शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
3
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
4
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
5
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
6
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
7
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
8
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
9
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
10
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
11
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
12
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
14
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
15
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
16
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
17
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
18
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
19
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
20
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या

तिरोडी-कटंगी रेल्वे मार्गाचे विस्तारीकरण करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2018 00:51 IST

तिरोडी कटंगी रेल्वे मार्गाचे विस्तारीकरण करण्यात यावे याकरिता माजी खा.डॉ.खुशाल बोपचे व डॉ.चंद्रशेखर भोयर यांच्या नेतृत्वात शिष्टमंडळाने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना निवेदन देवून चर्चा केली. स्वातंत्र्याच्या ७० वर्षानंतरही केवळ १३ कि.मी. रेल्वे ट्रॅकचे विस्तारीकरण झाले नाही ही बाब शिष्टमंडळाने विशद केली.

ठळक मुद्दे१३ किमीचा रेल्वे मार्ग : नितीन गडकरी यांनी दिले शिष्टमंडळाला आश्वासन

लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : तिरोडी कटंगी रेल्वे मार्गाचे विस्तारीकरण करण्यात यावे याकरिता माजी खा.डॉ.खुशाल बोपचे व डॉ.चंद्रशेखर भोयर यांच्या नेतृत्वात शिष्टमंडळाने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना निवेदन देवून चर्चा केली. स्वातंत्र्याच्या ७० वर्षानंतरही केवळ १३ कि.मी. रेल्वे ट्रॅकचे विस्तारीकरण झाले नाही ही बाब शिष्टमंडळाने विशद केली.तिरोडी रेल्वे स्थानक मध्यप्रदेशातील बालाघाट जिल्ह्यात असून तुमसर रेल्वे स्थानकापासून सुमारे ५२ कि.मी. अंतरावर आहे. तिरोडी कटंगी केवळ १३ कि.मी. विस्तारीत केली तर नागपूर तुमसर, तिरोडी कटंगी बालाघाट सरळ विस्तारीत होवून महाराष्ट्र व मध्यप्रदेश राज्यातील व्यापारी, विद्यार्थी तथा सर्वसामान्यांना याचा लाभ होईल. उत्तर भारतात कमी वेळेत जाणारा हा एकमेव रेल्वेमार्ग ठरणार आहे.उच्च दर्जाचे मॅग्नीज खाणी असल्याने लोह उद्योगाला मोठी चालना मिळेल.तुमसर टाऊन मुख्य रेल्वे स्थानिक निर्माण करून मूलभूत सोयी सुविधा निर्माण करून दुहेरी रेल्वे मार्ग तयार करण्याची मागणी माजी खा.डॉ.खुशाल बोपचे, डॉ.चंद्रशेखर भोयर, सुरेश कापसे, गंगाधर कावळे, नितीन ठेनगडी, अनिल संभवानी, संजय नावरकर, अकरम शेख, अरुण कहालकर, राजाराम ताजणे यांनी केली. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शिष्टमंडळाला मागण्या पूर्तीचे आश्वासन दिले.

टॅग्स :railwayरेल्वेNitin Gadkariनितीन गडकरी