शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

चिखलमय पांदन रस्त्यांमुळे शेतकरी त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2020 05:00 IST

शेतकऱ्यांना चिखलातूनच आपल्या शेतात ये-जा करावी लागत आहे. रोहयो अंतर्गत पांदन रस्त्याची मातीकामे मोठ्या प्रमाणात करण्यात आली आहे. पण रस्ता काम पुर्ण झाल्यानंतर या रस्त्यावर मुरुमाचा वापर न केल्याने ऐन पावसाळ्यात शेतकऱ्यांना या रस्त्यावरुन प्रवास करताना कसरत करावी लागत आहे.

ठळक मुद्देरस्त्यावर चालणे झाले कठीण : सिहोरा परिसरातील प्रकार, ऐन हंगामात शेतकऱ्यांची गैरसोय

लोकमत न्यूज नेटवर्कचुल्हाड (सिहोरा) : सिहोरा परिसरातील शेतशिवारात असणारे पांदन रस्ते चिखलमय झाल्याने शेतकऱ्यांना रस्त्यावरुन प्रवास करणे कठीण झाले आहे. शेतकऱ्यांच्या सोयीकरिता शेतशिवारात पांदन रस्ते तयार करण्यात आले आहेत. मात्र यापांदन रस्त्यावर गत पाच वर्षांपासून मुरुम टाकण्यात न आल्याने संपूर्ण रस्ते चिखलमय झाले आहेत. शेतकऱ्यांना चिखलातूनच आपल्या शेतात ये-जा करावी लागत आहे. रोहयो अंतर्गत पांदन रस्त्याची मातीकामे मोठ्या प्रमाणात करण्यात आली आहे. पण रस्ता काम पुर्ण झाल्यानंतर या रस्त्यावर मुरुमाचा वापर न केल्याने ऐन पावसाळ्यात शेतकऱ्यांना या रस्त्यावरुन प्रवास करताना कसरत करावी लागत आहे.मागील शासनाच्या कार्यकाळात रोहयोची कामे परिसरात झाली होती. मात्र त्यानंतर शासनाकडून मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध न झाल्याने रोहयोची कामे अर्धवट राहिली आहे. शासनाच्या निधीअभावी पांदन रस्त्यावर मुरुमाचा थर टाकण्यात आला नाही. राज्यात सत्ता परिवर्तन होताच राज्यात कुशल कामाची थकीत राहील आहे.शासनाने पुन्हा एकदा रोहयो योजनेवर लक्ष केंद्रीत केल्याने कंत्राटदारासह यंत्रणेच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. पांदन रस्त्यांना मुरुम आणि खडीकरणासाठी वेळेत निधी प्राप्त झाला असता तर शेतकऱ्यांना सामोरे जावे लागणार नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. चांदपूर गावापासून मांगली नहर फाट्यापर्यंत जाणारा पांदन रस्ता दुर्लक्षीत झाला आहे. या रस्त्यावर चिखलच चिखल असल्याने शेतकऱ्यांना वाट काढताना कसरत करावी लागत आहे.मोठ्या प्रमाणात निधीची गरजअनेकदा वाहने रस्त्यातच अडकून पडत असल्याने खरीपाच्या कामात व्यत्यय येत आहे. शिवाय पायी जातांना देखील शेतकऱ्यांसह महिलांना त्रास होत आहे. त्यामुळे तात्काळ शासनाने पांदन रस्त्यांसाठी निधी मंजूर करण्याची गरज आहे. पांदन रस्त्यांची कामे झाली असली तरीही त्यावर मुरुमाचा थर टाकला नसल्याने णेन हंगामात शेतकºयांना त्रास सहन करावा लागत आहे.यामुळे चांदपूर ते मांगली नहर फाट्यापर्यंत जाणारा पांदन रस्ता दुर्लक्षीत झाला आहे.चांदपूर मांगली शेतशिवारातील पांदन रस्त्याचे खडीकरण आवश्यक असून शेतकºयांची समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. यासाठी लोकप्रतिनिधींचा पुढाकार हवा.- हेमराज लांजे,माजी सरपंच चांदपूर

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षा