शहरं
Join us  
Trending Stories
1
२५ लाखांची टेस्ला ६० लाखांना घ्यावी लागतेय, जबाबदार कोण? आदित्य ठाकरेंचा सवाल; म्हणाले, "अडचणी आणल्या नसत्या तर..."
2
VIDEO: घाबरलेली अँकर Live शो सोडून पळाली... स्फोटांनी हादरलं सिरिया; हल्ल्याने उडाली दाणादाण
3
'महाराष्ट्र मेरीटाईम समिट २०२५' मुळे राज्याच्या सागरी क्षेत्राला बळकटी मिळेल- नितेश राणे
4
विशेष मुलांचे प्रश्न सोडवण्यासाठी शासन सहकार्य करणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ग्वाही
5
"सोबतचे जड झाले असतील म्हणून..."; CM फडणवीसांनी दिलेल्या ऑफरवर ठाकरेंचे प्रत्युत्तर
6
₹96 च्या IPO वर गुंतवणूकदारांच्या उड्या, 142 पट सब्सक्राइब झाला; GMP ला 43 रुपयांचा फायदा!
7
भयानक!! इस्रायलचा सीरियाच्या संरक्षण मंत्रालयावर मोठा हल्ला; संपूर्ण इमारतीच्या चिंधड्या, पाहा VIDEO
8
₹ 350 वरून थेट ₹19 वर आला हा शेअर, आता लागतंय 10% चं अप्पर सर्किट; करतोय मालामाल
9
“CM फडणवीस रामासारखे चारित्र्यवान, कृष्णासारखे चतूर”; भाजपा आमदारांकडून कौतुकाचा वर्षाव
10
नीलम गोऱ्हेंचा आग्रह अन् ठाकरेंचा नकार; उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकाच फ्रेममध्ये, फक्त खुर्चीचे होतं अंतर
11
CM देवेंद्र फडणवीसांच्या ऑफरवर उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले...
12
“वयाच्या १० वर्षापासून RSSशी संबंध, मी पुन्हा येईन, पण कुठून येईन ते विचारू नका”: दानवे
13
Budget Cars: कुटुंबासाठी कमी बजेटमध्ये ७-सीटर कार शोधताय? 'हे' आहेत बेस्ट ऑप्शन! 
14
फक्त ४ हजारांत मिळणारा एआय फोन अवघ्या २४ तासांत सोल्ड आउट!
15
अनैतिक संबंधांसाठी पत्नीनं सोडली मर्यादा, केला गंभीर गुन्हा, तिला कठोर शिक्षा द्या म्हणत पती झाला भावूक 
16
जयंत पवार पायउतार होताच रोहित पवारांकडे मोठी जबाबदारी; सुप्रिया सुळेंनी केली महत्त्वाची घोषणा
17
इन्स्टावर ओळख, १४००० किमीचा प्रवास करून मुलगी भारतात, पाठोपाठ घरचेही आले अन् सर्वांना बसला धक्का
18
"उद्धवजी, तुम्हाला इकडे यायचा स्कोप, विचार करता येईल"; विधान परिषदेत देवेंद्र फडणवीसांकडून ऑफर
19
शरिया कायद्यातील 'ब्लड मनी' काय आहे? निमिषा प्रियाचा जीव वाचवण्याचा शेवटचा मार्ग
20
BHEL: दहावी पास उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची संधी, बीएचईएलमध्ये भरती सुरू, 'अशी' होणार निवड!

लोकप्रतिनिधीप्रमाणे संधी द्यावी

By admin | Updated: May 21, 2016 00:33 IST

गावातील तंटे गावाताच मिटावे व गावात शांतता नांदावी यासाठी महात्मा गांधी तंटामुक्त गाव समिती गठीत करण्यात आली आहे.

जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : पाच वर्षांचा कार्यकाळ करण्याची तंटामुक्त जिल्हा समितीची मागणीभंडारा : गावातील तंटे गावाताच मिटावे व गावात शांतता नांदावी यासाठी महात्मा गांधी तंटामुक्त गाव समिती गठीत करण्यात आली आहे. या समिती अध्यक्षाचा कार्यकाळ एक वर्षावरुन पाच वर्षाचा करावा अशी मागणी भंडारा जिल्हा महात्मा गांधी तंटामुक्त समितीने केली आहे.याबाबत समितीने जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले आहे. समितीने निवेदनात म्हटले की, महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीच्या अध्यक्षाचा कार्यकारी एक वर्षाचा असतो. त्यानंतर समिती बदलवून नविन समिती गठीत करण्यात येते. याकरिता १५ आॅगस्टला ग्रामसभेतून ही निवड करण्यात येते.मात्र तंटामुक्त गाव समितीचे काम चांगले असल्यानंतरही शासनाच्या नियमामुळे त्यांना बदलविण्यात येते. तंटामुक्त गाव समिती कायमस्वरुपी कार्यरत राहील, समिती सदस्यांच्या प्रगतीना राहत नसतील, समितीच्या कामासाठी वेळ देत नसतील, समितीच्या कामात रस घेत नसतील व अडथळा निर्माण करणाऱ्या सदस्यांना बदलविण्यात यावे, एक तृतीयांश पेक्षा अधिक सदस्य बदलविता येत नाही. असे असतांना ग्रामसभेची नोटीस बजाविताना ग्रामसेवक अध्यक्ष बदलविण्याचा विषय समोर ठेवतात. ग्रामपंचायत सरपंच, पदाधिकाऱ्यांचा कार्यकाळ पाचवर्षांचा असतो. त्याचप्रमाणे तंटामुक्त गाव समितीचा ही कार्यकाळ पाच वर्षाचा ठेवावा अशी मागणी करण्यात आली. निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळात महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीचे जिल्हाध्यक्ष सैय्यद जाफरी, जिल्हासचिव देवाजी वाघमारे, जगन्नाथ बडवाईक, मनोहर कामथ, सचिन हिंगे, विठ्ठल जगनाडे, यामिनी बांडेबुचे, लोकेश्वर बडगे, चरणदास बावणकर आदी उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)