शहरं
Join us  
Trending Stories
1
आम्ही गरिबीत, तुमची मौज का? आणखी एका देशात लोक रस्त्यावर; जनतेच्या पैशाची लूट, पसरला असंतोष
2
आजपासून 'GST' उत्सव! मध्यम वर्गाला होणार मोठा फायदा; खरेदी वाढणार, अर्थव्यवस्थेला बूस्टर मिळणार
3
नौशादनं 'आकाश' बनून फसवलं, एका मुलाच्या आईसोबत लग्न केलं अन् ४ मित्रांसोबत मिळून...; घटना ऐकून येईल चीड!
4
युक्रेनचा रशियावर ड्रोन हल्ला! क्रिमिया रिसॉर्टवरील हल्ल्यात २ जणांचा मृत्यू, १५ जण गंभीर जखमी
5
Eknath Shinde: जीएसटी सुधारणांमुळे उत्पादन आणि रोजगार वाढेल- एकनाथ शिंदे
6
'दशावतार'चे १० दिवस, कमावले 'इतके' कोटी, एकूण कमाईचा आकडा वाचून वाटेल अभिमान
7
H-1B व्हिसाने हैराण झालेल्यांना चीनची ऑफर; भारतीयांसाठीही मोठी संधी! काय आहे नवा ‘के- व्हिसा’?
8
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले; ४० पेक्षा अधिक वेळा ट्रम्प यांचा दावा, आता तरी नोबेल द्या
9
France Gen-Z Protest: फ्रान्समध्ये Gen- Z चा संताप! लिमामध्ये DINA विरोधात बंड, दगडफेक आणि पोलिसांशी झटापट
10
...तर पतीच्या प्रेयसीकडून पत्नीला मिळेल भरपाई; हायकोर्टानं नोंदवली निरीक्षणे
11
आजचे राशीभविष्य- २२ सप्टेंबर २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार खास! आर्थिक लाभ होणार
12
ट्रम्प हे मित्र की शत्रू..अमेरिकेच्या २ निर्णयांनी भारताला बसला मोठा फटका; पुढे काय करायला हवं?
13
घोडबंदर भागातील धुमसता असंतोष राजकीय? शिंदेसेनेची कोंडी करण्यासाठी भाजपा घालतंय खतपाणी
14
IND vs PAK : नाद करायचा नाय! अभिषेक-गिलची विक्रमी भागीदारी; पाकसमोर पुन्हा टीम इंडियाची 'दादागिरी'
15
IND vs PAK : दोघांनी ठरवून पाकची जिरवली! मैदानात नेमकं काय घडलं? मॅचनंतर अभिषेकनं सगळं सांगितलं
16
IND vs PAK : "खूप मजा आली..." अभिषेकच्या आईसह बहीण कोमलनं उडवली शाहीन आफ्रिदीची खिल्ली (VIDEO)
17
IND vs PAK : ... अन् अभिषेक शर्मा पाकिस्तानी गोलंदाजाला भिडला! पंचांनी सोडवलं भांडण (VIDEO)
18
पाकिस्तानी ‘खेळाडूंना’ जपानमध्ये अटक; परदेशात जाण्यासाठी वापरला वेगळाच अन् अफलातून फंडा
19
राज्य सहकारी बँकेत पती-पत्नीला एकत्र नोकरीला असेल बंदी; विवाहानंतर ६० दिवसांत राजीनामा बंधनकारक
20
जनाब, आपल्या पायाखाली काय जळते ते पाहा...अमेरिकेची चाल, भारताभोवती तयार होतोय धोकादायक त्रिकोण

कोरोना संकटात घरगुती वीज देयके माफ करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2020 05:00 IST

देशात व राज्यात आलेल्या कोरोना आपत्तीमुळे सामान्य नागरिक, शेतकरी, शेतमजूर, हातावर काम करणारे सुशिक्षित कामगार, छोटे दुकानदार, सलून व्यवसायीक, पानटपरी चालक, मॉल आणि इतर जागी काम करणाºया होरपळून निघालेले आहे. त्यांचे आर्थिक उत्पन्न ठप्प झाल्याने त्यांचे आर्थिक कंबरडे मोडलेले आहे. दोनवेळच्या जेवणालाही ते महाग झालेले आहेत. अशा स्थितीत वीज देयके कसे भरावे, असा प्रश्न त्यांच्यापुढे आवासून उभा आहे.

