शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
2
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
3
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
4
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
5
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
6
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
7
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
8
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
9
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
10
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
11
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
12
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
13
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
14
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
15
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
16
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
17
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
18
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
19
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
20
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?

शेतकऱ्यांनो, फवारणी करताना काळजी घ्या !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2018 22:30 IST

जिल्ह्यासह विदर्भात फवारणीच्या विषबाधेने अनेक शेतकऱ्यांचा बळी गेला तर शेकडो शेतकऱ्यांना विषबाधा झाली. गत काही वर्षापासून विषबाधेच्या प्रकारात वाढ झाल्याने शेतकºयांसोबतच मजुरही हादले आहे. शेतात फवारणी करण्यासाठी मजुर मिळणे कठीण झाले आहे. अशा परिस्थितीत शेतकरी आणि शेतमजुरांनी फवारणी करताना काळजी घ्यावी, असे आवाहन कृषी विभागाच्यावतीने करण्यात आले आहे. त्यासाठी विविध उपाययोजना सुचविल्या आहेत.

ठळक मुद्देविषबाधेच्या घटनात वाढ : कृषी विभागाचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्ह्यासह विदर्भात फवारणीच्या विषबाधेने अनेक शेतकऱ्यांचा बळी गेला तर शेकडो शेतकऱ्यांना विषबाधा झाली. गत काही वर्षापासून विषबाधेच्या प्रकारात वाढ झाल्याने शेतकºयांसोबतच मजुरही हादले आहे. शेतात फवारणी करण्यासाठी मजुर मिळणे कठीण झाले आहे. अशा परिस्थितीत शेतकरी आणि शेतमजुरांनी फवारणी करताना काळजी घ्यावी, असे आवाहन कृषी विभागाच्यावतीने करण्यात आले आहे. त्यासाठी विविध उपाययोजना सुचविल्या आहेत.पिकांवरील किडींच्या नियंत्रणासाठी शेतकऱ्यांना किटकनाशकांची फवारणी करावी लागते. अनेक शेतकरी कीड लवकर नियंत्रणात यावी यासाठी अतिजहाल किटकनाशके फवारतात. त्यातून विषबाधेचे प्रमाण गत काही वर्षापासून वाढल्या आहेत. विदर्भातील सर्वच जिल्ह्यामध्ये विषबाधेचे रुग्ण आढळून आले. गतवर्षी अनेक शेतकºयांना आपला जीव गमवावा लागला.यानंतर वरिष्ठ पातळीवर खळबळ उडाली. शेतकºयांनी फवारणी करताना कोणती काळजी घ्यावी, याबाबत मार्गदर्शन करण्यता आले. मात्र त्यानंतरही विषबाधेच्या घटना भंडारासह विदर्भात घडत आहेत. त्यामुळे आता राज्य शासनाने विशेष परिपत्रक काढून फवारणीसाठी कोणत्या उपाययोजना कराव्या आणि कोणती काळजी घ्यावी, याबाबत मार्गदर्शन केले आहे.फवारणीसाठी स्वतंत्र पंप वापरावा. साधनातील औषधी पुर्णपणे निघून गेली आहे याची खात्री करावी. किटकनाशकाचे रिकामे डब्बे नष्ट करावे, वाºयाचा वेग कमी असताना फवारणी करावी, फवारणीसाठी स्वतंत्र पोषाख व बुट वापरावा, फवारणी करताना समानवेगाने चालावे.शक्यतो हातमोचे, चष्मा व मास्क वापरावा. इतर कामासाठी वापरताना साबनाने दोन-तीन वेळा हात धुवावे आणि महत्वाचे म्हणजे किटकनाशके फवारण्यापुर्वी दिलेल्या माहिती पत्रकाचे वाचन करून त्यानुसार त्याचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.किटकनाशकात विषाचे प्रमाण किती आहे हे किटकनाशकाच्या डब्यावर नोंदविले असते. त्याचीही खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.शेतकऱ्यांनी फवारणी करताना योग्य काळजी घेतल्यास विषबाधेच्या घटनेला आळा बसू शकतो. शेतकऱ्यांनी या सुचनांचे तंतोतंत पालन करावे, असे आवाहन भंडारा पंचायत समितीचे कृषी अधिकारी व्ही.एम. चौधरी यांनी केले आहे. शेतकºयात जनजागृती करण्यात येत आहे. शेतकऱ्यांनीही स्वत: काळजी घेतल्यास असे प्रकार टाळले जाऊ शकतात.फवारणी करताना दक्षता महत्वाचीफवारणी करताना शेतकरी आणि शेतमजुरांनी दक्षता घेण्याची गरज आहे. खाद्य पदार्थ व इतर औषधी लहान मुलांच्या संपर्कात येवू देवू नये, फवारणी करताना बिडी, सिगारेट, तंबाखूपान करू नये. हाता-पायावर जखम असलेल्या व्यक्तीची फवारणीसाठी निवड करू नये, मुदत संपलेली किटकनाशके वापरू नये, फवारणीच्या गळक्या साधनांचा वापर करू नये आणि महत्वाचे म्हणजे किटकनाशक खतांमध्ये शिफारशीशिवाय मिसळू नये या दक्षता घेतल्यास विषबाधेला पायबंद बसू शकते.