शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : नाद करायचा नाय! अभिषेक-गिलची विक्रमी भागीदारी; पाकसमोर पुन्हा टीम इंडियाची 'दादागिरी'
2
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
3
IND vs PAK : "खूप मजा आली..." अभिषेकच्या आईसह बहीण कोमलनं उडवली शाहीन आफ्रिदीची खिल्ली (VIDEO)
4
'हवाई तळ सोडा, अफगाणिस्ताची एक मीटरही जमीन देणार नाही'; ट्रम्प यांच्या धमकीनंतर तालिबानने थोपटले दंड
5
IND vs PAK : ... अन् अभिषेक शर्मा पाकिस्तानी गोलंदाजाला भिडला! पंचांनी सोडवलं भांडण (VIDEO)
6
'पॅलेस्टाईनला मान्यता देऊन दहशतवादासाठी भेट दिलीत'; ब्रिटनच्या निर्णयावर भडकले नेतन्याहू
7
Sahibzada Farhan Celebration : पाक सलामीवीराचं 'नापाक' सेलिब्रेशन! सोशल मीडियावर उमटल्या संतप्त प्रतिक्रिया
8
कुणाचे लग्न थांबलं, कुणाच्या आईला अश्रू अनावर; ट्रम्प यांच्या H-1B व्हिसाच्या निर्णयाने भारतीय संकटात
9
टोळीयुद्धाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांची मोठी कारवाई; एका दिवसात ४३ गुंडांना पाठवले तुरुंगात
10
IND vs PAK मॅचमध्ये Fakhar Zaman च्या विकेटवरुन नवा वाद; नेमकं काय घडलं? (VIDEO)
11
'आमच्यातल्या टॅलेंटला घाबरतात म्हणून...'; ट्रम्प यांच्या एच१-बी व्हिसाच्या निर्णयावर पियुष गोयल यांची रोखठोक प्रतिक्रिया
12
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
13
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
14
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
15
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
16
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
17
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
18
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
19
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
20
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप

मुख्य वनसंरक्षकांनी पिंजून काढला जंगल

By admin | Updated: August 27, 2016 00:17 IST

रुबाबदार शैलीने भुरळ पाडणारा व आशिया खंडातील सर्वात मोठा वाघ ‘जय’ हा मागील चार महिन्यांपासून बेपत्ता असल्याने सर्व लोक चिंतेत पडले आहेत.

‘जय’ वाघाचा शोध सुरूच : जंगलात १०० ट्रॅप कॅमेरे प्रकाश हातेल  चिचाळरुबाबदार शैलीने भुरळ पाडणारा व आशिया खंडातील सर्वात मोठा वाघ ‘जय’ हा मागील चार महिन्यांपासून बेपत्ता असल्याने सर्व लोक चिंतेत पडले आहेत. दुसरीकडे मुख्य वनसंरक्षक एस. एम. रेड्डी यांनी स्वत: सुत्रे हातात घेत वनाधिकाऱ्यांसह जंगल पिंजुन काढला. यावेळी त्यांच्या सोबत उपमुख्य वनसंरक्षक उमेश वर्मा व अड्याळचे वनक्षेत्राधिकारी पी. जी. महेश पाठक, पवनीचे आर. एफ.ओ. दादा राऊत, भंडाराचे आर. एफ. ओ. मेश्राम, येटवाईचे पोलीस पाटील राजेश वरखेडे यांचा सहभाग होता. वनविभागाने विदर्भातील संपूर्ण अभयारण्य पालथे घातले. मात्र ‘जय’चा थांगपत्ता लागला नाही. पंरतु चिचाळ येथील माजी सरपंच मुनिश्वर काटेखाये हे लाखनीहून १२ जुलैला येत असताना त्यांना रात्रीला पुरकाबोडी-येटवाई जंगलात ‘जय’चे दर्शन झाले. ही बाब वनखात्याच्या निदर्शनात आणून दिली त्यानुसार वनखात्याने काटेखाये यांनी दाखविलेल्या ठिकाणी वाघाचे ‘पगमार्क’ आढळून आले.तरीही वनखात्याने या बाबीकडे गांर्भीर्य दाखविले नाही. दुसरीकडे ‘जय’ची हत्या झाल्याचेही बोलल्या जात आहे. त्या अनुषंगाने वनमंत्रालयाने पुन्हा दखल घेतली. काटेखाये यांनी सांगितेल्या स्थानावर पुन्हा नव्याने शोध मोहिम सुरु केली. त्यात त्यांना वाघाची विष्ठा, त्याच्या शरिरावरील केस आढळले. परिसर मोठा असल्यने याठिकाणी १०० ट्रॅप कॅमेरे लावण्याचे आदेश मुख्य वनसंरक्षकांनी वनाधिकाऱ्यांना दिले. मात्र माजी सरपंच यांनी १२ जुलैला याबाबत मुख्य वनसंरक्षक एस. एम. रेड्डी व प्रधान मुख्य वनसंरक्षकांना यांच्या दालनात प्रत्यक्ष बयान दिले आहे. त्याचवेळी संबंधित अधिकाऱ्यांनी स्थानिक वनाधिकाऱ्यांना तसे आदेश दिले पंरतु यानी आजमितीलाही त्या ठिकाणी कॅमेरे ट्रॅप केलेले नाही. आदेशाचे पालन झाले असते तर सत्य समोर आले असते. मी स्वत: हा जंगल पाहिला आहे. तो ‘जय’च्या वास्तव्यास अनुकूल आहे. जंगलात मिळालेली विष्ठा आणि केस े डि.एन.ए. तपासणीसाठी पाठवित आहोत. या परिसरात लवकरच १०० कॅमेरे लावण्यात येतील.- एस. एम. रेड्डी, मुख्य नवसंरक्षक, नागपूरवाघाला नवीन जागी व वातावरणाशी एकरूप करण्याकरिता दोन महिन्यांचा कालावधी लागतो. त्यानंतरच त्याचे अस्तित्व कळत असते. - उमेश वर्मा, वनसंरक्षक, भंडारादिलेल्या माहितीनुसार शोध घेण्यात आला पंरतू मधातच तो शोध बंद केला आणि पुन्हा याच ठिकाणी दिड महिन्याने शोध सुरु झाला. मधल्या काळात वनविभागाने ट्रॅप कॅमेरे लावले असते तर आज पर्यंत ‘जय’ दिसून आला असता.- मुनिश्वर काटेखाये, माजी सरपंच, चिचाळ