शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
3
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
4
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
5
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
6
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
7
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
8
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
9
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
10
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
11
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
12
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
13
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
14
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
15
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
16
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
17
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
18
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
19
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
20
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!

साकोलीत दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांचे धरणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2018 22:52 IST

दरवर्षी निसर्गाच्या लहरीपणामुळे धान पिकावर येणाºया किडीमुळे शेतकºयांना नुकसान सहन करावे लागते. अशावेळी शेतकरी जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसायातून उदरनिर्वाह करीत असतो.

आॅनलाईन लोकमतसाकोली : दरवर्षी निसर्गाच्या लहरीपणामुळे धान पिकावर येणाºया किडीमुळे शेतकºयांना नुकसान सहन करावे लागते. अशावेळी शेतकरी जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसायातून उदरनिर्वाह करीत असतो. अशा स्थितीत दुधाचे भाव कमी करून दुग्ध व्यवसायिकांना अडचणीत आणले जात आहे. यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. या अन्यायाविरूद्ध दुधाचे दर वाढविण्यात यावे, या मागणीसाठी दुध उत्पादक शेतकºयांनी साकोली तहसील कार्यालयासमोर आंदोलन केले.यावेळी डॉ.अजय तुमसरे, जिल्हा परिषद सदस्य अशोक कापगते, निलु नंदनवार, पंचायत समिती सदस्य गुलाब कापसे, सुरेशसिंह बघेल, शैलेश गजभिये, मनोहर नगरकर, विलास शेंडे, सुखदेव मेंढे, अंताराम खोटेले, बहेकार, एकनाथ हुमे, शालिक खर्डेकर, हरिभाऊ बनकर, प्रकाश भुते, वामन चुटे उपस्थित होते.यावेळी ग्रामीण भागातील आर्थिक स्थिती जितकी शेती व्यवसायावर अवलंबून आहे. तितकीच दुधाच्या जोडधंद्यावर आहे, असे प्रतिपादन राष्टÑवादीचे प्रदेश सचिव अविनाश ब्राम्हणकर यांनी केले. या आंदोलनानंतर पशुसंवर्धन व दुग्ध विकास मंत्री महादेवराव जानकर यांना उपविभागीय अधिकारी यांच्यामार्फत निवेदन पाठविण्यात आले. या निवेदनानुसार गाईच्या दुधाचा शासनाने निर्धारित केलेला दर हा २७ रूपये असून म्हशीच्या दुधाचा निर्धारित दर हा ३६ रूपये आहे. शासन दुधाची उचल करीत नाही व शासनाच्या निर्धारित दराकडे दुर्लक्ष करतो. दुधसंघ प्रती लिटर १८ ते २० रूपये दुधाला भाव देत आहे. अशा स्थितीत शेतकºयाला गाई म्हशीची पालनपोषण करणेही कठीण झाले आहे. त्यामुळे शासनाने दुधाचे दर वाढवावे अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा शेतकºयांनी यावेळी दिला.