागदेवे, पवन गजभिये, सचिन रामटेके, दिनेश वासनिक, मंगेश गेडाम, यासिम मिठापाणी, मोहसीन मिठापाणी, कृणाल बोरकर, साहिल शेख यांच्यासह शेकडो नागरिक सहभागी झाले होते. 

टॅग्स :National Register of Citizensराष्ट्रीय नागरिकत्व नोंदयादी