शहरं
Join us  
Trending Stories
1
"ट्रम्प यांनी हस्तक्षेप केला नसता तर...'; शहबाज शरीफ बनले अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचे प्रवक्ते, शांतीदूत म्हणत नोबेल देण्याची मागणी
2
"सात भारतीय विमानं पाडली...!"; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावर खोटारड्या शाहबाज शरीफ यांची नुसती 'फेका-फेक'
3
संजूचा गगनचुंबी सिक्सर! चाहतीचे ठुमके अन् ड्रेसिंग रुममध्ये सनथ जयसूर्याला कळायचं झालं बंद (VIDEO)
4
फुल-ऑन ड्रामा! संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत नेतन्याहू भाषणाला येताच अनेक देशांचं 'वॉकआउट'
5
अभिषेक शर्माचा महारेकॉर्ड! T20 आशिया कप स्पर्धेत ३०९ धावांसह पाकच्या रिझवानला दिली 'धोबीपछाड'
6
आशिया कप फायनल आधी ICC कडून सूर्यकुमार यादव याच्यावर कारवाई; PCB नं केली होती तक्रार
7
"त्या डोंगरेला निलंबित करा, माझं नाव खराब करता"; वाहतूक कोंडीवरुन एकनाथ शिंदे अधिकाऱ्यांवर संतापले
8
अग्निशमन दलाचे जवान घरात घुसताच सिलिंडरचा स्फोट; फ्लॅटमध्ये लागलेल्या आगीत मुलाचा मृत्यू, ५ जण जखमी
9
ठरलं, ८-९ ऑक्टोबरला PM मोदी महाराष्ट्रात येणार; CM फडणवीस म्हणाले, “नवी मुंबई विमानतळ...”
10
“राऊतांनी खासदारकीचा एक महिन्याचा पगार दिला असता तर आभार मानले असते”; कुणी केली खोचक टीका?
11
"रशियन सैन्यात जावू नका, तुमच्या जीवाला धोका"; सरकारने दिला इशारा, म्हणाले, "२७ भारतीय..."
12
या एसयूव्हीचं फक्त नावच काफी...! विक्रीच्या बाबतीत पुन्हा ठरली नंबर-1; 38% मार्केट केला एकटीनं 'कॅप्चर'
13
भारताच्या दिग्गज डिफेंस कंपनीला थेट इस्रायलमधून मिळाली मोठी ऑर्डर, अशी आहे शअरची स्थिती
14
VIDEO: बापरे... चिमुरड्याने बसल्या बैठकीला कचाकचा खाल्ल्या हिरव्या मिरच्या, नेटकरीही थक्क
15
कोण आहेत अरुणाचल प्रदेशात पंतप्रधान मोदींचं स्वागत करणाऱ्या या 'डॅशिंग' IAS अधिकारी? सोशल मीडियावर होतायत व्हायरल!
16
“६०० कोटींचा फंड, लोक मरत होते, पण एक पैसा खर्च केला नाही”; CM फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल
17
MPSC Exam 2025: विद्यार्थ्यांच्या मागणीला यश, एमपीएससी परीक्षा पुढे ढकलली! आयोगाकडून नवीन तारीख जाहीर
18
IND vs PAK : भारत-पाक लढाई अन् 'गन' सेलिब्रेशनचा वाद! पाकिस्तानी फलंदाजानं घेतलं धोनी-कोहलीचं नाव
19
'मोदी-पुतीन यांच्यात चर्चा नाही, नाटो प्रमुख खोटं बोलताहेत'; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं, "बोलताना जरा..."
20
सोयाबीन शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी ५० हजार मदत द्या; विजय वडेट्टीवारांचे कृषिमंत्र्यांना पत्र

हरविलेले मोबाईल शोधून मूळ मालकांना परत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2020 06:00 IST

मोबाईल हरविणे किंवा चोरीस जाणे ही दैनंदिन बाब झाली आहे. अनेकांचे महागडे मोबाईल चोरीस जातात किंवा कुठेतरी हरविले जातात. परंतु एकदा हरविलेला मोबाईल परत मिळत नसल्याने अनेक जण तक्रारही करीत नाही. मात्र हरविलेला मोबाईलही सापडू शकतो, हे भंडारा सायबर पोलीस ठाण्याने सिद्ध केले आहे. जिल्ह्याच्या विविध पोलीस ठाण्यात दाखल मोबाईल हरविल्याच्या तक्रारींचा या ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी तपास सुरू केला.

ठळक मुद्देसायबर पोलिसांची कामगिरी : आयएमईआय क्रमांकावरून शोधले ५० मोबाईल

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : एकदा मोबाईल हरविला किंवा चोरीस गेला तर तो परत मिळण्याची आशाच नसते. स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिनस्त सायबर पोलीस ठाण्याच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी एक दोन नव्हे तब्बल ५० मोबाईलचा शोध घेवून मूळ मालकास परत केले. हरविलेला आपला मोबाईल परत मिळत असल्याचे पाहून प्रत्येकांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता.मोबाईल हरविणे किंवा चोरीस जाणे ही दैनंदिन बाब झाली आहे. अनेकांचे महागडे मोबाईल चोरीस जातात किंवा कुठेतरी हरविले जातात. परंतु एकदा हरविलेला मोबाईल परत मिळत नसल्याने अनेक जण तक्रारही करीत नाही. मात्र हरविलेला मोबाईलही सापडू शकतो, हे भंडारा सायबर पोलीस ठाण्याने सिद्ध केले आहे. जिल्ह्याच्या विविध पोलीस ठाण्यात दाखल मोबाईल हरविल्याच्या तक्रारींचा या ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी तपास सुरू केला. आयएमईआय क्रमांकाला ट्रेसिंग करून मोबाईल शोधण्यात आले.एक दोन नव्हे तब्बल ५० मोबाईल सायबर पोलिसांनी शोधून काढले. त्यानंतर त्या मोबाईलच्या मूळ मालकांचा शोध घेण्यात आला. जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांच्या उपस्थितीत एका छोटेखानी समारंभात मूळ मालकाला त्यांचा मोबाईल परत करण्यात आला. यावेळी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र मानकर, सायबर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक भूषण पवार, दिनेंद्र आंबेडारे, गौतम राऊत, स्रेहल गजभिये, राजेंद्र कापगते, सुमेध रामटेके, निलेश फाये, निखिल रोडगे, उमेश्वरी नाहोकर आदी उपस्थित होते.हरविलेल्या मोबाईलची तक्रार आवश्यकमोबाईल चोरीस गेल्यास किंवा हरविल्यास त्याची तक्रार करणे आवश्यक आहे. अन्यथा या मोबाईलचा गैरवापर होवू शकतो. तक्रार नसल्यास मूळ मालकावरच गुन्हे दाखल होवू शकतात. मोबाईल हरविल्यास सर्वप्रथम पोलीस ठाण्यात तक्रार द्यावी, असे एलसीबीचे रवींद्र मानकर सांगितले.

टॅग्स :cyber crimeसायबर क्राइमPoliceपोलिस