शहरं
Join us  
Trending Stories
1
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
2
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
3
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
4
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
5
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
6
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
7
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
8
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
9
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
10
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
11
२०२५चे शेवटचे पंचक: ५ दिवस अशुभ, पण ‘ही’ कामे करणे शुभ; दोष लागणार नाही, नेमके काय टाळावे?
12
Bigg Boss Marathi: लावणी डान्सरला 'बिग बॉस मराठी'ची ऑफर? म्हणाली- "मला त्यांच्याकडून मेल आलाय..."
13
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
14
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
15
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
16
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
17
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
18
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
19
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
20
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
Daily Top 2Weekly Top 5

चिखलमय पांदन रस्त्यांमुळे शेतकरी त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2020 05:00 IST

शेतकऱ्यांना चिखलातूनच आपल्या शेतात ये-जा करावी लागत आहे. रोहयो अंतर्गत पांदन रस्त्याची मातीकामे मोठ्या प्रमाणात करण्यात आली आहे. पण रस्ता काम पुर्ण झाल्यानंतर या रस्त्यावर मुरुमाचा वापर न केल्याने ऐन पावसाळ्यात शेतकऱ्यांना या रस्त्यावरुन प्रवास करताना कसरत करावी लागत आहे.

ठळक मुद्देरस्त्यावर चालणे झाले कठीण : सिहोरा परिसरातील प्रकार, ऐन हंगामात शेतकऱ्यांची गैरसोय

लोकमत न्यूज नेटवर्कचुल्हाड (सिहोरा) : सिहोरा परिसरातील शेतशिवारात असणारे पांदन रस्ते चिखलमय झाल्याने शेतकऱ्यांना रस्त्यावरुन प्रवास करणे कठीण झाले आहे. शेतकऱ्यांच्या सोयीकरिता शेतशिवारात पांदन रस्ते तयार करण्यात आले आहेत. मात्र यापांदन रस्त्यावर गत पाच वर्षांपासून मुरुम टाकण्यात न आल्याने संपूर्ण रस्ते चिखलमय झाले आहेत. शेतकऱ्यांना चिखलातूनच आपल्या शेतात ये-जा करावी लागत आहे. रोहयो अंतर्गत पांदन रस्त्याची मातीकामे मोठ्या प्रमाणात करण्यात आली आहे. पण रस्ता काम पुर्ण झाल्यानंतर या रस्त्यावर मुरुमाचा वापर न केल्याने ऐन पावसाळ्यात शेतकऱ्यांना या रस्त्यावरुन प्रवास करताना कसरत करावी लागत आहे.मागील शासनाच्या कार्यकाळात रोहयोची कामे परिसरात झाली होती. मात्र त्यानंतर शासनाकडून मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध न झाल्याने रोहयोची कामे अर्धवट राहिली आहे. शासनाच्या निधीअभावी पांदन रस्त्यावर मुरुमाचा थर टाकण्यात आला नाही. राज्यात सत्ता परिवर्तन होताच राज्यात कुशल कामाची थकीत राहील आहे.शासनाने पुन्हा एकदा रोहयो योजनेवर लक्ष केंद्रीत केल्याने कंत्राटदारासह यंत्रणेच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. पांदन रस्त्यांना मुरुम आणि खडीकरणासाठी वेळेत निधी प्राप्त झाला असता तर शेतकऱ्यांना सामोरे जावे लागणार नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. चांदपूर गावापासून मांगली नहर फाट्यापर्यंत जाणारा पांदन रस्ता दुर्लक्षीत झाला आहे. या रस्त्यावर चिखलच चिखल असल्याने शेतकऱ्यांना वाट काढताना कसरत करावी लागत आहे.मोठ्या प्रमाणात निधीची गरजअनेकदा वाहने रस्त्यातच अडकून पडत असल्याने खरीपाच्या कामात व्यत्यय येत आहे. शिवाय पायी जातांना देखील शेतकऱ्यांसह महिलांना त्रास होत आहे. त्यामुळे तात्काळ शासनाने पांदन रस्त्यांसाठी निधी मंजूर करण्याची गरज आहे. पांदन रस्त्यांची कामे झाली असली तरीही त्यावर मुरुमाचा थर टाकला नसल्याने णेन हंगामात शेतकºयांना त्रास सहन करावा लागत आहे.यामुळे चांदपूर ते मांगली नहर फाट्यापर्यंत जाणारा पांदन रस्ता दुर्लक्षीत झाला आहे.चांदपूर मांगली शेतशिवारातील पांदन रस्त्याचे खडीकरण आवश्यक असून शेतकºयांची समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. यासाठी लोकप्रतिनिधींचा पुढाकार हवा.- हेमराज लांजे,माजी सरपंच चांदपूर

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षा