शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

शेतकऱ्यांना फसविले धानाच्या वाणाने

By admin | Updated: November 17, 2014 22:47 IST

शेतकऱ्यांच्या साधेपणाचा लाभ घेत धान बियाणे कंपनीने शेतकऱ्यांना फसविल्याचा प्रकार उघडकीला आला आहे. एका धानपिकाचे वाण १५०-१६० दिवसांचे असून खरेदी करतेवेळी केवळ

पालांदूर(चौ.) : शेतकऱ्यांच्या साधेपणाचा लाभ घेत धान बियाणे कंपनीने शेतकऱ्यांना फसविल्याचा प्रकार उघडकीला आला आहे. एका धानपिकाचे वाण १५०-१६० दिवसांचे असून खरेदी करतेवेळी केवळ १२०-१२५ दिवसाचे असल्याचे सांगितले. यामुळे पालांदूर परिसरातील नापिकी झाल्याचे शेतकरी सांगत आहेत.शेतकरी बियाणे कृषी केंद्रातून खरेदी करतो. खरेदी करतेवेळी कंपनी जसे सांगेल तसे कृषिकेंद्रमालक शेतकऱ्यांना सांगतो. शेतकरी विश्वास ठेवून मागेल ती किंमत देवून बियाणे खरेदी करतो. मात्र हे बियाणे कधी भेसळ तर कधी हलके, भारी लागून शेतकऱ्यांची ‘वाट’ लावतात. अशाच प्रकार खैरी-कवडसी येथील गोपाल मेश्राम या शेतकऱ्यासोबत घडला. सहा एकरात हलके धान म्हणून एका वाणाचे धान लावले. मात्र झाले उलटेच. धान १५०-१६० दिवसाचे लागल्याने संपूर्ण शेतातील धान पाण्याविना सुकले. शेतकऱ्याकडे पक्के खरेदी बिल असून पंचनामासुद्धा केला असून कंपनीच्या विरोधात कृषिविभागाकडे न्याय मागितला आहे. उपविभागीय अधिकारी दिलीप तलमले यांना विचारणा केली असता शेतकऱ्यांनी संगठीतपणे निर्धाराने कंपनीच्या विरोध ग्राहकमंचात न्याय मागता येऊ शकते, असे सांगितले. शेतकऱ्यांनी कंपनीशी संपर्क केला असता केवळ बियाणाची मूळ रक्कम म्हणजे ५ किलोचे ३५० रूपये परत करण्याची तयारी दर्शविली. (वार्ताहर)