शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांना फसविले धानाच्या वाणाने

By admin | Updated: November 17, 2014 22:47 IST

शेतकऱ्यांच्या साधेपणाचा लाभ घेत धान बियाणे कंपनीने शेतकऱ्यांना फसविल्याचा प्रकार उघडकीला आला आहे. एका धानपिकाचे वाण १५०-१६० दिवसांचे असून खरेदी करतेवेळी केवळ

पालांदूर(चौ.) : शेतकऱ्यांच्या साधेपणाचा लाभ घेत धान बियाणे कंपनीने शेतकऱ्यांना फसविल्याचा प्रकार उघडकीला आला आहे. एका धानपिकाचे वाण १५०-१६० दिवसांचे असून खरेदी करतेवेळी केवळ १२०-१२५ दिवसाचे असल्याचे सांगितले. यामुळे पालांदूर परिसरातील नापिकी झाल्याचे शेतकरी सांगत आहेत.शेतकरी बियाणे कृषी केंद्रातून खरेदी करतो. खरेदी करतेवेळी कंपनी जसे सांगेल तसे कृषिकेंद्रमालक शेतकऱ्यांना सांगतो. शेतकरी विश्वास ठेवून मागेल ती किंमत देवून बियाणे खरेदी करतो. मात्र हे बियाणे कधी भेसळ तर कधी हलके, भारी लागून शेतकऱ्यांची ‘वाट’ लावतात. अशाच प्रकार खैरी-कवडसी येथील गोपाल मेश्राम या शेतकऱ्यासोबत घडला. सहा एकरात हलके धान म्हणून एका वाणाचे धान लावले. मात्र झाले उलटेच. धान १५०-१६० दिवसाचे लागल्याने संपूर्ण शेतातील धान पाण्याविना सुकले. शेतकऱ्याकडे पक्के खरेदी बिल असून पंचनामासुद्धा केला असून कंपनीच्या विरोधात कृषिविभागाकडे न्याय मागितला आहे. उपविभागीय अधिकारी दिलीप तलमले यांना विचारणा केली असता शेतकऱ्यांनी संगठीतपणे निर्धाराने कंपनीच्या विरोध ग्राहकमंचात न्याय मागता येऊ शकते, असे सांगितले. शेतकऱ्यांनी कंपनीशी संपर्क केला असता केवळ बियाणाची मूळ रक्कम म्हणजे ५ किलोचे ३५० रूपये परत करण्याची तयारी दर्शविली. (वार्ताहर)