शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
4
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
5
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
6
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
7
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
8
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
9
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
10
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
11
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
12
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
13
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
14
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
15
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
16
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
17
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
18
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
19
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
20
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग

लोकप्रतिनिधीप्रमाणे संधी द्यावी

By admin | Updated: May 21, 2016 00:33 IST

गावातील तंटे गावाताच मिटावे व गावात शांतता नांदावी यासाठी महात्मा गांधी तंटामुक्त गाव समिती गठीत करण्यात आली आहे.

जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : पाच वर्षांचा कार्यकाळ करण्याची तंटामुक्त जिल्हा समितीची मागणीभंडारा : गावातील तंटे गावाताच मिटावे व गावात शांतता नांदावी यासाठी महात्मा गांधी तंटामुक्त गाव समिती गठीत करण्यात आली आहे. या समिती अध्यक्षाचा कार्यकाळ एक वर्षावरुन पाच वर्षाचा करावा अशी मागणी भंडारा जिल्हा महात्मा गांधी तंटामुक्त समितीने केली आहे.याबाबत समितीने जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले आहे. समितीने निवेदनात म्हटले की, महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीच्या अध्यक्षाचा कार्यकारी एक वर्षाचा असतो. त्यानंतर समिती बदलवून नविन समिती गठीत करण्यात येते. याकरिता १५ आॅगस्टला ग्रामसभेतून ही निवड करण्यात येते.मात्र तंटामुक्त गाव समितीचे काम चांगले असल्यानंतरही शासनाच्या नियमामुळे त्यांना बदलविण्यात येते. तंटामुक्त गाव समिती कायमस्वरुपी कार्यरत राहील, समिती सदस्यांच्या प्रगतीना राहत नसतील, समितीच्या कामासाठी वेळ देत नसतील, समितीच्या कामात रस घेत नसतील व अडथळा निर्माण करणाऱ्या सदस्यांना बदलविण्यात यावे, एक तृतीयांश पेक्षा अधिक सदस्य बदलविता येत नाही. असे असतांना ग्रामसभेची नोटीस बजाविताना ग्रामसेवक अध्यक्ष बदलविण्याचा विषय समोर ठेवतात. ग्रामपंचायत सरपंच, पदाधिकाऱ्यांचा कार्यकाळ पाचवर्षांचा असतो. त्याचप्रमाणे तंटामुक्त गाव समितीचा ही कार्यकाळ पाच वर्षाचा ठेवावा अशी मागणी करण्यात आली. निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळात महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीचे जिल्हाध्यक्ष सैय्यद जाफरी, जिल्हासचिव देवाजी वाघमारे, जगन्नाथ बडवाईक, मनोहर कामथ, सचिन हिंगे, विठ्ठल जगनाडे, यामिनी बांडेबुचे, लोकेश्वर बडगे, चरणदास बावणकर आदी उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)