शहरं
Join us  
Trending Stories
1
अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
2
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
3
हिंसाचार, बलात्कार, स्थलांतर...मणिपूर मुद्द्यावरुन प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा
4
मायकल जॅक्सनचं स्वागत करण्यासाठी सोनाली बेंद्रेने ठेवलेली 'ही' अट, म्हणाली- "राज ठाकरेंच्या पत्नीने मला..."
5
Photo : चिनाब रेल्वे पूल कमालच! पण भारतातल्या 'या' पूलांचीही जगभरात आहे चर्चा
6
“प्रश्न निवडणूक आयोगाला विचारले, पण उत्तर भाजपाने दिले, म्हणजे मॅच फिक्सिंगवर शिकामोर्तबच”
7
Delhi: नऊ वर्षाच्या मुलीवर बलात्कार, सुटकेसमध्ये केलं बंद; रक्तबंबाळ अवस्थेत पडलेली होती चिमुकली
8
मुलाच्या पिंडदानासाठी गेलेल्या आईसह तिघींचा कोरणी घाटात बुडून मृत्यू
9
भारतीय इंजिनिअरचा दुबईमध्ये स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू, पाण्यात उतरल्यानंतर काय झाले की गेला जीव?
10
Monsoon Update : मान्सूनच्या पावसाला कधीपासून सुरुवात होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
11
फिल्मी दुनियेत शिल्पा नावाने प्रसिद्ध, पण खरं नाव दुसरंच, 'या' गोष्टीची तिला आजही वाटते भीती!
12
पाकिस्तानने पुन्हा हात पसरले! अमेरिकेकडून एअर डिफेन्स सिस्टम मागितली
13
धक्कादायक! 'लुटेरी दुल्हन' गँगचा धुमाकूळ, जो समोर आला त्याच्याशी संसार थाटला; ३ वर्षांत २० वेळा लग्न केलं अन्...
14
Rinku Singh अन् Priya Saroj यांच्या साखरपुड्यातील थाट; त्या महागड्या हॉटेलात सर्वात स्वस्त थाळी हजारात
15
धार्मिक भावना दुखावत असतील तर मांसाहारी हॉटेलमध्ये का जाता? ग्राहक आयोगाने मुंबईतील तक्रार फेटाळली 
16
“राहुल गांधी यांच्या प्रश्नांना निवडणूक आयोग वस्तुनिष्ठ उत्तर का देत नाही?”: हर्षवर्धन सपकाळ
17
पुतिन आर्मीने आणखी एका शहरावर फडकावला झेंडा; युक्रेनच्या 20 टक्के भूमिवर मिळवला ताबा
18
टोल मागितल्यावर कर्मचाऱ्याच्या अंगावर घातली गाडी, फरफटत नेत पळाला; चंद्रपुरातील घटना
19
Raja Raghuvanshi : सोनम-राजाचा पाठलाग करत होती 'लाल' कार? नव्या CCTV फुटेजमध्ये दिसली संशयास्पद हालचाल
20
“एकनाथ शिंदेंना नकोत, आदित्य-उद्धव ठाकरेंना त्रास दिला, एकनिष्ठ व्यक्ती हवी”: चंद्रकांत खैरे

शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या

By admin | Updated: April 16, 2017 00:14 IST

कर्जाच्या ओझ्याखाली दबलेला शेतकरी मुलामुलींचे शिक्षण, त्यांचे लग्न व शेतीचा विकास करू शकत नाही.

उन्हातही शेतकरी सहभागी : आझाद शेतकरी संघटनेचा पवनीत बैलबंडी मोर्चापवनी : कर्जाच्या ओझ्याखाली दबलेला शेतकरी मुलामुलींचे शिक्षण, त्यांचे लग्न व शेतीचा विकास करू शकत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांवरील अन्याय दूर करण्यासाठी कर्जमाफी हाच पर्याय आहे, असे प्रतिपादन शेतकरी मोर्चाचे आयोजक आझाद शेतकरी संघटनेचे अध्यक्ष किशोर पंचभाई यांनी केले.आझाद शेतकरी संघटनेच्या वतीने सिंदपुरी टी-पॉर्इंटवरून शेतकरी मोर्चा काढण्यात आलेला होता. बैलगाडी, ट्रॅक्टर, दुचाकी व जीपगाड्यासह शेतकरी मोर्चात सहभागी झाले. पवनी नगरातून निघालेला हा मोर्चा तहसील कार्यालयासमोर पोहचला. मोर्चाचे सभेत रूपांतर करण्यात आले. सभेत पंचायत समिती सदस्य तोमेश्वर पंचभाई, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती लोमेश वैद्य, टिंकू तिघरे यांनी शेतकऱ्यांच्या व्यथा व्यक्त करण्यात आले. केंद्रात व राज्यात असलेल्या भाजपा सरकारने उत्तरप्रदेशात कर्जमाफीची घोषणा करून कर्जमाफी दिली. महाराष्ट्रात ती का होऊ शकत नाही असा प्रश्न उपस्थित केला. आझाद शेतकरी संघटनेच्यावतीने तहसीलदार एस.के. वासनिक यांना निवेदन देण्यात आले. यावेळी पोलीस निरीक्षक मधुकर गीते उपस्थित होते.शासनाने शेतकऱ्यांचे सातबारा वरील कर्ज माफ करावे, गोसे धरणाच्या उजव्या व डाव्या कालव्याचे अपूर्ण काम पूर्ण करावे, स्वामीनाथन आयोग लागू करावा, खते व बि बियाणे ५० टक्के सवलतीवर उपलब्ध करून द्यावे, शेतकऱ्यांचे मुलांना मोफत शिक्षणाची सोय उपलब्ध करावी, पिक विम्याचा लाभ शेतकऱ्यांना देण्यात यावा, डाव्या कालव्याच्या लघु वितरिकांचे काम करून चौरास वाळवंट होण्यापासून थांबवावे, नेरला उपसा सिंचन योजनेचे काम तातडीने पूर्ण करावे, खापरी गावाचे पुनर्वसन करण्यात यावे तसेच शेतकऱ्यांना पेंशन योजना सुरु करावी अशा मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आले. (तालुका प्रतिनिधी)