ठळक मुद्देऊर्जामंत्र्यांना निवेदन : ओबीसी क्रांती मोर्चाची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : कोरोना संकटकाळातील वीज देयके माफ करण्यात यावी, अशी मागणी ओबीसी क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी ऊर्जामंत्र्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.देशात व राज्यात आलेल्या कोरोना आपत्तीमुळे सामान्य नागरिक, शेतकरी, शेतमजूर, हातावर काम करणारे सुशिक्षित कामगार, छोटे दुकानदार, सलून व्यवसायीक, पानटपरी चालक, मॉल आणि इतर जागी काम करणाºया होरपळून निघालेले आहे. त्यांचे आर्थिक उत्पन्न ठप्प झाल्याने त्यांचे आर्थिक कंबरडे मोडलेले आहे. दोनवेळच्या जेवणालाही ते महाग झालेले आहेत. अशा स्थितीत वीज देयके कसे भरावे, असा प्रश्न त्यांच्यापुढे आवासून उभा आहे.केंद्र शासनाने संकटात सापडलेल्या नागरिकांना सहकार्य करण्याची आवश्यकता असता त्यांच्याकडे दुर्लक्ष होत असल्याने त्यांच्यात नाराजीचा सूर दिसून येत आहे. सर्व सामान्यांना आर्थिक मदत करण्याऐवजी ते गरीब आणि भूके, तहानेण्या व्याकूळ झालेल्या मजुरांवर अत्याचार करीत असल्याचे निवेदनात नमूद आहे. अशा संकटकाळात किमान महाराष्ट्र शासनाने सर्वसामान्य नागरिकांवर कृपादृष्टी करून कोरोना काळातील वीज देयके माफ करून त्यांना जीवंत राहण्याचा मार्ग सुलभ करावा, अशी मागणी ओबीसी क्रांती मोर्चाच्यावतीने ऊर्जामंत्री नितीन राऊत यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.शिष्टमंडळात ओबीसी क्रांती मोर्चाचे मुख्य संयोजक, अध्यक्ष संजय मते, संयोजक सुकराम देशकर, राजेश इसापुरे, धमेंद्र बोरकर, जिजोबा पारधी, नरेंद्र पहाडे, शोभा बावनकर, वाडीभस्मे, राहूल दमाहे, पुरूषोत्तम नंदूरकर, पवन मस्के, गणेश निमजे, जीवन भजनकर, इमरान शेख, विलास साकुरे आदींचा समावेश होता.गावागावांत देयक माफ झाल्याच्या चर्चेला उधाणकोरोना संकटकाळात मीटर रिडिंग व घरापर्यंत वीज देयक प्राप्त झाले नाहीत. त्यामुळे अनेकांनी तीन महिन्यांचे देयक अदा केलेले नाही. आता तीन महिन्याचे वीज देयक भरणे अनेकांना कठीण होणार आहे. गत तीन महिन्यात अनेकांना घरीच रहावे लागले. त्यामुळे त्यांच्यावर संकट आहे. अशा काळात आता वीज देयक भरणे कठीण झालेले आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचे वीज देयक शासनाकडून माफ करण्यात येणार असल्याची चर्चा गावागावांत होत आहे. राज्य शासनाने संकटकाळातील घरगुती वीज ग्राहकांचे वीज देयक माफ करण्याची मागणी जोर धरत आहे.

टॅग्स :electricityवीज