शहरं
Join us  
Trending Stories
1
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
2
Tejasvi Ghosalkar: "उद्धव ठाकरे माझे कुटुंबप्रमुख, मी अजूनही...", बँकेचं संचालकपद मिळाल्यानंतर तेजस्वी घोसाळकरांचं स्पष्टीकरण
3
"इराणचा विजय होवो, त्यांनी इस्राइलला…’’, केंद्रातील सत्ताधारी भाजपाच्या मित्रपक्षाने इराणला दिला पाठिंबा   
4
इराण युद्धात इस्त्रायलला खूप मोठा झटका; जिनपिंग-पुतिन यांच्या निर्णयाने ट्रम्पही चिंतेत
5
राज कुशवाहाकडून कळले सोनमचे सगळे 'राज'! ५ लाखांची रोकड आणि बंदुकीचाही झाला खुलासा
6
याला म्हणतात प्रामाणिकपणा...! व्यापाऱ्याचे रिक्षात लाखो रुपये विसरले, रिक्षाचालकानं सर्व परत नेऊन दिले; रक्कम जाणून थक्क व्हाल!
7
ICICI ला HDFC चं अधिग्रहण करायचं होतं, चंदा कोचर यांच्यासमोर दीपक पारेखांनी उघडलं गुपित
8
"प्रगत राज्यातील मुलांना मागासलेल्या राज्यांची भाषा...", हिंदी भाषा सक्तीवरुन गार्गी फुले थेटच बोलल्या
9
विमान अपघातानंतर ९ दिवसांनी दीपक पाठक यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार
10
तेरी दिवानी...! शुबमन गिलच्या सेंच्युरीनंतर फॅन गर्लचा तो खास व्हिडिओ व्हायरल
11
पत्नीची हत्या करून मृतदेह घराबाहेर पुरला, पोलीस आणि नातेवाईकांना असा दिला चकवा, दोन महिने सांगायचा...  
12
Air India Plane Crash: नव्या पाहुण्याचं स्वागत करण्याआधीच सगळं संपलं; ७ महिन्याची गर्भवती होती जिनल
13
Iran Israel युद्घात अजब चोरी; इस्रायली हॅकर्सनं ८०० कोटींची क्रिप्टोकरन्सी केली नष्ट, प्रकरण काय?
14
Yogini Ekadashi 2025: एखाद्या व्यक्तीने दिलेला शाप योगिनी एकादशी व्रताचरणामुळे होतो दूर!
15
खळबळ उडाली! जीन्स अन् टॉपमध्ये दिसू लागल्या हायफाय भिकारी, लोक १००-२०० रुपये देऊ लागले... 
16
Beed Crime News : बीडमध्ये पैशांसाठी अपहरण, मुलासाठी ५० हजार रुपयांची मागणी; नेमकं प्रकरण काय?
17
चीन-पाकिस्तानचं वाढणार टेन्शन; भारताला लवकरच मिळणार हायटेक्निक मिसाईल, कसं करणार काम?
18
हास्यास्पद! पाऊस पडतोय म्हणून नाही आणले...; एअर इंडियाची दोन विमाने लगेज न घेताच आली
19
Air India :'या' तीन कर्मचाऱ्यांना तात्काळ बडतर्फ करा'; अहमदाबाद विमान अपघातानंतर एअर इंडियाला डीजीसीएचे आदेश
20
"संपूर्ण युक्रेन आमचा..."; पुतिन यांनी झेलेन्स्की यांच्या संपूर्ण देशावरच ठोकला दावा! मिळालं असं उत्तर

हावडा मेल, समता, विदर्भ, महाराष्ट्र, पुरी एक्सप्रेसचे आरक्षण फुल्ल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2020 05:00 IST

भंडारा रोड अर्थात वरठी रेल्वे स्थानक जिल्ह्याचे प्रवेशद्वार आहे. मुंबई हावडा मार्गाला जोडणारा सरळ सेतू आहे. या मार्गावरून धावणाऱ्या अनेक प्रवासी रेल्वेचे आरक्षण फुल्ल असून नवीन वर्षापर्यंत आरक्षण मिळणार नसल्याची माहिती आहे. गोंदिया-मुंबई मार्गावर धावणाऱ्या प्रवासी गाड्यांचे आरक्षण १५ डिसेंबरपर्यंत काही प्रमाणात मिळणार आहे. लांब पल्ल्यांच्या गाड्यांचे आरक्षण जवळ जवळ फुल्ल आहे. विदर्भ एक्सप्रेस व महाराष्ट्र एक्सप्रेसचे जवळच्या अंतराची तिकीटे उपलब्ध आहे.

