शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

शेतकऱ्याची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2018 23:15 IST

पवनी तालुक्यातील चिचाळ येथे एका ४४ वर्षीय शेतकऱ्याने कर्जबाजारी पणाला कंटाळून विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. भारत खुशाल तलमले असे मृत पावलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. ही घटना रविवारी सायंकाळी उशिरा घडली.

ठळक मुद्देतीन लाखांचे कर्ज : पवनी तालुक्यातील चिचाळ येथील घटना

चिचाळ : पवनी तालुक्यातील चिचाळ येथे एका ४४ वर्षीय शेतकऱ्याने कर्जबाजारी पणाला कंटाळून विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. भारत खुशाल तलमले असे मृत पावलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. ही घटना रविवारी सायंकाळी उशिरा घडली.अड्याळ पोलीस ठाणे अंतर्गत येणाºया चिचाळ येथील भारत तलमले या शेतकऱ्याकडे चिचाळ व पाथरी शेतशिवारात असे एकूण तीन एकर शेती आहे. दरवर्षी निसर्गाची अवकृपा परिणामी उत्पादन कमी आले. लागवडीचा खर्च व मिळणारे उत्पादन यात प्रचंड तफावत असल्याने कुटुंबाचा प्रपंच कसा चालवावा, कर्ज कसे फेडायचे या विवंचनेत तलमले राहायचे.त्यांच्यावर बँक आॅफ इंडिया कोंढा विविध कार्यकारी सोसायटी, पवनी तालुका सहकारी पत संस्था, गावातील महिला बचत गटाचे कर्ज यासह गावातील अन्य लोकांचे हात उसणवारीचे असे जवळपास तीन लक्ष रूपयांचे कर्ज असल्याची प्राथमिक माहिती आहे.सततच्या नापिकीमुळे ते नेहमी विवंचनेत असायचे. यामुळेच त्यांनी मृत्युला कवटाळले असावे, अशी माहिती मृतक भारत तलमले यांच्या पत्नीने लोकमतशी बोलताना दिली.भारतने जनावरांच्या गोठ्यात ठेवलेले किटकनाशक प्राशन केले. त्यांना प्रथम अड्याळ येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र प्रकृती गंभीर असल्याने त्यांना भंडारा येथील पडोळे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.मात्र उपचारादरम्यान रविवारी सायंकाळी त्यांचा मृत्यू झाला. तलमले यांच्या मागे पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, आई-वडिल असा आप्त परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर सोमवारी दुपारी १ वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले.घराचा कर्ता पुरूष गेल्याने संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी मृतकाची पत्नी मनिषा तलमले यांच्या खांद्यावर आली आहे. शासनाने तलमले यांचे कर्ज माफ करून सदर कुटुंबाला दोन लक्ष रूपयांची आर्थिक मदत द्यावी, अशी मागणीही चिचाळ ग्रामवासियांनी केली आहे.