शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
7
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
8
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
9
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
10
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
11
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
12
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
13
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
14
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
15
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
16
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
17
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
18
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
19
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
20
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!

अंशदायी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांना न्यायाची अपेक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2021 04:35 IST

२००५ नंतरच्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना अंशदायी पेंशन योजनेत समाविष्ट करण्यात आलेले होते. नंतरच्या शासकीय निर्णयानुसार त्या ...

२००५ नंतरच्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना अंशदायी पेंशन योजनेत समाविष्ट करण्यात आलेले होते. नंतरच्या शासकीय निर्णयानुसार त्या कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय निवृत्ती वेतन अर्थात एनपीएस योजनेत रूपांतरित करण्यात आले आहे. यात इतक्या वर्षात ज्या पात्र लाभार्थ्याचे जी रक्कम कापली व शासनाने त्या खात्यात पुरविलेली रक्कम यांचा पारदर्शीपणे हिशेब लाभार्थ्यांना अजूनही मिळालेला नाही. शिक्षक संघ समस्येत आलेला आहे. संघटनेच्या वतीने सदर विषयाला हात घालण्यात आला. न्याय न मिळू शकल्याने काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या दालनात अंशदायी पेंशन योजनेच्या कर्मचाऱ्यांनी विषयाला हात लावला.

राष्ट्रीय निवृत्ती पेंशन योजनेचे नेमके काय फायदे आहेत. नव्या धोरणात पेंशनधारकांना काय सुविधा आहेत. गुंतवणूक प्रकार निवडण्याचे स्वातंत्र्य खाते धारकास असावे, योजनेत समाविष्ट असताना मृत्यू पावल्यास कुटुंबीयांना कोणते लाभ अनुज्ञेय राहतील. खातेदाराच्या खात्यावर शासन हिस्सा व व्याज नियमित जमा करण्याची तरतूद असावी. १ एप्रिल, २०२०ची शिल्लक रक्कम असलेली पावती मिळावी. विश्वस्त बँक निवडण्याचे अधिकार खातेधारकांना असावे आदी समस्यांचे निवेदन अंशदायी पेंशन कर्मचारी संघटनेच्या वतीने गोविंद विद्यालय पालांदूरच्या कर्मचाऱ्यांनी आमदार नाना पटोले यांना दिले. निवेदन देतेवेळी संगीत शिक्षक भास्कर पिंपळे, विनोद कावळे, विनोद वंजारी, पीयूष वंजारी, अविनाश राऊत, देवेंद्र शेंडे, प्राध्यापक ताराचंद देशमुख, प्राध्यापक गीते, प्राध्यापक राजेश बारसागडे, संदीप खेडकर, सतीश मोईनकर, तानसेन मेश्राम व संदेश मेश्राम उपस्थित होते.