शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

गांधींनी भारताला आत्मभान दिले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2019 00:28 IST

महात्मा गांधींनी भारताला अनेक आंदोलनाद्वारे राष्ट्रीयत्वाची भावना दिली. लोकशक्ती उभी केली. गुलामगिरीला जबाबदार आपणच सांगत, गुलामी मानसिकतेतून भारताला यशस्वीरीत्या बाहेर काढून आत्मभान दिले. पाश्चिमात्य संस्कृती मनुष्यहिताची नसून सत्यानाशकारक कशी हे आपल्या ग्रंथातून सिध्द केले, असे प्रतिपादन सेवाग्राम आश्रम वर्धेचे विश्वशांती यात्री जालंदरनाथ यांनी दिली.

ठळक मुद्देजालंदरनाथ : 'कृतिशील युवा प्रगतीशील देश' शिबिराचे उद्घाटन

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : महात्मा गांधींनी भारताला अनेक आंदोलनाद्वारे राष्ट्रीयत्वाची भावना दिली. लोकशक्ती उभी केली. गुलामगिरीला जबाबदार आपणच सांगत, गुलामी मानसिकतेतून भारताला यशस्वीरीत्या बाहेर काढून आत्मभान दिले. पाश्चिमात्य संस्कृती मनुष्यहिताची नसून सत्यानाशकारक कशी हे आपल्या ग्रंथातून सिध्द केले, असे प्रतिपादन सेवाग्राम आश्रम वर्धेचे विश्वशांती यात्री जालंदरनाथ यांनी दिली.गांधी जीवन व विचार तत्त्वांच्या माध्यमातून आयोजित 'कृतिशील युवा प्रगतीशील देश' या शिबिरात उद्घाटक म्हणून ते बोलत होते. याप्रसंगी सेवाग्राम आश्रमात अनेक वर्षे राहिलेले ज्येष्ठ गांधीवादी हिरालाल शर्मा यांनीही समयोचित विचार मांडले.अध्यक्षस्थानी भारत स्वाभिमान न्यासाचे अध्यक्ष रामबिलास सारडा होते. शिबिर संयोजक प्रा. वामन तुरिले यांनी आभार मानले. प्रास्ताविक शिबिर सहप्रमुख महेश रणदिवे यांनी केले. याप्रसंगी जकातदारचे प्राचार्य धनराज हटवार, शिबिर निरीक्षक रणदिवे, जि.प. सदस्य प्यारेलाल वाघमारे, प्रा. नरेश आंबिलकर, डॉ.विजय आयलवार, विभावरी चवळे उपस्थित होते. शिबिराचा प्रारंभ स्मिता गालफाडे आणि सुरेशराव देशपांडे यांच्या क्रांतिगीतांना चाली लावण्याने झाला. याप्रसंगी भारत स्वाभिमान न्यासाचे अध्यक्ष उद्योजक तसेच शिबिर सहप्रमुख रामबिलास सारडा यांच्या हस्ते खादीवस्त्र देऊन सुनील भाग्यवानी, मित्र सुधीर बावणकुळे, प्रा. वामन तुरिले यांच्यासोबत एकनिष्ठेने काम करणारा युवक महेश रणदिवे, आपल्या यशस्वी नेतृत्वाने 'संस्कार' चळवळीला झळाळी मिळवून देणाऱ्या, पुणे विद्यापीठाने गौरव केलेल्या शिल्पा नाकतोडे यांचा शिबिरात सत्कार करण्यात आला.

टॅग्स :Mahatma Gandhiमहात्मा गांधी