शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : बुमराह-वरुण चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
5
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
6
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
7
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
8
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
9
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
10
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
11
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
12
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
13
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
14
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
15
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
16
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
17
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
18
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
19
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
20
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी मित्र मोबदल्यापासून वंचित

By admin | Updated: December 9, 2015 00:53 IST

कृषी विभागाच्या आत्मा अंतर्गत तुमसर तालुक्यासह जिल्ह्यात ४६७ शेतकरी मित्र मागील तीन वर्षांपासून मोबदल्यापासून वंचित आहेत. परिणामी त्यांच्यामध्ये असंतोष व्याप्त आहे.

परिपत्रकाची अवहेलना : ४६७ शेतकरी मित्रांचा समावेशरमेश लेदे जांब (लोहारा)कृषी विभागाच्या आत्मा अंतर्गत तुमसर तालुक्यासह जिल्ह्यात ४६७ शेतकरी मित्र मागील तीन वर्षांपासून मोबदल्यापासून वंचित आहेत. परिणामी त्यांच्यामध्ये असंतोष व्याप्त आहे.कृषी विभागाच्या आत्मा या उपक्रमाअंतर्गत शासनाच्या परिपत्रकानुसार गावामध्ये एक शेतकरी मित्र याप्रमाणे जिल्ह्यात ४६७ शेतकरी मित्रांची निवड करण्यात आली होती. कृषी विस्तार कार्यक्रमांना विषयक सुधारणाकरीता सध्या आत्मा अंतर्गत अत्यावश्यक गरजेनुरूप गावपातळीपासूनचे नियोजन व कार्यक्रमांना अंमलबजावणीसाठी स्वयंप्रेरीत करण्याकरीता कार्य केले जात आहे. सध्यास्थितीत ज्या व्यक्तीचे शेतकरी मित्र म्हणून निवड झाली त्यांनी आत्मा विभागाकडून तसेच कृषी कार्यालयाकडून दिलेल्या माहितीनुसार शेतकरी मित्रांनी आपल्या परिसरामध्ये तीन वर्षांपासून कामे केली. तसेच शेतकरी मित्रांना जबाबदारीचा मोबदला म्हणून शेतकरी मित्राच्या क्षमता विकासासाठी प्रशिक्षण शेतकरी सहल आणि प्रक्षेत्र भेट इत्यादी शासनाकडून तरतूद करण्यात आली आहे. तसेच प्रति शेतकरी मित्राला चार हजार रूपये त्यांची जबाबदारी पार पाडताना मोबदला म्हणून वस्तू स्वरूपात दिले जाईल, असे शासनाच्या परिपत्रकात नमूद आहे. मात्र मागील तीन वर्षांपासून जिल्ह्यात ४६७ शेतकरी मित्रांना मोबदला मिळालेला नाही. याकडे राज्य कृषी विभागाने गांर्भियाने लक्ष देण्याची गरज आहे.