शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

राज्य सरकारच्या दुटप्पी वागणुकीने शेतकरी त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2021 04:23 IST

कोट खरीप हंगामात शेतकऱ्यांना विविध कामांसाठी पैशाची गरज असते. राज्य शासनाकडून धानाचे बोनस सात महिने लोटले तरी अजूनही मिळालेले ...

कोट

खरीप हंगामात शेतकऱ्यांना विविध कामांसाठी पैशाची गरज असते. राज्य शासनाकडून धानाचे बोनस सात महिने लोटले तरी अजूनही मिळालेले नाहीत. त्यात डिझेल, बियाणे, खते, मजुरी महागल्याने शेतकऱ्यांत राज्य सरकारविरोधात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.

विष्णुदास हटवार, भाजप तालुका ग्रामीण महामंत्री, भंडारा बॉक्स

शेतकऱ्यांच्या हाती काहीच राहिना

भंडारा जिल्हा धान उत्पादक जिल्हा म्हणून ओळखला जातो, मात्र अलीकडे महागाईमध्ये प्रचंड वाढ झाली असून एक एकर धान शेतीसाठी जवळपास २५ हजार रुपये खर्च येतो. मात्र दुसरीकडे वर्षाकाठी धानाचे उत्पादन हाती आल्यानंतर निव्वळ चार ते पाच हजार रुपये हाती राहत असल्याने हात बसेना काम दिसेना अशी अवस्था बळीराजाची झाली असून वर्षानुवर्षे शेतकरी संकटातून बाहेर निघत नसल्याने याला राज्य सरकार जबाबदार असल्याचा आरोप हटवार यांनी केला आहे.