शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाने लँडिंग करायचा प्रयत्न केला अन् प्रवाशांमध्ये पसरलं भीतीचं वातावरण! नेमकं काय झालं?
2
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
3
ऐतिहासिक दिवस; कोल्हापूर सर्किट बेंचचे आज उद्घाटन; सरन्यायाधीश भूषण गवई उद्घाटक
4
बीएसएनएलच्या कामास चेंबरमध्ये गेलेले तिघे ठार; स्वातंत्र्यदिनी पिंपरी-चिंचवडमधील घटना
5
गाळप क्षमतेबाबत धोरणाची गरज, कारखानदारीस सुरुंग: माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार
6
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना उत्तम, नोकरीत पदोन्नती योग; व्यापारात भरभराट, अनुकूल काळ!
7
सीमाप्रश्नावर चर्चेसाठी चिनी परराष्ट्रमंत्री भारत दौऱ्यावर; सुरक्षा सल्लागार अजित डोवालांशी चर्चा करणार
8
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
9
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री
10
उंच इमारतीच्या बांधकामाबाबतचे सुरक्षा नियम राज्यासाठीही बंधनकारक; हायकोर्टाचे निर्देश
11
भारतावर दुय्यम शुल्क लावणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
12
राहुल गांधी यांची आजपासून 'व्होट अधिकार यात्रा'; गैरप्रकारांविरोधात जनता जागृत झाल्याचा दावा
13
जिद्द असावी तर अशी! मुंबई, ठाण्यात थरांचा विश्वविक्रम; कुरघोडीच्या राजकारणात गोविंदांचा विजय
14
अंतराळवीर शुभांशू शुक्ला ऐतिहासिक यात्रा पूर्ण करून आज भारतात; PM मोदी यांना भेटणार
15
'फाळणीला जिना, काँग्रेस, माउंटबॅटन हे जबाबदार'; 'एनसीईआरटी'च्या मॉड्युलमधून मोठा दावा
16
वाहनांवरील दंडात सूट; अभय योजना लवकरच ! परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा वृत्ताला दुजोरा
17
राज्यात 'पाऊस हंडी'; ५ दिवस अतिवृष्टीचे! पूर परिस्थितीत आपत्तीपासून सतर्क राहण्याचे आवाहन
18
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
19
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
20
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर

पाच वर्षांमध्ये महाराष्ट्र राज्यात गुणात्मक परिवर्तन केले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2019 01:03 IST

गत पाच वर्षात माझ्या सरकारने अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य, शिक्षण व बेरोजगारांसाठी मोठी कामे केली. शेतकऱ्यांना भरीव मदत दिली. गतवर्षी धानाला ५०० रुपये बोनस दिला. पुढील वर्षीही ५०० रुपये बोनस देण्यात येईल. उद्योगात महाराष्ट्राला पहिल्या क्रमांकावर आणले असून शिक्षणात राज्य तिसºया क्रमांकावर आहे.

ठळक मुद्देदेवेंद्र फडणवीस। तुमसर येथे महाजनादेश यात्रेचे जल्लोषात स्वागत

लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : गत पाच वर्षात माझ्या सरकारने अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य, शिक्षण व बेरोजगारांसाठी मोठी कामे केली. शेतकऱ्यांना भरीव मदत दिली. गतवर्षी धानाला ५०० रुपये बोनस दिला. पुढील वर्षीही ५०० रुपये बोनस देण्यात येईल. उद्योगात महाराष्ट्राला पहिल्या क्रमांकावर आणले असून शिक्षणात राज्य तिसºया क्रमांकावर आहे. आमच्या सरकारने पाच वर्षात राज्यात गुणात्मक परिवर्तन केले असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.पाच वर्षात केलेल्या कामगिरीचा लेखाजोखा माणण्यासाठी काढण्यात आलेली महाजनादेश यात्रा शनिवारी तुमसर शहरात पोहचली. त्यावेळी या यात्रेचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. त्यानंतर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रांगणात सभा झाली. त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते.यावेळी उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, पालकमंत्री डॉ.परिणय फुके, खासदार सुनील मेंढे, म्हाडाचे सभापती तारिक कुरैशी, आमदार चरण वाघमारे, माजी खासदार शिशुपाल पटले, नगराध्यक्ष तथा भाजपा जिल्हाध्यक्ष प्रदीप पडोळे, नगरपरिषद उपाध्यक्ष कांचन कोडवानी, गीता कोंडेवार, बाजार समितीचे सभापती भाऊराव तुमसरे आदी उपस्थित होते.यावेळी राष्ट्रवादी महिला जिल्हाध्यक्ष कल्याणी भुरे, डॉ.मधुसुदन गादेवार, जयप्रकाश भवसागर, मनोज सुखानी यांनी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, २०२१ पर्यंत राज्यातील प्रत्येकाला घर देण्यात येणार आहे. वृद्धापकाळ योजनेत ६०० रुपयावरून १२०० रुपये मानधन करण्यात आले आहे. शेतकऱ्यांच्या पाठीशी भाजपा सेनेचे सरकार उभे आहे. ४२ लाख शेतकºयांना कर्जमाफी दिली.सभेला सुनील लांजेवार, बाबू ठवकर, अनिल जिभकाटे, निशिकांत इलमे, गौरव नवरखेले, क्षीतीज भुरे, विक्रम लांजेवार, नगरसेवक राजा लांजेवार, मुन्ना पुंडे, प्रशांत खोब्रागडे, राजेश खोब्रागडे, विरेंद्र अंजनकर, ललीत शुक्ला, ललीत थानथराटे आदी उपस्थित होते.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस