शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
4
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
5
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
6
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
7
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
8
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
9
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
10
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
11
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
12
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
13
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
14
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
15
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
16
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
17
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
18
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
19
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
20
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!

लक्ष्मीपूजनाच्या रात्री आगीचे तांडव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2017 00:27 IST

ऐन लक्ष्मीपुजनाच्या रात्री १२.३० च्या सुमारास साकोली तालुक्यातील किन्ही येथे घरासह हॉटेलला भिषण आग लागली.

ठळक मुद्देकिन्ही येथील घटना : घरासह दुकान जळून खाक

लोकमत न्यूज नेटवर्कएकोडी (साकोली) : ऐन लक्ष्मीपुजनाच्या रात्री १२.३० च्या सुमारास साकोली तालुक्यातील किन्ही येथे घरासह हॉटेलला भिषण आग लागली. यात शासराव वामनराव ढोमणे यांच्या मालकीचे नऊ लक्ष रूपयांचे साहित्य जळून खाक झाले.एकोडी येथून दोन कि़मी. अंतरावर किन्ही हे गाव आहे. किन्ही येथील रहिवासी असलेले शासराव ढोमणे यांचे हॉटेल आहे. शेतजमीन अत्यल्प असल्याने त्यांच्या परिवाराचे उदरनिर्वाह हॉटेल व्यवसायावरच अवलंबून आहे. दिवाळीचे पर्व असल्याचे हॉटेल व्यवसायासाठी लागणाºया साहित्याचा साठा घरी ठेवला होता.पुजा आटोपून झोपले असला रात्री १२.३० वाजताच्या सुमारास अचानक आग लागल्याचे ंशेजाºयाकडून कळले. आरडाओरड सुरू झाली. पाहता पाहता याची वार्ता वाºयासारखी गावात पसरली. तेव्हापर्यंत आगीने रौद्र रूप धारण केले. गावकºयांच्या अथक परिश्रमानंतर पहाटेपर्यंत आग आटोक्यात आणली.या आगीत घरातील हॉटेलचे संपूर्ण सामान व जीवनावश्यक वस्तु जळून खाक झाले होते. मात्र यामध्ये आगीचे कुठलेही कारण कळू शकले नाही.यामध्ये फ्रिज, नगरी तीस हजार रूपये, सुपारी १०० किलो, साखर ३०० किलो, तांदूळ तिन पोते, कलर टिव्ही, दोन टेबल पंखे व इतर चिल्लर सामान असा एकंदरीत ३ ते ४ लाखांचा सामान जळून खाक झाला. संपूर्ण घराचे नुकसान असा संपूर्ण ९ लाखांचे नुकसान या आगीत झाले. सकाळी येथील तलाठ्याने घटनेचा पंचनामा केला.ऐन लक्ष्मीपुजनाच्या रात्री लागलेल्या या दुर्देवी आगीत शामराव ढोमणे यांचे घर पुर्णत: खाक झाले असून त्यांचा संसार उघड्यावर आला आहे. या दुर्देवी घटनेची दखल घेऊन शासनाने नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी ढोमणे कुटुंबियासह गावकºयांनी केली आहे.