ठळक मुद्देरेल्वे स्थानकावर अद्यापही शुकशुकाट, इंटरसिटी सुरू कण्याची गरज

तथागत मेश्राम    लोकमत न्यूज नेटवर्कवरठी : अचानक थांबलेल्या रेल्वेचे चाक हळूहळू रूळावर येवू लागले आहे. संकटामुळे थबकलेले पाऊल आता रेल्वेस्थानकाकडे वळायला लागले आहे. सध्या भंडारा रोड रेल्वे स्थानकावरून दिवसभरात १६ गाड्या धावत आहे. प्रवासी संख्या निम्यावर असतानाही रेल्वेमध्ये गर्दी दिसून येत आहे. परंतु रेल्वेस्थानकावर रेल्वे गेली की शुकशुकाट दिसून येतो.भंडारा रोड अर्थात वरठी रेल्वे स्थानक जिल्ह्याचे प्रवेशद्वार आहे. मुंबई हावडा मार्गाला जोडणारा सरळ सेतू आहे. या मार्गावरून धावणाऱ्या अनेक प्रवासी रेल्वेचे आरक्षण फुल्ल असून नवीन वर्षापर्यंत आरक्षण मिळणार नसल्याची माहिती आहे. गोंदिया-मुंबई मार्गावर धावणाऱ्या प्रवासी गाड्यांचे आरक्षण १५ डिसेंबरपर्यंत काही प्रमाणात मिळणार आहे. लांब पल्ल्यांच्या गाड्यांचे आरक्षण जवळ जवळ फुल्ल आहे. विदर्भ एक्सप्रेस व महाराष्ट्र एक्सप्रेसचे जवळच्या अंतराची तिकीटे उपलब्ध आहे. दूरच्या प्रवाशाचे आरक्षण मात्र डिसेंबरपर्यंत फुल्ल आहे. साधारण  प्रवाशांना देण्यात येणारे साधारण तिकीट व मासिक सवलत पास बंद असल्याने प्रवाशांची रेलचेल कमी आहे. पूर्वी तिकीट काऊंटर सकाळी ८ ते रात्री १० पर्यंत सुरू असायचे. सध्या सकाळी ८ ते दुपारी ४ पर्यंत सुरू असते.

या गाड्यांमध्ये आरक्षण फुल्लभंडारा रोड रेल्वे स्थानकावरून जाणाऱ्या हावडा मेल, समता एक्सप्रेसचे, पुरी एक्सप्रेसचे जून महिन्यापर्यंत आरक्षण फुल्ल आहे. तर विदर्भ आणि महाराष्ट्र एक्सप्रेसचे डिसेंबर आरक्षण फुल्ल झाले आहे. भंडारा रोड येथून जाणाऱ्या जवळपास सर्वच एक्सप्रेसचे डिसेंबरपर्यंत आरक्षण उपलब्ध नाही.

जिल्ह्यात रेल्वे फेऱ्यांमध्ये वाढभंडारा राेड रेल्वे स्थानकावरून लॉकडाऊनपुर्वी २६ प्रवासी गाड्या धावत होत्या. काही महिने त्या गाड्या बंद होत्या. सुरूवातीला दोन रेल्वे गाड्या सुरू होत्या. आता गाड्यांची संख्या वाढल्याने सध्या १६ रेल्वे प्रवासी गाड्या या मार्गावरून धावत आहे. नियमांचे काटेकोरपणे पालन रेल्वेकडून करण्यात येत आहे.

 

टॅग्स :railwayरेल्वे