शहरं
Join us  
Trending Stories
1
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
2
'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
3
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
4
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
5
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
6
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?
7
झेलेन्स्की यांना बोलावले, पुतिन यांच्याशीही पुन्हा चर्चा करणार; अलास्का बैठकीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांची नवी तयारी
8
घर खरेदीचा प्लॅन करत असलेल्यांच्या स्वप्नांना SBI चा मोठा झटका...; RBI नं दिलासा देऊनही होम लोनचा टक्का वाढवला!
9
Dewald Brevis Fastest Fifty Record : 'बेबी एबी'चं वादळी अर्धशतक; ११ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
10
'शोले'तल्या भूमिकेसाठी या मराठमोळ्या अभिनेत्याला पैशांऐवजी देण्यात आलेला फ्रिज, वाचा हा किस्सा
11
Trump Putin: डोनाल्ड ट्रम्प यांनी पुतीन यांना दिलं पत्नी मेलानिया यांचं पत्र; 'त्या' पत्रात काय लिहिलंय?
12
५ हजारांपासून ४० हजार कोटींपर्यंतचा प्रवास: 'बिग बुल' राकेश झुनझुनवालांना उगाचचं नव्हते म्हणत दलाल स्ट्रीटचे जादूगार
13
आता स्टील आणि सेमीकंडक्टरवरही टॅरिफ लावणार ट्रम्प? अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचं उत्तर ऐकून वाढेल संपूर्ण जगाचं टेन्शन!
14
'विरोधकांची विकास विरोधी हंडी जनतेने फोडली'; उपमुख्यमंत्री शिंदेंचा महाविकास आघाडीवर हल्ला
15
Barvi Dam: ठाणेकरांची चिंता मिटली! बारवी धरण १०० टक्के भरले; सात दरवाजे उघडले
16
‘बंगाल फाइल्स’चा ट्रेलर लॉन्च होताच कोलकात्यात वाद, बोलवावे लागले पोलीस, विवेक अग्निहोत्री म्हणाले...  
17
Shravan Somvar 2025: इच्छित मनोकामनापूर्तीसाठी शेवटच्या श्रावणी सोमवारी चुकवू नका 'हा' उपाय!
18
'वाळवा तालुका स्वाभिमानी, सहजासहजी वाकत नाही, लढाई शेवटपर्यंत...', जयंत पाटलांचा अजितदादांसमोर टोला
19
NCERT: भारताच्या फाळणीला तीन नेते जबाबदार; एनसीआरटीच्या पुस्तकात कुणाची नावे?
20
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; कॅश पासून फ्री चेकबुकपर्यंतचे नियम बदलले, जाणून घ्या

फळांच्या दरामध्ये ३० टक्क्यांनी वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2021 04:33 IST

कोरोनामुळे नागरिकांना रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी औषधाेपचारापेक्षा फळांचा आहार महत्त्वाचा आहे. यामध्ये लिंबू, संत्रा, मोसंबी, किवी, नारळपाणी, टरबूज, खरबूज यांसह ...

कोरोनामुळे नागरिकांना रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी औषधाेपचारापेक्षा फळांचा आहार महत्त्वाचा आहे. यामध्ये लिंबू, संत्रा, मोसंबी, किवी, नारळपाणी, टरबूज, खरबूज यांसह आंबा ही फळे बाजारात उपलब्ध आहेत. याचा दररोजच्या आहारात उपयोग केला तर रोग प्रतिकारशक्ती कायम वाढविण्यासाठी त्याचा उपयोग होणार आहे. याबाबतचे सूत्र डाॅक्टरांना कधीचेच समजले आहे. यामुळे डाॅक्टर मंडळी फळे आणि व्यायामांवर अधिक लक्ष केंद्रीत करतात. सर्वसामान्य नागरिक त्यापेक्षा चमचमीत पदार्थांवर आणि मसालेदार पदार्थांवर खर्च करतात. यातून रोगालाच निमंत्रण दिले जाते. तेलकट पदार्थांनी चरबी आणि बीपीसारखे आजारही वाढतात. आहार हा खनिज पुरवणारा मुख्य स्रोत आहे. तो थेट शरीराला फळाच्या रूपात उपलब्ध होतो. प्रत्येक सिझनमध्ये विविध फळे बाजारात येतात. त्याचा आपण वापर केला पाहिजे. आता कोरोना काळात फळांचे महत्त्व अधिकच वाढले आहे. यातून मागणी जास्त, पुरवठा कमी अशी स्थिती निर्माण झाली आहे. यामुळे फळांच्या किमती ३० टक्क्यांनी वाढल्या आहेत.