शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
2
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
3
आता 'या' देशात पर्यटकही धूम्रपान करू शकणार नाहीत! सेलिब्रेटींमध्ये लोकप्रिय असणाऱ्या देशाचे नियम बदलले
4
भारताला डिवचण्याचा प्रयत्न; मोहम्मद युनूस यांनी पाकिस्ताननंतर तुर्कीला दिला वादग्रस्त नकाशा
5
Viral Video: लग्नात स्वयंपाक बनवताना तरुणाचं घाणेरडं कृत्य; व्हिडिओ समोर येताच अटक!
6
३०, ४० आणि ५० व्या वर्षी 'कोट्यधीश' व्हायचेय? तुमच्या वयानुसार निवडा गुंतवणुकीची योग्य स्ट्रॅटेजी!
7
Maharashtra Local Body Elections: २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतीसाठी निवडणूक जाहीर; 'असा' आहे कार्यक्रम, 'दुबार मतदार'ही समजणार
8
ICC Rankings : हातात विश्वचषकाचा 'दागिना'; पण जाता जाता लॉरानं 'वनडे क्वीन’ स्मृतीचा मुकूट हिसकावला!
9
दुबार मतदारांच्या नावासमोर 'डबल स्टार' येणार; राज्य निवडणूक आयोगाचं मोठं पाऊल, कशी असेल नवी मोहीम?
10
सलग चौथ्या दिवशी बाजारात घसरण! गुंतवणूकदारांचे २.६ लाख कोटी पाण्यात; 'ही' आहेत ५ कारणे
11
लग्नात का येताहेत समस्या? कोणत्या सुधारणा आवश्यक? न्यायालयानं स्पष्टच सांगितलं
12
मंदिराच्या गर्भगृहाची दुरुस्ती करताना सापडलं घबाड, कलशात होती सोन्याची एवढी नाणी...  
13
माणुसकीचा जमानाच राहीला नाही! ओला रायडरची मदत केली अन् तो तरुणीसोबत 'असा' वागला
14
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा शिंदेंना धक्का, रायगडमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेशी आघाडी
15
महादेव बेटिंग अ‍ॅप प्रकरणातील मुख्य आरोपी दुबईतून बेपत्ता, भारताच्या प्रत्यार्पणाच्या आशेला धक्का
16
'या' योजनेत गुंतवणूक केल्यास मिळेल दुहेरी फायदा आणि तगडा परतावा, निवृत्तीनंतरचे टेन्शन होईल 'गायब'!
17
सप्तपदीनंतर दोन तासांत लग्न मोडलं, वधू पक्षाने वराला झोड झोड झोडलं, नेमकं काय घडलं?  
18
कॅनडाने भारतीय विद्यार्थ्यांना दिला मोठा धक्का, ७४% विद्यार्थी व्हिसा अर्ज नाकारले
19
उद्योग जगताला मोठा धक्का! हिंदुजा ग्रुपचे अध्यक्ष गोपीचंद पी. हिंदुजा यांचे लंडनमध्ये निधन
20
चॅटजीपीटी आता तुम्हाला 'या' मुद्द्यांवर सल्ला देणार नाही! कंपनीने का बदलले नियम?

गांधींनी भारताला आत्मभान दिले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2019 00:28 IST

महात्मा गांधींनी भारताला अनेक आंदोलनाद्वारे राष्ट्रीयत्वाची भावना दिली. लोकशक्ती उभी केली. गुलामगिरीला जबाबदार आपणच सांगत, गुलामी मानसिकतेतून भारताला यशस्वीरीत्या बाहेर काढून आत्मभान दिले. पाश्चिमात्य संस्कृती मनुष्यहिताची नसून सत्यानाशकारक कशी हे आपल्या ग्रंथातून सिध्द केले, असे प्रतिपादन सेवाग्राम आश्रम वर्धेचे विश्वशांती यात्री जालंदरनाथ यांनी दिली.

ठळक मुद्देजालंदरनाथ : 'कृतिशील युवा प्रगतीशील देश' शिबिराचे उद्घाटन

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : महात्मा गांधींनी भारताला अनेक आंदोलनाद्वारे राष्ट्रीयत्वाची भावना दिली. लोकशक्ती उभी केली. गुलामगिरीला जबाबदार आपणच सांगत, गुलामी मानसिकतेतून भारताला यशस्वीरीत्या बाहेर काढून आत्मभान दिले. पाश्चिमात्य संस्कृती मनुष्यहिताची नसून सत्यानाशकारक कशी हे आपल्या ग्रंथातून सिध्द केले, असे प्रतिपादन सेवाग्राम आश्रम वर्धेचे विश्वशांती यात्री जालंदरनाथ यांनी दिली.गांधी जीवन व विचार तत्त्वांच्या माध्यमातून आयोजित 'कृतिशील युवा प्रगतीशील देश' या शिबिरात उद्घाटक म्हणून ते बोलत होते. याप्रसंगी सेवाग्राम आश्रमात अनेक वर्षे राहिलेले ज्येष्ठ गांधीवादी हिरालाल शर्मा यांनीही समयोचित विचार मांडले.अध्यक्षस्थानी भारत स्वाभिमान न्यासाचे अध्यक्ष रामबिलास सारडा होते. शिबिर संयोजक प्रा. वामन तुरिले यांनी आभार मानले. प्रास्ताविक शिबिर सहप्रमुख महेश रणदिवे यांनी केले. याप्रसंगी जकातदारचे प्राचार्य धनराज हटवार, शिबिर निरीक्षक रणदिवे, जि.प. सदस्य प्यारेलाल वाघमारे, प्रा. नरेश आंबिलकर, डॉ.विजय आयलवार, विभावरी चवळे उपस्थित होते. शिबिराचा प्रारंभ स्मिता गालफाडे आणि सुरेशराव देशपांडे यांच्या क्रांतिगीतांना चाली लावण्याने झाला. याप्रसंगी भारत स्वाभिमान न्यासाचे अध्यक्ष उद्योजक तसेच शिबिर सहप्रमुख रामबिलास सारडा यांच्या हस्ते खादीवस्त्र देऊन सुनील भाग्यवानी, मित्र सुधीर बावणकुळे, प्रा. वामन तुरिले यांच्यासोबत एकनिष्ठेने काम करणारा युवक महेश रणदिवे, आपल्या यशस्वी नेतृत्वाने 'संस्कार' चळवळीला झळाळी मिळवून देणाऱ्या, पुणे विद्यापीठाने गौरव केलेल्या शिल्पा नाकतोडे यांचा शिबिरात सत्कार करण्यात आला.

टॅग्स :Mahatma Gandhiमहात्मा गांधी