शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
2
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
3
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
4
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
5
जातनिहाय जनगणनेला RSS ने दीड वर्षांअगोदरच केरळमधून दाखविला होता हिरवा झेंडा
6
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
7
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
8
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
9
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
10
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
11
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
12
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
13
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
14
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
15
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
16
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
17
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
18
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
19
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
20
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत

सर्वांना दर्जेदार शिक्षणाची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2018 01:32 IST

ग्रामीण भागातील गरीब विद्यार्थी शिक्षण घेऊन मोठे झाले पाहिजेत. मात्र सरकार आता गावातील जिल्हा परिषद शाळा बंद करण्याचा विचार करीत आहे त्यामुळे गरीबांचे शिक्षण धोक्यात येत आहे.

ठळक मुद्देनाना पटोले : डॉ.बाबासाहेब आंबेडकर विद्यालयात कार्यक्रम

ऑनलाईन लोकमतलाखांदूर : ग्रामीण भागातील गरीब विद्यार्थी शिक्षण घेऊन मोठे झाले पाहिजेत. मात्र सरकार आता गावातील जिल्हा परिषद शाळा बंद करण्याचा विचार करीत आहे त्यामुळे गरीबांचे शिक्षण धोक्यात येत आहे. सध्याचे शिक्षण जे मिळते आहे ते दर्जेदार नसल्यामुळे विद्यार्थ्यांना भविष्यात अडचणी येतात. त्यामुळे सर्वांना दर्जेदार शिक्षणाची गरज आहे, असे प्रतिपादन काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष नाना पटोले यांनी केले. स्थानिक डॉ.बाबासाहेब आंबेडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यमाने आयोजित गौरव सोहळ्यात ते बोलत होते.यावेळी संस्थेचे सचिव कृष्णा खोब्रागडे, बी.बी. रामटेके, स्निग्धा कांबळे, काँग्रेसचे तालुका अध्यक्ष भुमेशवर महावाडे, जिल्हा परिषद सदस्य मनोहर राऊत, प्रणाली ठाकरे, नगरसेवक रामचंद्र राऊत, नगरसेवक देवानंद नागदेवे, रामचंद्र परशुरामकर, रमेश भैय्या, नरेश दिवटे, मुख्याध्यापक एस.के.खोब्रागडे, भाऊ रामटेके, दामोधर पारधी, दिनेश कुडेगावे उपस्थित होते. यावेळी ते म्हणाले, शिष्यवृत्तीअभावी विद्यार्थ्यांना शिक्षण घेताना आर्थिक संकटाला समोरे जावे लागत आहे. बेरोजगारी वाढली आहे अनेक शाळेतील पदे रिक्त आहेत. विद्यार्थ्यांना पाहिजे त्या प्रमाणात शिक्षक मिळत नसल्याने शिकवताना शिक्षकांना अडचणी येत आहेत, असे सांगितले.यावेळी विद्यार्थ्यांनी देशभक्ती गीतावर नृत्य सादर केले संचालन टेंभुर्णे यांनी तर आभारप्रदर्शन लोखंडे यांनी केले. कार्यक्रमासाठी पुरूषोत्तम दोनाडकर, बावणे, मुळे, भागडकर, नाकाडे, निमजे, संजय प्रधान, हिरालाल रहेले यांच्यासह शिक्षक व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.

टॅग्स :Nana Patoleनाना पटोले