शहरं
Join us  
Trending Stories
1
"घरात एवढा मोठा व्यवहार होतो अन्..."; पार्थ पवारांच्या जमीन व्यवहारावरून वडेट्टीवार यांचा अजित पवारांना थेट सवाल
2
“मुलाचे ३०० कोटींचे व्यवहार पित्याला ज्ञात नाही, तुमचे तुम्हाला पटते का”; कुणी केली टीका?
3
बिहारमध्ये जेव्हा जेव्हा ५ टक्के मतदान वाढले, तेव्हा सरकार पडले; काल ८.५ टक्के मतदान वाढ कशाचे संकेत?
4
पार्थ पवार जमीन घोटाळा, अण्णा हजारेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “कुटुंबाचे संस्कार...”
5
Stock Market Today: शेअर बाजार जोरदार आपटला, सेन्सेक्स ४५० अंकांनी घसरला; निफ्टीही २५,४०० च्या खाली
6
Astro Tips: शुक्रवारी लक्ष्मी उपासनेसाठी तुम्ही कापराचे 'हे' उपाय करता का? मिळते धन-समृद्धी!
7
'ऑपरेशन सिंदूरमध्ये ८ विमाने पडली'; 'टॅरिफ'ने भारत-पाक युद्ध थांबवल्याचा ट्रम्प यांचा नवा गौप्यस्फोट
8
जगातील सर्वात महागडं पॅकेज; मस्क यांची कमाई सिंगापूर, UAE, स्वित्झर्लंडच्या GDP पेक्षाही अधिक, किती मिळणार सॅलरी?
9
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी
10
३ राजयोगात कार्तिक संकष्ट चतुर्थी: ८ राशींवर बाप्पा-धनलक्ष्मी कृपा; पैसा-पदोन्नती-भाग्योदय!
11
भाजपाला मतदान केल्याने दलितांना मारहाण, आरजेडीवर आरोप, बिहारमधील गोपालगंज येथील घटना  
12
“शेतकऱ्यांना मोफत नको म्हणणाऱ्या अजित पवारांना फुकटात जमिनी लाटण्याचा भस्म्या”: काँग्रेस
13
एकनाथ शिंदेंचा अजितदादांना धक्का! २५ सरपंच, पदाधिकाऱ्यांसह बड्या नेत्याचा शिवसेनेत प्रवेश
14
घटस्फोटाची चर्चा असतानाच प्रसिद्ध अभिनेत्री रुग्णालयात दाखल, चाहत्यांना चिंता
15
राजस्थानमध्ये पकडला गेला 'ओसामा'; इंटरनेट कॉलिंगवर ४ वर्षांपासून होता अफगाणिस्तानातील दहशतवाद्यांच्या संपर्कात
16
राणेंच्या काॅलेजमध्ये MBBS प्रवेशासाठी मागितले ९ लाख रुपये, CETने दिले चाैकशीचे आदेश
17
अग्रलेख: लोकशाहीवरच प्रश्नचिन्ह! एच-फाईल्स अन् निवडणूक प्रक्रियेवरील विश्वासालाच तडा
18
गंगर कन्स्ट्रक्शनवर १०० कोटींच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल; एकच फ्लॅट दोघांना विकला!
19
हास्यास्पद खर्चमर्यादा अन् पैशांची उधळपट्टी... आगामी निवडणुकांमध्ये रंगणार वर्चस्वाची लढाई
20
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी

चिखलमय पांदन रस्त्यांमुळे शेतकरी त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2020 05:00 IST

शेतकऱ्यांना चिखलातूनच आपल्या शेतात ये-जा करावी लागत आहे. रोहयो अंतर्गत पांदन रस्त्याची मातीकामे मोठ्या प्रमाणात करण्यात आली आहे. पण रस्ता काम पुर्ण झाल्यानंतर या रस्त्यावर मुरुमाचा वापर न केल्याने ऐन पावसाळ्यात शेतकऱ्यांना या रस्त्यावरुन प्रवास करताना कसरत करावी लागत आहे.

ठळक मुद्देरस्त्यावर चालणे झाले कठीण : सिहोरा परिसरातील प्रकार, ऐन हंगामात शेतकऱ्यांची गैरसोय

लोकमत न्यूज नेटवर्कचुल्हाड (सिहोरा) : सिहोरा परिसरातील शेतशिवारात असणारे पांदन रस्ते चिखलमय झाल्याने शेतकऱ्यांना रस्त्यावरुन प्रवास करणे कठीण झाले आहे. शेतकऱ्यांच्या सोयीकरिता शेतशिवारात पांदन रस्ते तयार करण्यात आले आहेत. मात्र यापांदन रस्त्यावर गत पाच वर्षांपासून मुरुम टाकण्यात न आल्याने संपूर्ण रस्ते चिखलमय झाले आहेत. शेतकऱ्यांना चिखलातूनच आपल्या शेतात ये-जा करावी लागत आहे. रोहयो अंतर्गत पांदन रस्त्याची मातीकामे मोठ्या प्रमाणात करण्यात आली आहे. पण रस्ता काम पुर्ण झाल्यानंतर या रस्त्यावर मुरुमाचा वापर न केल्याने ऐन पावसाळ्यात शेतकऱ्यांना या रस्त्यावरुन प्रवास करताना कसरत करावी लागत आहे.मागील शासनाच्या कार्यकाळात रोहयोची कामे परिसरात झाली होती. मात्र त्यानंतर शासनाकडून मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध न झाल्याने रोहयोची कामे अर्धवट राहिली आहे. शासनाच्या निधीअभावी पांदन रस्त्यावर मुरुमाचा थर टाकण्यात आला नाही. राज्यात सत्ता परिवर्तन होताच राज्यात कुशल कामाची थकीत राहील आहे.शासनाने पुन्हा एकदा रोहयो योजनेवर लक्ष केंद्रीत केल्याने कंत्राटदारासह यंत्रणेच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. पांदन रस्त्यांना मुरुम आणि खडीकरणासाठी वेळेत निधी प्राप्त झाला असता तर शेतकऱ्यांना सामोरे जावे लागणार नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. चांदपूर गावापासून मांगली नहर फाट्यापर्यंत जाणारा पांदन रस्ता दुर्लक्षीत झाला आहे. या रस्त्यावर चिखलच चिखल असल्याने शेतकऱ्यांना वाट काढताना कसरत करावी लागत आहे.मोठ्या प्रमाणात निधीची गरजअनेकदा वाहने रस्त्यातच अडकून पडत असल्याने खरीपाच्या कामात व्यत्यय येत आहे. शिवाय पायी जातांना देखील शेतकऱ्यांसह महिलांना त्रास होत आहे. त्यामुळे तात्काळ शासनाने पांदन रस्त्यांसाठी निधी मंजूर करण्याची गरज आहे. पांदन रस्त्यांची कामे झाली असली तरीही त्यावर मुरुमाचा थर टाकला नसल्याने णेन हंगामात शेतकºयांना त्रास सहन करावा लागत आहे.यामुळे चांदपूर ते मांगली नहर फाट्यापर्यंत जाणारा पांदन रस्ता दुर्लक्षीत झाला आहे.चांदपूर मांगली शेतशिवारातील पांदन रस्त्याचे खडीकरण आवश्यक असून शेतकºयांची समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. यासाठी लोकप्रतिनिधींचा पुढाकार हवा.- हेमराज लांजे,माजी सरपंच चांदपूर

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षा