शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
2
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
3
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
4
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
5
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
6
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
7
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
8
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
9
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
10
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
11
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
12
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
13
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
14
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
15
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
16
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
17
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
18
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
19
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
20
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल

शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या

By admin | Updated: April 16, 2017 00:14 IST

कर्जाच्या ओझ्याखाली दबलेला शेतकरी मुलामुलींचे शिक्षण, त्यांचे लग्न व शेतीचा विकास करू शकत नाही.

उन्हातही शेतकरी सहभागी : आझाद शेतकरी संघटनेचा पवनीत बैलबंडी मोर्चापवनी : कर्जाच्या ओझ्याखाली दबलेला शेतकरी मुलामुलींचे शिक्षण, त्यांचे लग्न व शेतीचा विकास करू शकत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांवरील अन्याय दूर करण्यासाठी कर्जमाफी हाच पर्याय आहे, असे प्रतिपादन शेतकरी मोर्चाचे आयोजक आझाद शेतकरी संघटनेचे अध्यक्ष किशोर पंचभाई यांनी केले.आझाद शेतकरी संघटनेच्या वतीने सिंदपुरी टी-पॉर्इंटवरून शेतकरी मोर्चा काढण्यात आलेला होता. बैलगाडी, ट्रॅक्टर, दुचाकी व जीपगाड्यासह शेतकरी मोर्चात सहभागी झाले. पवनी नगरातून निघालेला हा मोर्चा तहसील कार्यालयासमोर पोहचला. मोर्चाचे सभेत रूपांतर करण्यात आले. सभेत पंचायत समिती सदस्य तोमेश्वर पंचभाई, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती लोमेश वैद्य, टिंकू तिघरे यांनी शेतकऱ्यांच्या व्यथा व्यक्त करण्यात आले. केंद्रात व राज्यात असलेल्या भाजपा सरकारने उत्तरप्रदेशात कर्जमाफीची घोषणा करून कर्जमाफी दिली. महाराष्ट्रात ती का होऊ शकत नाही असा प्रश्न उपस्थित केला. आझाद शेतकरी संघटनेच्यावतीने तहसीलदार एस.के. वासनिक यांना निवेदन देण्यात आले. यावेळी पोलीस निरीक्षक मधुकर गीते उपस्थित होते.शासनाने शेतकऱ्यांचे सातबारा वरील कर्ज माफ करावे, गोसे धरणाच्या उजव्या व डाव्या कालव्याचे अपूर्ण काम पूर्ण करावे, स्वामीनाथन आयोग लागू करावा, खते व बि बियाणे ५० टक्के सवलतीवर उपलब्ध करून द्यावे, शेतकऱ्यांचे मुलांना मोफत शिक्षणाची सोय उपलब्ध करावी, पिक विम्याचा लाभ शेतकऱ्यांना देण्यात यावा, डाव्या कालव्याच्या लघु वितरिकांचे काम करून चौरास वाळवंट होण्यापासून थांबवावे, नेरला उपसा सिंचन योजनेचे काम तातडीने पूर्ण करावे, खापरी गावाचे पुनर्वसन करण्यात यावे तसेच शेतकऱ्यांना पेंशन योजना सुरु करावी अशा मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आले. (तालुका प्रतिनिधी)