शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

फळबाग बोडीला ५० कोटींचा निधी द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2018 23:52 IST

आॅनलाईन लोकमततुमसर : नागपूर येथील राष्ट्रीय फळबाग मंडळाला ५० कोटी निधी देऊन कृषी मालाला उत्पादन खर्च जास्त येत असून नफयाऐवजी तोटा सहन करावा लागत आहे. केंद्र शासनाने संबंधित समस्या दूर करण्याकरिता योजना तयार करण्याची मागणी माजी खासदार शिशुपाल पटले यांनी केंद्रीय कृषीमंत्री राधामोहन सिंग यांची दिल्ली येथे भेट घेऊन निवेदनातून ...

ठळक मुद्देकृषीमंत्र्यांना निवेदन : पत्रव्यवहार हिंदीतून करण्याची मागणी

आॅनलाईन लोकमततुमसर : नागपूर येथील राष्ट्रीय फळबाग मंडळाला ५० कोटी निधी देऊन कृषी मालाला उत्पादन खर्च जास्त येत असून नफयाऐवजी तोटा सहन करावा लागत आहे. केंद्र शासनाने संबंधित समस्या दूर करण्याकरिता योजना तयार करण्याची मागणी माजी खासदार शिशुपाल पटले यांनी केंद्रीय कृषीमंत्री राधामोहन सिंग यांची दिल्ली येथे भेट घेऊन निवेदनातून केली आहे.विदर्भातील शेतकरी फळबाग शेतीकडे वळावा, याकरिता शासनाने मदत करावी. शेतमाल (धान्य व फळभाजी) यांना उत्पादन खर्चावर आधारित ५० टक्के नफा मिळवून समर्थन मूल्य जाहिर करणे, शेतकऱ्यांचा शेतमाल शासनाने जाहिर केलेल्या समर्थन मूल्यापेक्षा कमी किंमतीत विकु नये याची जबाबदारी शासनाने घ्यावी, शेतकऱ्यांना शेतमाल नुकसानीत विक्री करण्याचे संकट येऊ नये, याची जबाबदारी शासनाने घ्यावी, तहसीलदारावर नियंत्रणाची जबाबदारी सोपवावी. शेतमाल धान्य व भाजीपाला यांचा उत्पादन खर्च व ५० टक्के नफा मिळवून खरेदीची व्यवस्था सरकारने करावी आदी इत्यादी मागण्यांचा त्यात समावेश आहे. नागपूर येथील राष्ट्रीय फळबाग केंद्राचे कार्यालय असून या केंद्राद्वारे शेतकºयांशी पत्रव्यवहार हा इंग्रजीत सुरु आहे. सर्वसामान्य शेतकऱ्यांना कार्यालयाचा पत्ता माहित नाही. कार्यालयाशी पत्रव्यवहार हा तालुका कृषी अधिकारी कार्यालयामार्फत सुरु करावा व पत्रव्यवहाराची भाषा किमान हिंदी असावी अशी मागणीही शिशुपाल पटले यांनी केली.